Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

पोफळज रेलवे अंडरपास पानी में डूबा, करमाळा की सड़कों पर हाहाकार

SKSACHIN KASABE
Sept 22, 2025 05:33:46
Pandharpur, Maharashtra
22092025 Slug - PPR_UNDERPASS_CLOSE file.01 ---- Anchor - करमाळयातील पोफळज रेल्वे अंडर पास रस्ता पाण्यात बुडाल्याने ग्रामस्थांचा रस्ता झाला बंद, जोरदार पावसाचा वाहतूकिला फटका करमाळा तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जेऊर नजीक पोफळज रेल्वे बोगदा पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. या रेल्वे बोगद्यातून प्रवास करणाऱ्या शेटफळ, केडगाव, चिखलठाण नंबर एक आणि दोन कुगाव तसेच शेजारील वाडी वस्तीवरील ग्रामस्थांचा करमाळ्याकडे येण्या जाण्याचा संपर्क या बोगद्यामध्ये पाणी भरल्यामुळे ठप्प झालेला आहे
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Sept 22, 2025 07:30:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:csn kannad updated feed attached ANC: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, नागद, गौताळा अभयारण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गडदगड नदीला मोठा पूर आला आहे. नागद बसस्थानक वरून नागद गावात जाणाऱ्या रस्त्यावर गुडघे बरोबर पाणी आहे. तर गौताळा अभयारण्यात तुन उगम पावणाऱ्या गडदगड नदी दुधडी भरून वाहत आहे. नागद वडगाव हरसवाडी तसेच सायगव्हाण येथील शेतीमध्ये पाणी घुसले आहे. पिके पाण्यात आहेत. नागद सह परिसरात वरील भिलधरी, सायगव्हाण येथील छोटे मोठे पाझर तलाव फुटले अश्या अफवा पसरत आहे त्यामुळे नदी काठावरील शेतकरी आपली जनावरे तसेच नदी काठावरील दुकान दार आपली दुकाने खाली करावी का या चिंतेत आहेत.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 22, 2025 07:30:44
kolhapur, Maharashtra:Ngp patole byte live u व्हिडिओ आहे -------- नागपूर - बाईट - नाना पटोले, काँग्रेस नेते ऑन जीएसटी - - एक म्हण आहे, ज्याचा राजा व्यापारी तिथली जनता भिकारी, मोदी 2017 मध्ये संसदेच्या हॉलमध्ये बाबासाहेबांचा आर्थिक धोरण बदलून आरएसएस आणि भाजपचा आर्थिक धोरण आणला आणि त्यावेळी उत्सव साजरा केला - जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं तोच उत्सव नरेंद्र मोदींनी या देशात केला होता - या जीएसटीने देशातील सर्वसामान्यांना लुटून गरिबांचे पैसे लुटून देण्यात आले - आणि आता सजून धजून देशाच्या जनतेसमोर आले आणि पुन्हा ते म्हणतात की हा सुद्धा एक उत्सव आहे - किती वस्तूंमध्ये जीएसटी कमी केला त्याचे स्पष्टता सांगावी,ते इतर म्हणतात - जनतेला लुटण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, याचाच अर्थ अजूनही आम्ही जनतेला लुटू आणि आमच्या मित्रांना पैसे देऊ, देश आणि राज्य कर्जामध्ये बुडवू आणि देशातील लोकांना आर्थिक डबघाईस आणायचा, हाच उत्सव भाजप करताना पाहत आहोत - बाबासाहेबांचा आर्थिक धोरण बदलून, एमआरपी वाले धोरण बदलून, जीएसटीचं धोरण आणलं, त्याचा विरोध राहुल गांधी यांनी केला की हा गब्बर सिंग टॅक्स आहे - जीएसटी काही रद्द केलेला नाही, तो अजूनही चालू आहे आणि सर्वसामान्यांना लुटत जाणार आहे - आपलेच पाय लागायचे, आपल्याच हाताने आपलीच पाठ थोपटायची, हीच भूमिका मोदी आणि भाजप मानत आहेत हे यातून स्पष्ट होते On एकनाथ शिंदे - - या सरकारमधील