Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना में क्रिएट 2025: तीन टीमों को मिला एक लाख इनाम

NMNITESH MAHAJAN
Sept 17, 2025 10:36:01
Jalna, Maharashtra
FEED NAME : 1709ZT_JALNA_COMPETETION(15 FILES) जालना :आर्किटेकेक्चर आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जालन्यात 'क्रिएट 2025'स्पर्धेचं आयोजन,3 विजेत्या टीमना प्रत्येकी एक लाखांचं बक्षीस अँकर : आर्किटेकेक्चर आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जालन्यात कालीका स्टीलकडून 'क्रिएट 2025'स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत राज्यातील 3 हजार विद्यार्थ्यांपैकी 200 विद्यार्थ्यांच्या 50 टीम निवडण्यात आल्या होत्या.या विद्यार्थ्यांना कंपनीकडून शाश्वत नागरी निर्मितीसाठी एक थीम देण्यात आली होती.त्यावर विद्यार्थ्यांनी स्टीलच्या सळई पासून वेगवेगळ्या प्रतिकृती तयार करून या स्पर्धेत सहभाग नोंदवला.यातील विजेत्या टीमना प्रत्येक एक लाखांचं पारितोषिक देण्यात आलं. बाईट : गोविंद गोयल,संचालक ,कालिका स्टील
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Sept 17, 2025 12:50:29
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Accident Feed on - 2C --------------------------- Anchor - ट्रकने चार ते पाच दुचाकी आणि काळी पिवळी टॅक्सीला जोरदार धडक दिली. अपघातात जवळपास 25 जण जखमी झाले असून 4 जण गंभीर जखमी आहेत. नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात बाऱ्हाळी नाका येथे दुपारी चार वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. नांदेडकडून येणाऱ्या एका ट्रकने बाऱ्हाळी नाक्याजवळ येताच एका दुचाकीला चिरडले, दुचाकीचे पुढचे चाक निखळून पडले. या नंतर ट्रकने रस्त्यावरील इतर 3 ते चार दुचाकी आणि एका काळी पिवळी गाडीला धडक दिली. धडकेमुळे गाडी पलटी झाला. या गाडीमध्येही प्रवाशी होते. त्यानंन्तर डिव्हायडर ला धडकून ट्रक थांबला. ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. या अपघातात दुचाकीवरील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्रक चालकाला पोलीसांनी अटक केलीये. ---------------------
1
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 17, 2025 12:36:35
Oros, Maharashtra:मंत्री नितेश राणे byte --- on राज ठाकरे --- 2014. पूर्वीची पाकिस्थान बाबतची आपल्या देशाची परिस्थिती त्यानंतर मोदी सरकारने घेतलेले असंख्य निर्णय तेव्हा आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिम्मत झाली नाही. आपल्या देशातील नक्षलवादी कारवाया शून्यावर गेलेल्या आहेत. आपल्या देशाकडे कोण वाकड्या नजरेने बघत नाही असा धाक नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेले आहे. काही लोकांना नरेंद्र मोदींच काम आवडत कधी आवडत नाही उद्या नक्की आवडेल त्या आवडलेल्या ट्विट साठी थांबा on सामना --- सामना कोण नेमक वाचत त्याची कोण दखल घेत, सामनामध्ये येणाऱ्या बातम्या किंवा अग्रलेख याला समाजामध्ये काही वजन नसल्यामुळे त्याची दखल आम्ही घेत नाही. On मीना ताई ठाकरे --- अशा घटना आपल्या राज्यात होताच कामा नये अशा भूमिकेचा मी आहे. मीना ताई ठाकरे केवळ बाळासाहेबांच्या पत्नी नाही तर सर्वांच्या मा समान होत्या. त्यांना वेगळा एक सन्मान होता केवळ शिवसैनिक नाही तर राज्यातील प्रत्येक नागरिक त्यांना सन्मान देत होते. अशा महान लोकांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. पुन्हा असं करण्याची त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे असं करताना त्यांचे हात कापले पाहिजेत. बाळासाहेबांच्या घरातील कुठल्याही व्यक्तीबाबत असं होत असेल तर त्याला शिक्षा दिली जाईल.. Byte -- नितेश राणे, मंत्री
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 17, 2025 12:35:54
