Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639

रत्नागिरी हत्या मामला: दुर्वास पाटील के पिता गिरफ्तार, सच क्या है?

PPPRANAV POLEKAR
Sept 10, 2025 05:02:53
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी दुर्वास पाटील याचे वडील दर्शन पाटील याला सीताराम वीर याच्या खुनाच्या गुन्ह्यात जयगड पोलिसांनी अटक केली आहे. सिताराम विरच्या खूनात संशयित दुर्वास पाटील आणि त्याच्या मित्रांना मदत तसेच त्या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयातून पोलिसांनी दर्शन पाटील याला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दुर्वासची प्रेयसी भक्ती मयेकर हिला सीताराम वीर हा सातत्याने फोन करून त्रास देत असल्याच्या रागातून दुर्वासने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याला जबर मारहाण केली होती. या मारहाणीत सीमारामचा मृत्यू झाला होता.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UJUmesh Jadhav
Sept 10, 2025 11:34:27
Thane, Maharashtra:
भिवंडी में पावरलूम कारोबार बंद होने की कगार पर... सिर्फ़ 20 प्रतिशत काम चल रहा है... मज़दूर बेरोज़गारी की समस्या से जूझ रहे हैं... एंकर... भिवंडी के बारे में सोचते ही भिवंडी के पावरलूम आपकी आँखों के सामने आ जाते हैं। हालाँकि, ये पावरलूम ठप हो गए हैं। लाखों की संख्या में चलने वाले पावरलूम बंद हो गए हैं और अब सैकड़ों में सिमट गए हैं। इससे यहाँ रोज़गार का एक बड़ा संकट पैदा हो गया है। भिवंडी के इस पावरलूम केंद्र पर अमेरिकी टैरिफ़ का ख़तरा मंडरा रहा है। पिछले एक दशक में, भिवंडी के कई पावरलूम शांत हो गए हैं। क्योंकि यह उद्योग सस्ते आयातों के सहारे अपना अस्तित्व बचाने के लिए संघर्ष कर रहा है। अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप द्वारा भारत से आने वाले सामानों पर 50 प्रतिशत ज़्यादा कर लगाने के फ़ैसले ने भिवंडी के पावरलूम उद्योग में बची-खुची हर चीज़ के बर्बाद हो जाने की आशंका पैदा कर दी है। सभी फ़ैक्टरियों की आवाज़ को दबाते और पागलों जैसे दिखने वाले पावरलूमों के तेज़ शोर से बेपरवाह, कुछ व्यापारी और मज़दूर इन करघों पर कपड़ा बना रहे हैं। लेकिन बड़े पैमाने पर पावरलूम बंद होने से लाखों मज़दूर बेरोज़गार हो गए हैं और रोज़गार पर सवालिया निशान लग गया है। मुझे अब इस आवाज़ की इतनी आदत हो गई है कि मैं इसके साथ भी सो सकता हूँ। इसके विपरीत, अगर मशीन बंद हो जाए, तो मेरी नींद में खलल पड़ता है। इसका मतलब है कि कुछ गड़बड़ है," उत्तर प्रदेश के देवरिया निवासी साहनी कहते हैं, जो पिछले 20 सालों से भिवंडी में एक पावरलूम में मज़दूरी कर रहे हैं। कॉटन सिटी के नाम से मशहूर रही मुंबई की कपड़ा मिलों के बंद होने के बाद इससे महज 50 किलोमीटर की दूरी पर उदय हुआ था एक नया औद्योगिक शहर- भिवंडी। इसी शहर ने बीड़ा उठाया मुंबई कॉटन सिटी की शिनाख्त बरकरार रखने का और वही शहर धीरे-धीरे बन गया एशिया का मैनचेस्टर। हालांकि 1998 के बाद से कॉटन की चमक फीकी पड़ने लगी और मंदी की मार से बेहाल भिवंडी सहित राज्य के दूसरे शहरों के पावरलूम मालिकों की कमर टूट गई। नतीजतन पावरलूम स्क्रैप में बिकने लगे। 