कोणीच ग्राउंड वर नाही, त्यामुळे शेतकरी- तरुण आत्महत्या करतोय, जाती-जातीत भांडणे लावून दिले आहेत - ठीक आहे नवीन नाही, हे जणविरोधी आहे, हे लुटणार सरकार आहे, म्हणून या पद्धतीच्या घोषणा कराव्या लागतात On महामंडळ आर्थिक तोटा - - केवळ महामंडळ नाही हे सरकार तोट्यात आहे अनेक महामंडळ उघडण्यात आले ते केवळ जातींच्या नावासाठी पैसे किती देतात तर काहीच नाही - ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करून हे सगळे महामंडळ नावाचे निर्माण करून ठेवले आहेत महामंडळ तोट्यात आहे आणि सरकारही तोट्यात आहे - दर महिन्यात सरकारला ओव्हरद्राफ्ट करून कर्मचाऱ्यांचे पैसे द्यावे लागतात On राज - उद्धव युती - - स्थानिक कार्यकर्त्यांच्या विश्वासाने ही निवडणूक लढविल्या जाणार त्यामुळे राज्यात युती होईल की नाही त्यावर चर्चा आज नाही, सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत त्यांचाही युती होणार नाही त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन निवडणूक लढणार On धनंजय मुंडे - - त्यांच्या पक्षातील इशू आहे, त्यावर मी काय बोलणार On ओबीसी जीआर - - ओबीसीच्या आई,बहिणी, म्हाताऱ्याला सगळ्यांना रस्त्यावर आणलं, आज आपल्याला भांडण करून लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम सुरू आहे - बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर या मागास समाजाला आम्ही कसं न्याय देऊ शकतो यावर आता काम केलं पाहिजे - यावर वेगवेगळ्या भूमिका असू शकतात त्यावर मला आज वक्तव्य देण्याची गरज नाही On नवनाथ वाघमारे गाडी - - महाराष्ट्रात भांडण लावण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे नवनाथ वाघमारे असतील किंवा ज्या रांगेत भेटत राहिला पाहिजे असं त्यांना वाटतं सरकारी सुपारीबाज काम करते त्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण झाली आहे On कर्नाटक जातनिहाय जनगणना - - मोदींनी कॅबिनेटमध्ये डिसिजन घेऊन सुद्धा भारतीय जनगणना सुरू केली नाही, कर्नाटक मध्ये आमचं सरकार आहे म्हणून काँग्रेसने जाती न्याय जनगणनेचा एक फेर झाला आहे - सामाजिक शैक्षणिक माहिती पाहिजे होती म्हणून त्या पद्धतीने कर्नाटक सरकारच्या वतीने त्या पद्धतीने काम सुरू झाला आहे On ओबीसी मोर्चा - - मला कोण आयोजक आहे हे माहिती नाही, जेव्हा हे माहिती होईल तेव्हा मी त्याबाबत निर्णय घेईल On गोंदिया ओबीसी मोर्चा - - भाजपचे नेते त्या मोर्चात होते असे तुम्ही म्हणताय, आता त्यांची सत्ता आहे मग मोर्चा काढायची गरज काय माझा प्रश्न तोच आहे - दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष करावा आणि हे आपसात भांडत रहावे ही भूमिका सरकारने सुरू केली आहे - ओबीसींचा मंत्रालय नाम मात्र आहे तिथे अधिकारी कर्मचारी नाही व्यवस्था नाही, समाजात समाजात भांडण लावण्याचा भाजपने थांबवावं On क्रिकेट - - पाहलगाम मध्ये झालेल्या नंतर अजूनही ते शांत झालेलं नाही, क्रिकेटमधले अमित शहाचे जे पुत्र आहेत त्याच माध्यमातून भारत पाकिस्तान मध्ये मॅच खेळवल्या गेले, लोक मॅच बघायला गेले नाही - पाकिस्तानला धडा शिकवण्याची भूमिका भाजप का घेत नाही, भारताच्या सरकारचं काय चाललेला आहे या प्रश्नाचे उत्तर स्वतः नरेंद्र मोदी यांनी द्यावा -
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 22, 2025 07:17:14
