Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये खरीप पिकांची पेरणी कमी, पावसाने घेतली विश्रांती!

YKYOGESH KHARE
Jul 08, 2025 03:32:07
Nashik, Maharashtra
nsk_pernya feed by 2C anchor नाशिक जिल्ह्यात सात जुलै अखेर 63.36% खरीप पिकांची पेरणी झाली आहे याच तारखेला मागील वर्षी 72 टक्के पेरण्या झाल्या होत्या पाऊस विश्रांती घेत नसल्याने याचा परिणाम क्षेत्र वाढीवर होत आहे. भात लागवड गेल्या वर्षी 30 टक्के झाली होती आता केवळ आठ टक्के झाली आहे. नाशिक जिल्ह्यात खरीप पिक जोमाने वाढत असली तरी गेल्या दहा ते बारा दिवसापासून पावसाची संतधर सुरू झाल्यामुळे पिके पवळे पडण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे जमिनीला वाफसा मिळत नसल्याने मका आणि सोयाबीन पिके धोक्यात येऊ शकतात
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top