2002 में हालात कुछ बेहतर हुए और फिर से जिंदा हुआ पावरलूम का व्यवसाय, लेकिन राज्य सरकार से लेकर केंद्र सरकार तक की कोई मजबूत टेक्सटाइल नीति न होने के कारण यह उद्योग फिर अपनी आखिरी सांसें लेने लगा है। थमी हुई हैं भिवंडी की लाइफलाइन की धड़कनें पिछले लगभग एक साल से पावरलूम इंडस्ट्री में छायी मंदी के कारण भिवंडी की लाइफलाइन कहे जाने वाले पावरलूम की धड़कनें थमी हुई हैं। पावरलूम इंडस्ट्री को पुनर्जीवित करने के लिए पावरलूम मालिकों की संस्था भिवंडी पावरलूम संघर्ष समिति के बैनर तले गत 16 अगस्त से 15 दिनों के लिए हड़ताल शुरू कर दी गई। इसमें शहर के 95 पर्सेंट से अधिक कारखानों सहित हड़ताल में शामिल सभी साइजिंग पूरी तरह से बंद हैं। 5-6 दशकों बाद पहली बार पावरलूम इंडस्ट्री में इस तरह से हड़ताल हुई है। लगभग 15 लाख पावरलूमों में काम करने वाले 9-10 लाख मजदूरों के सामने बेरोजगारी की समस्या उत्पन्न हो गई है, जिस कारण मजदूर यहां से पलायन करने को मजबूर हो गए हैं।
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Sept 10, 2025 11:08:30
Palghar, Maharashtra:
पालघर _ जनसुरक्षा विधेयक हे सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी नसून सरकारच्या सुरक्षेसाठी आहे असा आरोप आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी केला . महाविकास आघाडी कडून आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेतृत्वाखाली जन सुरक्षा विधेयका विरोधात डहाणू येथे आंदोलन करण्यात आलं . यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसत सरकार विरोधात घोषणाबाजी केली . मुख्यमंत्री एका बाजूला नक्षलवाद संपल्याचा सांगतात मात्र दुसऱ्या बाजूला नक्षलवाद संपवण्यासाठी जन सुरक्षा विधेयक आणतात त्यामुळे हा विरोधाभास असून ज्या एक दोन तालुक्यांमध्ये नक्षलवाद आहे त्याच ठिकाणी असे कायदे अमलात आणावे अशी मागणी देखील यावेळी निकोले यांच्याकडून करण्यात आली.
4
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 10, 2025 11:07:33
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1009ZT_JALNA_AAGHADI(4 FILES) जालना : जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन शहरातील महात्मा गांधी चौकात करण्यात आलं आंदोलन अँकर : जालन्यात जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीने एकदिवसीय धरणे आंदोलन केलंय. शहरातील महात्मा गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आलं. सार्वजनिक सुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केले असून महाराष्ट्र विधानसभेने त्याला मंजूर केले आहे. राज्यातील शहरी नक्षलवाद आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी संघटनांच्या बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्याचे याचे उद्दिष्ट आहे. मात्र, या विधेयकामुळे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आरोप करत ते तात्काळ रद्द करण्याची मागणी महाविकास आघाडीने केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यभर निदर्शने करण्यात आली असून, जालन्यातही महाविकास आघाडीकडून धरणे आंदोलन करत विरोध प्रदर्शन करण्यात आलंय. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. बाईट – भास्कर आंबेकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट), जालना
3
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 10, 2025 11:07:23
Bhandara, Maharashtra:
भंडारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी.... Anchor :- तीन दिवसाच्या विश्रांती नंतर आज भंडारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे... सकाळ पासून उन्हाळ्या सारखी अनुभूती होत असताना. नागरिकांना उकाळा जाणवत होत. अखेर दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना उकळ्यापासून सुटका मिळाली आहे.. आलेल्या पावसामुळे धान शेतीला फायदा होणार आहे.