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Slug - 2209_BHA_POLICE_MARHAN FILE - 6 VIDEO गुंडांनी केली पोलिसाला मारहाण.... पोलिस हवालदार व अन्य एक गंभीर जखमी... दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक.... Anchor :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार राकेश पटले व अन्य एका व्यक्तीला गुंडांनी रात्रीच्या सुमारास बेदम मारहाण केली आहे... यात दोघांची प्रकृती गंभीर असून सद्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. Vo :- तुमसर पोलिस स्टेशन मधील पोलिस हवालदार राकेश पटले हा आपल्या मित्रासोबत मिटेवाणी येथील एका बार मध्ये रात्रीच्या सुमारास गेला होता. याच बार मध्ये चार आरोपी सुधा बसले होते. आरोपींनी शुल्लक कारणावरून वाद घातला व दोघांना बेदम मारहाण केली आहे. यात दोघांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर आरोपी मधील एकावर आधीच गांजा विक्री प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे गांजा तस्करीचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी पोलिसांना मारहाण केली असल्याच बोलला जात आहे. तर या प्रकरणी रात्रीच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र पोलिसांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 22, 2025 07:16:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - सुसंस्कृत पण राज्यात राहिला नाही - खासदार निलेश लंके. सांगली - खासदार निलेश लंके - सुसंस्कृत पण या राज्यात राहिला नाही. महाराष्ट्राचे राजकारण दूषित करण्याचं काम सुरू आहे,कुणाच्यावर व्यक्तिगत टीका करणे हे योग्य नाही. वाचाळवीरांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे. दुसऱ्याला खड्डा खोदताना आपण ही त्यात जाऊ शकतो. हे कुणाच्या ताक्तीवर बोलतात ते शोधावे लागणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टिकेवरून लंके यांचा निशाणा. जाती जातीत हिंदू आणि मुस्लिम यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला,हे थांबले पाहिजे. आम्ही तळा गाळात काम करतो. त्यामुळे त्यांना सर्वात धोका आमच्या पक्षाकडुन आहे,त्यामुळे त्याच्यावर टीका टिपणी होते. राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. धनंजय मुंडे त्याच्या पक्ष्याचा अंतर्गत विषय आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 22, 2025 07:04:48
Nashik, Maharashtra:feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_mns_protest *शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाशिकमध्ये मनसे आक्रमक* *ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा यामागणीसाठी मनसेचे सरकार विरोधात आंदोलन...* अँकर: शेतकऱ्यांसाठी राज्यभर आज मनसेचे आंदोलन सुरू आहे नाशिकमध्ये देखील मनसे शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, कांद्याला हमीभाव भाव, ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी मनसेने नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानाबाहेर आंदोलन केले. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मनसे आंदोलन करत राहणार असा इशारा मनसेनेसरकारला दिला असून यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. बाईट-सुदाम कोंबडे शहराध्यक्ष बाईट-दिनकर पाटील, मनसे नेते.
