Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

नाशिकच्या शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे कांदा सडण्याचा सामना!

SKSudarshan Khillare
Jul 13, 2025 03:33:54
Yeola, Maharashtra
अँकर :- नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बदलते हवामान व सततचा पाऊस यामुळे मोठा फटका बसला आहे मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळे 50 टक्के कांदा शेतातच खराब झाला होता यातून उरलेला कांदा शेतकऱ्यांनी भाव वाढेल या अपेक्षेने कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला होता मात्र या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार संकट कोसळले असून बदलते वातावरण, सतत पडणारा पाऊस यामुळे चाळीत साठवलेला कांदा देखील सडून खराब होण्यास सुरुवात झाली आहे. येवला तालुक्यातील पिंपरी येथील बालाजी साहेबराव गुंड या शेतकऱ्याचा 500 क्विंटल कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ आल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले आहे. या संदर्भात या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top