3
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 10, 2025 10:53:28
kolhapur, Maharashtra:
Ngp DCp Byte live u ने पोलीस उपायुक्तांचे बाईट =----- सकाळी असाइन्मेंट नंबर वर पिडित तक्रारदार आणि इतर व्हिडिओ पाठवले आहे ------- सरकारी नोकरीचे अमिष दाखवून ठकबाज टोळीने मुलाखत थेट मंत्रालयात घेऊन अनेक तरुणांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.. याप्रकरणी नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने लॉरेन्स हेनरी या ठगबाजाला अटक केलीय.... या प्रकरणात सुमारे एक कोटी साठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक तपासात उघडकीस आलेय... मात्र तरुणांना गंडा घालण्याच्या या प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असल्याचे तपासाच्या पुढे येतेय .. याप्रकरण चार जणांवर गुन्हे दाखल असले तरी आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता आहे... ------------------ Vo-- सरकारची नौकरी शोधात असलेल्यांना तरुणांना हेरून त्यांना लाखोंचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आलाय... धक्कादायक म्हणजे या प्रकरणात ठगबाज आरोपिंच्या टोळीने सरकारी नौकरीच्या आमिषने आलेल्या तरुणांची मुलाखातच थेट मंत्रालयात घेतल्याचंही उघडकीस आलय... त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झालीय. राहुल तायडे या नागपूरच्या तरुणाची लॉरेन्स हेनरी नामक ठकबाजाशी 2019 ओळख झाली.... लॉरेन्स, त्याची पत्नी शिल्पा आणि सहकाऱ्यांच्या राहुल तायडेला सरकारी नोकरीचे अमिष दाखवत तब्बल नऊ लाख 50 हजारानी फसवणूक केलीय.. मंत्रालयात कनिष्ट लिपिकाची नोकरी देण्यासाठी आरोपींनी त्याची थेट मंत्रालयात मुलाखत घेतली.. त्याकरता खोटे दस्तावेज, आयडी कार्डचा वापर केला... तसेच मंत्रालयात कथित अधिकाऱ्यांनी त्याची ही मुलाखत घेतली... तायडे यांची मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी देखील केली. 2019 ते 2022 दरम्यान ठगबाजांनी राहुल कडून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी लावून देतो म्हणून पैसे उकळत त्याची ही फसवणूक केली . यावेळी राहुलच नव्हे तर त्याच्यासारखे अजून काही तरुण सरकारी नोकरीच्या मुलाखती करता तिथे आले होते. ----------------** बाईट-- राहुल तायडे, पीडित तक्रारदार बाईट-- अमित वानखेडे, पीडित तक्रारदार ------------------- Vo-- याप्रकरणी लॉरेन्स हेनरी या ठकबाजाला पोलिसांनी मुंबईतून अटक केलीय... याशिवाय अजून तीन आरोपी फरार आहेत. या ठगबाजांच्या टोळीने प्राथमिक तपासात एक कोटी साठ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे उघडकिस आलेय... मात्र या प्रकरणाची व्याप्ती अजून बरीच मोठी असल्याचं पोलीस तपासा समोर येतेय.. ------- बाईट---महक स्वामी, पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा (Ngp DCp byte) ------------ Final vo-- आरोपींनी २०१९ मध्ये पैसे घेऊनही जॉइनिंग लेटर न दिल्यामुळे तायडे यांनी तगादा लावला.. परंतु, अनेक दिवस होऊनही आरोपींनी नोकरीवर रुजू करून न घेतल्यामुळे तायडे यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दिल्यानंतर यातील आरोपी हेनरीला मागील आठवड्यात मुंबईतून अटक करण्यात आली. राज्यातील अनेक तरुणांना नोकरीच्या आमिष दाखवून या टोळीने फसवल्याचही दिसून येत आहे... तसेच या प्रकरणात आरोपी नितीन साठे याच्यावर चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये ही गुन्हा दाखल आहे
3
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 10, 2025 10:47:05
Sinnar, Maharashtra:
अँकर:- सिन्नर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून दोन दिवसांपूर्वीच पंचाळ येथील दहा वर्षाचा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता दरम्यान नायगाव येथील दिगंबर कातकाडे यांच्या शेतामध्ये सकाळी साडेसातच्या सुमारास दोन ते तीन बिबट्यांचे वास्तव्य निदर्शनास आले असून नारळाच्या झाडावर बिबट्या असलेला व्हिडिओ स्थानिक रहिवाशांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे या भागात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 10, 2025 10:33:24
Junnar, Maharashtra:
Feed 2C Slug: Junnar Dj Accident File:04 Rep: Hemant Chapude(Junnar) ब्रेकींग न्युज जुन्नर पुणे... Anc: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान डीजे च्या गाडीचा ब्रेक फेल होऊन ढोल पथकातील तीन ते चार जणांना गाडीने चिरडलंय, या दुर्दैवी घटनेत सर्वांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या वरती जुन्नर मधील खाजगी रुग्णालयात उपचार आहेत,महत्वाचं म्हणजे डीजे वरती बंदी असताना देखील देवराम लांडे यांना आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी डिजे वाजवण्याला परवानगी मिळाली कशी आणि त्यांनी ही मिरवणूक काढली कशी असा सवाल आता नागरिकांकडून केला जातोय. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 10, 2025 10:20:08