4
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 22, 2025 06:45:21
Beed, Maharashtra:बीड : सिंदफणा धरण ओव्हरफ्लो; शिरूर कासार शहराला पुराचा वेढा Anc : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने शिरूर कासार तालुक्यातील महत्त्वाचं मानलं जाणार सिंदफणा धरण देखील ओव्हरफ्लो झाले आहे. पाण्याचा विसर्ग आता नदीमध्ये सुरू झाला आहे. त्यामुळे शिरूर शहराला नदीच्या पुराने वेढा घातला आहे..अर्धे शहर पाण्याखाली गेले आहे. शहरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे. नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये असे आवाहन देखील तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 22, 2025 06:32:43
Oros, Maharashtra:अँकर --- तळकोकणातील मुंबई गोवा महामार्गाच काम 90 टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन आणि राजकीय नेते करतात मात्र सद्य परिस्थितीत महामार्गाच काम पूर्ण झालय का ? कणकवली येथील उड्डाणं पूलाच्या दोन लेन मागील सहा वर्षांपासून बंद आहे. सदर उड्डाणंपुल वाहतुकीस खुला झाल्यानंतर पहिल्याच पावसात उड्डाणंपूलाला तडे गेले. त्यानंतर केवळ मलमपट्टी करुन लवकरच दुरुस्ती केली जाईल असे अश्वासन देखील देण्यात आले होते. मात्र सिंधुदुर्गात नवीन उड्डाणंपुल बांधण्याचा घाट घालणाऱ्या प्रशासन सहा वर्ष दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कणकवली उड्डाणं पुलाकडे दुर्लक्ष करत असून या ठिकाणी अनेक अपघात घडून जीवित हानी होऊन सुद्धा प्रशासन सुशेगात आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी wkt --- उमेश परब, सिंधुदुर्ग
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 22, 2025 06:31:59
Mumbai, Maharashtra:संजय राऊत *मोदी ऑन जीएसटी* * एरवी ते आठ वाजता बोलतात प्रधानमंत्री आठ वाजता त्यांचे आठ ही देशाला धक्का देण्याची वेळ आहे काल पाच वाजता का बोलले काल ते पाच वाजता यासाठी बोलले की देशाने भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पहावा ही व्यवस्था किती महान राष्ट्रभक्त आहेत आठ वाजता क्रिकेट सामना अंध भक्तांना पाहता यावा भाजपा समर्थकांना पाहता यावा म्हणून काल प्रधानमंत्री यांनी पाच वाजता जीएसटी ची घोषणा केली * सवलती दिल्या त्याच्यामुळे जे सण आणि उत्सव आहेत त्याच्यामध्ये स्वस्तही येणार हा खोटारडेपणा आहे साधारण दोन लाख कोटींची ही सवलत मोदींनी दिली 140 भारतीय नागरिकांना त्याच्यामध्ये वर्षाला 1213 रुपये त्यांना फायदा होणार आणि महिन्याला 110 ते 120 रुपये इतकाच लाभ मिळत आहे आम्ही बघितलं आम्हालाही अर्थशास्त्र कळतं * हे सगळं करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांनी आम्हाला आमचे 15 15 लाख रुपये दिले असते तर ते सोयीचं ठरलं असतं हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत पाच वाजता जीएसटी च्या सवलतीची घोषणा केली आठ वाजता त्यांना क्रिकेट मॅच पाहायची होती मोदींसह स्वतः काल स्वतः जैसा मुंबईत होते असे माझी माहिती आहे बीसीसीआयची निवडणूक होती त्या संदर्भातल्या प्रक्रिया त्यांना मुंबई देऊन करायचे होते असं मला त्यातला काही इंटरेस्ट नाही * पण काल भारत पाक सामना जो खेळला गेला त्यातले जे चित्र प्रसिद्ध झालेला आहे शहजादा फरहान नावाचा कोणीतरी क्रिकेटपटू आहे साहेब जादा आमचे साहेब जादे आणि अमित शहांचे शहजादे एकच आहे ते तर फरहानने त्याचा अर्धशतक झाल्यावर क्रिकेटच्या मैदानावर एके 47 हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धडधड गोळ्या मारत आहेत अशी जी ऍक्शन केली ती कोणासाठी का त्याने दाखवलं अशाच प्रकारे एके 47 चा वापर करून पाकिस्तानी यांनी अतिरेकी यांनी पहालगांमध्ये तुमच्या 26 