Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

संजय राऊत: आरोपी असूनही बोलण्याचा अधिकार कसा?

SNSWATI NAIK
Jul 14, 2025 02:02:25
Navi Mumbai, Maharashtra
story slug- खासदार नरेश म्हस्के ऑन संजय राऊत mp naresh mhaske on sanjay raut FTP slug - nm mp naresh mhaske shots- byet- naresh mhaske reporter - swati naik navi mumbai anchor -*संजय राऊत ऑन शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची एसआयटी चौकशी* संजय राऊत रोज सकाळी भुंकण्याचा काम करतात. मुळात संजय राऊत हेच आरोपी आहेत ते जामिनावर बाहेर पडले आहेत ते निर्दोष नाहीये. लोकांस सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी पद्धती संजय राऊत यांची आहे त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे की जे स्वतः आरोपी आहे. हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आत गेलेले आहेत जामिनार बाहेर आलेले आहेत त्यामुळे त्यांना तो अधिकार नाहीये बोलण्याचा. *शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीचा परिणाम होईल का* कोणाशी युती झाली कोणाशी आघाडी झाली म्हणून कुठले पक्ष बंद नाही पडत. या हिंदुस्थानामध्ये 1947 पासून वेगवेगळ्या आघाड्या झाल्या वेगवेगळ्या युती झाल्यात. हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे म्हणाले होते काँग्रेसला बाजूला ठेवल पाहिजे यांच्या जवळ कधी जायला नाही पाहिजे त्यांच्याशी सत्तेसाठी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर आघाडी केली तर अशा किती युती आणि आघाड्या या भारताला या महाराष्ट्राला नवीन नाहीये त्याच्यावरती मत व्यक्त करणे मला काही उचित वाटत नाही. *सामना - शिवसेना मनसे युती झाली तर महाराष्ट्राला दिशा मिळेल.* आम्ही अडवले कुठे करावी युती परंतु कालपर्यंत काँग्रेस बरोबर युती केलेली सोनिया गांधींचे तळवे चाटत होता त्याच काय करणार पाय पुसणे म्हणून त्याचा वापर करणार का याचं उत्तर पहिला संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी द्यायला पाहिजे. आता राजसाहेब ठाकरे जर त्यांना आठवत असतील तर राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली ग्रामीण भागामध्ये त्यांना यांनी बाजूला काढलं त्यावेळी राज साहेबांची किंमत नव्हती का? यांना राज साहेबांची व्हॅल्यू त्यावेळी नव्हती का? राज साहेबां बरोबर जे जे लोक होती त्यांना कायमचा आयुष्यात उठवण्याचे काम यांनी केलं तेव्हा राज साहेबांची व्हॅल्यू त्यांना नव्हती का? राज साहेबांना वेगळे का जावं लागलं मनाच्या विरुद्ध निर्णय का घ्यावा लागला याचे सुद्धा उत्तर उद्धव ठाकरे यांच्याकडून येणे अपेक्षित आहे. त्यावेळी राज साहेबांना बाळासाहेबांचं नाव लावायचं नाही बाळासाहेबांचं नाव घ्यायचं नाही अशा पद्धतीचे निर्देश दिले त्यावेळी राज साहेब यांची किंमत यांना नव्हती का याचे उत्तर पहिलं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी देण अपेक्षित आहे आणि राज साहेबांनी सुद्धा याचे उत्तर त्यांच्याकडेमागणे अपेक्षित आहे. बाईट - नरेश म्हस्के - खासदार
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top