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - पनवेल मद्ये साखर चतुर्थी च्या गणपती ची स्थापना पनवेल मे गणेशोत्सव के बाद गणपती की स्थापना ftp slug - nm panvel ganesh shots- ganpati mandal reporter- swati naik navi mumbai Anchor- रायगड पनवेल मद्ये अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या पहिल्या संकष्ट चतुर्थीला गणपती बसवण्याची प्रथा आहे ,घरगुती तसेच सार्वजनिक स्वरूपात हे गणपती बसवले जातात याला साखर चतुर्थी चे गणपती म्हणून ओळखले जातात , व्यापाऱ्यांना कष्टकर्यांना गणपती उत्सवामद्ये गणेशोत्सव साजरा करता येत नाही यामुळे अनंत चतुर्थी नंतर येणारे पहिल्या संकष्टी ला दीड दिवसाचे सार्वजनिक आणि घरगुती गणपती बसवतात ,पनवेल मद्ये 25 हुन अधिक सार्वजनिक गणपती मंडळे हा उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात - gf
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 10, 2025 10:18:38
Parbhani, Maharashtra:
अँकर- बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करून बंजारा समाजाला हेद्राबा द गॅझेट मधील नोंदीनुसार बंजारा समाजाला आदिवासींचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी परभणीच्या जिंतूर येथे मागील सहा दिवसांपासून विनोद आडे यांनी आमरण उपोषणाच हत्यार उपसलय. आडे यांच्या या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रभरामधून मोठा प्रतिसाद मिळत असून आणि आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाले आहेत. आडे यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून आज जिंतूर येथे बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. या रास्तारोको मध्ये मोठ्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले आहेत. यामध्ये महिलांचा ही मोठा सहभाग आहे... उपोषणकर्ते आडे यांची माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भेट घेत मागण्यांला आपला पाठिंबा दर्शवलाय. तर परभणीचे खासदार संजय जाधव ही उपोषणकर्त्याची मागणी जाणून घेण्यासाठी उपोषणस्थळी दाखल झाले आहेत...
3
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 10, 2025 10:18:28
Washim, Maharashtra:
वाशीम: File:1009ZT_WSM_BANJARA_RESERVATION_MORCHA रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे,या मागणीसाठी गोर सेनेकडून आज वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्याच गॅझेटमध्ये बंजारा समाज अनुसूचित जमातीत असल्याची नोंद आहे.त्यामुळे बंजारा समाजालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करावे,अशी मागणी गोर सेनेकडून करण्यात आली.या मागणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून,मागण्या मान्य न झाल्यास देशभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गोर सेनेकडून देण्यात आला या मोर्चात बंजारा समाजातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाईट:प्रा.अनिल राठोड,
4
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 10, 2025 10:17:32
kolhapur, Maharashtra:
नागपूर - नागपूर जिल्ह्यातील दहेगाव- गोवरी भूमिगत कोळसा खदान प्रकल्पाची पर्यावरण विभागाची सुनावणी दरम्यान b गोंधळ.. - या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या १० ग्राम पंचायतींनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. - मोठ्या प्रमाणात नागरिक विरोध नोंदवत दाखल झाले... - मोठया प्रमाणात नागरिकांचा रोष बघता सूनवाई पुढे ढकलण्यात आली .. - मोठ्या प्रमाणात 10 ग्रामपंचायत चे नागरिक या ठिकाणी आले होते - नागरिकांनी घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला त्यानंतर त्यानंतर हा रोष प्रशासनाला जसाच्या तसा नोंदविण्यात येईल असं उपजिल्हाधिकारी यांच्या कडून सांगण्यात आलं... - नागरिकांचा या खदानीला विरोध बघता सुनावणी रद्द करण्यात आली..
2
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 10, 2025 09:48:37
Chandwad, Maharashtra:
अँकर :- कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने नाशिकच्या चांदवडमध्ये प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संतप्त शेतकऱ्यांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चांदवड प्रांताधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये शेतकऱ्यांनी कांदे ओतत ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाला जाब विचारला. साहेब, आम्हाला ईच्छा मरण द्या.. आधी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली.कांद्याला प्रतिकिलो ८ ते १० रुपये भाव मिळत आहे.नाफेड, एनसीसीएफच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत चांदवड प्रांतअधिकारी कार्यालयावर कांद्याचा ट्रॅक्टर आणून मोर्चा काढत प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने केले.यावेळी आंदोलकांनी ओटीमध्ये कांदा आणत प्रांताधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये कांदा ओतून ठिय्या सुरू केले. जिल्हाधिकारी, आयुक्त सचिव तसेच मंत्र्यांना फोन लावण्याची शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याची मागणी केली.फोन लावत नाही तोपर्यंत ठिय्या सुरूच ठेवण्याचा निर्धार करीत प्रांताधिकाऱ्यांसमोर आक्रोश केला. यावेळी आंदोलकांनी प्रांत कार्यालयातच भजन किर्तन सुरू केले...