निरप्राद लोकांना ठार केलं त्यांनी प्रत्येकात्मक रित्या दाखवला आणि जयशहासह संपूर्ण भारतीय संघ हे थंडपणे पाहत होता पहिला सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने माने भारतीय क्रिकेटच्या कॅप्टनची शेक हँड केलं नाही त्याचं काय कौतुक म्हणून मग काल हे कृती केल्यावर सूर्यकुमार यादवने तो जो कोणी शहाबजादा फरान आहे ना त्याच्या कंबरड्यात आहे तिथेच लाथ घातली पाहिजे * हे सगळं या देशाला भोगाव लागत आहे अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे एका महाराष्ट्र करत आहेत जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे इतका महान राष्ट्रभक्तीचा कार्य करत आहे सावरकर यांना आपण दिलं नाही पण जय शहा देऊया * खेळत आहात कशाला भारत आणि पाकिस्तान आमच्या भारतीय नागरिकांच्या सडे पडत आहेत 26 निरप्रात लोकांची हत्या झाली त्यांच्या पत्नीच्या कपाळावरचा सिंदूर पुसला गेलास तुम्ही ऑपरेशन सिंदूर केला तुम्ही राष्ट्र भक्तीची मोठे मोठे भाषण केले मग पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याचा प्रयोजन करा कोणासाठी खेळत आहात कोणाच्या गॅम्बलिंग चालू आहे कोणाचा जुगार चालू आहे एकदा आम्हाला कळू द्या काल क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानी क्रिकेट पाठवणे आम्हाला आमच्या शरीरांचा अपमान केला आणि भारतीय क्रिकेट संघ शाब्दिक चकमातीत अडकून पडला आहे शेख हँड केलं नाही हे आंधळा भक्ताच्या गोष्टी आम्ही ऐकत आहोत काल बाहेर पडले पाहिजे होते मैदानातून जय शहाणा नैतिक अधिकार आहे का या देशाचा नागरिक म्हणून घेण्याचा * तुमच्या राष्ट्र भक्तीचा गुजरात पॅटर्न आहे का इतरांनी मरायचं आणि गुजरात वाल्यांनी पैसे कमवायचे असे काही पॅटर्न आहे का हे जर इतर खोटे घडले असता तर भारतीय जनता पक्ष थय थयात तयार करून बाहेर पडला असता आता काय झालं पाकिस्तानचा निषेध करायला देखील भारतीय जनता पक्षाचे लोक घाबरत आहेत आता आशिष शेलार यांनी सांगावं जयशहा महान आहे की अति महान आहे * माझ्या मागणीचा प्रश्न नाही भारतीय सांगा ने त्यांच्याबरोबर खेळू नये ही साधी मागणी देशाच्या 140 कोटी भारतीयांची आहे ती बँक करायची नाही की हा आंतरराष्ट्रीय प्रश्न जय शहाणे ठरवलं तर ते करू शकतात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे प्रमुख आहेत त्यांचे वडील काश्मीरमधील 370 कलम हटवू शकतात तर जयशहा पाकिस्तान वरती बंदी आणू शकतात एकच रक्त आहे रक्त वेगळं नाही तेच राष्ट्रभक्त रक्त आहे त्यांच्या डीएनए मध्ये * मी आधीही ते सांगितले आहे भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात मोठा साठा हा भारतात खेळला जातो पहिल्या सामन्यात साधारण दीड लाख कोटींचा सट्टा खेळला आणि हा साठा मोठ्या प्रमाणात गुजरात मधून खेळला जातो त्यासाठी 25 हजार कोटी रुपये सरळ पाकिस्तानात जातात आणि कालच्या सुद्धा सामन्यावर फार मोठा साठा खायला गेला तो मुंबईतून आणि गुजरात राजस्थान मधून खायला गेला काल सुद्धा साधारण दीड ते दोन लाख कोटीचा सट्टा खेळला गेला आणि त्यातली अर्धी रक्कम पाकिस्तान मध्ये जाते आणि त्याच पैशाच्या याच्यावर आमच्या निरप्रात लोकांवर आणि जवानावर गोळ्या झाल्या जातात *ऑन ठाणे ट्विट* * ठाणे कोणाचे आहे महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा शहर आहे शिवसेनेचे पहिली सत्ता पहिला भगवा मुंबई ऐवजी ठाण्यावर फडकवला होता त्याच्यामुळे ठाण्यात जे आमचं काम चालू आहे पक्षाचा त्या संदर्भातला आमच्या जाण देणं असतं काल गेलो होतो पाऊस होता ठाणे प्रसन्न होता मी तलाव पाळीवर गेलो उपवन ला गेलो बऱ्याच ठिकाणी गेलो * ठाणे हे फार सुंदर शहर आहे ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक सारा ची सध्या वाट लागताना मला दिसत आहे सिमेंटचे जंगल झाले आहे पहा व तिकडे रिपेरिंग सुरू आहे पुलाचे काम अर्धवट पडले आहेत ठाणे विकायला काढलेले आहे *ऑल मुख्यमंत्री ठाणे* * मुख्यमंत्री यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवला पाहिजे नाहीतर ठाण्याचे बीड व्हायला वेळ लागणार नाही * ज्या प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे मतदारांवर जनतेवर राजकीय कार्यकर्त्यांवर ही गंभीर गोष्ट आहे अर्थात ठाणेकर यांना जुमानत नाही ही गोष्ट सोडून द्या मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवला पाहिजे मुंबई जवळच ठाणे आहे आणि ठाणे इकडील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पाहिजे चुकीचे आदेश पाळायचे नाही *एकनाथ शिंदे मंत्री तंबी* * त्यांनी स्वतःलाच तंबी दिली पाहिजे अकार्यक्षम मंत्र्यांचे कान उघडणे केली असेल मंत्री म्हणून स्वतःही मंत्री आहेत उपमुख्यमंत्री नाहीत ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचे एक मंत्री आहेत आणि घटनेमध्ये राज्यात आणि देशात उपमुख्यमंत्री देशाला कोणताही घटनात्मक दर्जा नाही मग उपपंतप्रधान असतील किंवा उपमुख्यमंत्री त्यांना घटनात्मक दर्जा नाही हे असेच मध्ये लटकत असतात त्याच्यामुळे ते मंत्री आहेत एकनाथ शिंदे हे मंत्री आहेत *ऑन दसरा मेळावा* * दसरा मेळावा शिवसेने नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय संस्कृती मधला एक महत्त्वाचा भाग आहे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ते आता उद्धव ठाकरे साहेबांच्या पर्यंत दसरा मेळावा तयारी सुरू झाली आहे थोडं पावसाची आम्हाला चिंता वाटत आहे पण पाऊस असो किंवा काही असो मेळावा होणार आणि महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता येईल हा दसरा मेळावा यासाठी विशेष आहे दसरा मेळाव्यानंतर लगेच काही काळात मुंबईसह 27 महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आहेत विशेषतः मुंबई सर्वांसाठी महत्त्वाचे आहे अशा पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे शिवसैनिकांची काय संवाद साधतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ती तशीच राहू द्या * हिंदू पंचांगानुसार एक दसरा अनेक दसरा मेळावा आहे हिंदू पंचांग सुद्धा एकच दसरा मेळावा आहे तुम्ही हिंदू पंचांग पाहू शकता आणि तो शिव तीर्थावरचा दसरा मेळावा बाकीचे कोणी काय काठ्या आपल्या फडकवत असतील त्यांचा दांडा आहे तो भाजपचा आहे आणि त्यांचा जो झेंडा आहे तो गुजरातचा आहे त्याच्यामुळे इथे त्या दसरा मिळाला काही महत्त्व नसते
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 22, 2025 06:18:34
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 22, 2025 06:18:00
Ratnagiri, Maharashtra:मनसेने हकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकर यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उद्या मुंबईत पक्षप्रवेश दुपारी तीन वाजता नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार पक्षप्रवेश नितेश राणे आणि नारायण राणे देखील हजर राहण्याची शक्यता मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी शहरातील काही प्रमुख पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश आज दुपारी चार वाजता मनसेचे पदाधिकारी रत्नागिरी शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपा प्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने निघणार रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आज खेडमध्ये मुक्काम उद्या सकाळी वैभव खेडेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी मुंबईच्या दिशेने होणार एकत्रित रवाना
0
comment0
Report
Advertisement
Back to top