6
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 10, 2025 09:48:23
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - लोकल मद्ये फ्री स्टाईल हाणामारी व्हेएडिओ व्हायरल ftp slug - nm local train fighting viral video shots- reporter - swati naik navi mumbai anchor - ठाणे वाशी लोकल मद्ये बसण्याच्या जागेवरून दोन प्रवाश्यांन मद्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली याचा व्हेएडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे, याबाबत रेल्वे पोलीस ठाण्यात कोणताही तक्रार दाखल नाही । gf
5
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 10, 2025 09:48:14
Bhandara, Maharashtra:
भंडारा नगरपरिषदेसामोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने जनसुनावणी आंदोलन.... ANCHOR :- ओबीसींना आरक्षण न मिळाल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेले आहेत असे असताना सर्व नगरपरिषदांचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा रिमोट कंट्रोल हा राज्य सरकारच्या हातात आहे आणि कोणतेही सदस्य नसल्याने नागरिकांच्या अडचणी समस्या व गऱ्हाणे ऐकण्याकरिता कुणी नाही. अशातही मुख्यमंत्री म्हणतात की राज्यात रामराज्य आहे तर रामराज्यामध्ये कोणी आत्महत्या करत नव्हता, नागरिकांना अडचणी समस्या येत नव्हत्या. या सर्व नगरपरिषदा आता राज्य सरकार चालवत असून जवळपास 300 कोटींची काम झाली मात्र सर्व टेंडर मॅनेज करून झाली त्यामुळे आज आम्ही ज्या प्रकारे हा आंदोलन केला आहे. आमच्या समस्या जर हे भंडारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ऐकल्या नाही, सोडवल्या नाही तर आमचे वरिष्ठ नेते आहेत ते आमचे प्रश्न लावून धरतील. आणि म्हणून नागरिकांच्या समस्या तक्रारी जाणून घेण्याकरिता आम्ही हे आंदोलन केलेले आहे. BYTE :- चरण वाघमारे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
2
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 10, 2025 09:46:11
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 1009ZT_MAVAL_FIRING Total files : 05 Headline : शाळेतून घरी सोडल्याचं किरकोळ कारण आणि तरुणावर थेट गोळीबार Anchor: मावळ तालुक्यातील वडगाव परिसरातील केशवनगर भागात एका शालेय विद्यार्थिनीला घरी सोडल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये वाद होऊन गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. वडगाव मधील न्यू इंग्लिश शाळेच्या समोर दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला काही तरुणांनी चारचाकी गाडीमध्ये घेत बेदम मारहाण केली. यावेळी या विद्यार्थ्यांचा चुलत भाऊ त्या ठिकाणी आला आणि चारचाकी मधील तरुण आणि विद्यार्थ्यांचा चुलत भाऊ यांच्या बाचाबाची झाली. मात्र या मारहाणीचं कारणही तितकच चक्रावणार होतं. या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याच्या ओळखीच्या विद्यार्थिनीला तिच्या घरी सोडलं होतं याचाच राग मनात धरून या विद्यार्थिनीच्या नात्यातील तरुणांनी या विद्यार्थ्याला चार चाकी मध्ये घेत मारहाण केली होती. VO 1 : पण हे प्रकरण इतक्या सहजासहजी मिटलं नाही. विद्यार्थिनीच्या नात्यातील या तरुणांनी या विद्यार्थ्याच्या चुलत भाऊ असलेल्या अक्षय मोहिते वरती केशवनगर मधील एकविरा चौकात दुचाकीवरून येत गोळीबार केला. मात्र या दुर्घटनेमध्ये तो सुखरूप बचावला. अखेर या प्रकरणी अक्षय मोहिते यांनी वडगाव मावळ पोलिसात फिर्याद दिली आणि घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी या प्रकरणी विद्यार्थिनीचे नात्यातील तरुण अभिषेक राजाराम ओव्हाळ, रणजीत ओव्हाळ आणि प्रथमेश सुरेश दिवे या तिघांना अटक केली. त्यांच्यावरती शस्त्र अधिनियम कायदा तसेच तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे . BYTE: कुमार कदम, पोलिस निरिक्षक, वडगाव मावळ (file.no.05) END VO: नात्यातील विद्यार्थिनीला घरी सोडण्याचे शुल्लक कारण एखाद्याच्या जीवावर ही बेतू शकल असता हे या घटनेतून अधोरेखित झाला आहे. मात्र किरकोळ कारणासाठी अशाप्रकारे हत्यारांचा वापर कितपत योग्य हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. असं असलं तरी या तरुणांकडे हे पिस्तूल आलं कुठून हा तपास आता वडगाव पोलिस करत आहे.
3
comment0
Report
Advertisement
Back to top