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1709ZT_CSN_SATTAR(18 FILES) छत्रपती संभाजीनगर : आमदार अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्य शासन नुकसानग्रस्तांच्या पाठिशी ; शेतकऱ्यांनी धीर धरावा :अब्दुल सत्तार अँकर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नदी-नाले काठावरील गावं तसेच  शेतीपिकांचे नुकसान आणि रस्ते, पूल बाधित झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावेत. नुकसानीचे पंचनामे करुन बाधितांना तातडीने मदत करण्यासाठी शासनास अहवाल सादर करावा अशा सुचना आमदार अब्दुल सत्तार यांनी शासकीय यंत्रणेला दिले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,कृषी मंत्री यांना याबाबत माहिती दिली असून आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. आमदार अब्दुल सत्तार यांनी बाधित क्षेत्राची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सारवणी, बोरगाव बाजार, सावखेडा खुर्द ,सावखेडा बुद्रुक ,आमठाणा ,पेंडगाव, देऊळगाव बाजार, चिंचवण इत्यादी गावात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला बाईट : अब्दुल सत्तार, आमदार,सिल्लोड
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 17, 2025 12:18:47
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील बार्शी तालुक्यात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक, मनोज जरांगे पाटलांचे फोटो शासकीय कार्यालयात लावण्याच्या मागणीसाठी करण्यात येतय उपोषण ( WKT ) - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक - मनोज जरांगे पाटील यांचे फोटो शासकीय कार्यालयात लावण्याच्या मागणीसाठी करण्यात येते उपोषण - बार्शीतील तहसील कार्यालयाच्या बाहेर गेल्या तीन दिवसांपासून मराठा समाजाचे सुरूय उपोषण - जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा आंदोलकांचा निर्धार याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 17, 2025 11:50:25
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर-करंजा रोडवरील नाल्याला आज सकाळपासून आलेल्या पुरामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळपासून या भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्यानं नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.पूराच्या पाण्याचा जोर एवढा वाढला की पुलावरून पाणी वाहू लागलं असून त्यामुळे वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने पुलावरून पाणी ओसंडत असताना नागरिकांनी येथेून मार्गक्रमण करू नये, असे आवाहन केले आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक बंद असल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
1
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 17, 2025 11:47:40
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या उमरखेड मध्ये सकल ओबीसी समाजाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली. ओबीसी आरक्षणामध्ये कोणाचाही समावेश हा अन्यायकारक आहे लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण नसल्यामुळे ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज असताना शासनाने मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. हा समस्त ओबीसी बांधवांवर मोठा अन्याय आहे. हा अन्याय कदापिही खपवून घेणार नाही, असा इशारा देत सकल ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी समाजातील घटकांना आणखी मागे ढकलण्याचे हे षडयंत्र आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला.
0
comment0
Report
SKShubham Koli
Sept 17, 2025 11:39:03
Thane, Maharashtra: मनपाडा इडन वूड्समध्ये बिबट्याचा हल्ला भटक्या कुत्र्यांमुळे धोका वाढला... ठाण्यातील मानपाडा येथील इडन वूड्स, खेवरा सर्कल परिसरात काल मध्यरात्री बिबट्याने हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, परिसरातील वाढती भटक्या कुत्र्यांची संख्या ही बिबट्यांच्या वस्तीमध्ये वावर वाढण्याचे मुख्य कारण ठरत आहे. अन्नाच्या शोधात बिबटे निवासी वसाहतींकडे वळत असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे. निवासी संघटनांनी सरकारला तातडीने भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्याची आणि त्यांचे स्थलांतर करण्याची मागणी केली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 11:38:34
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1709ZT_CHP_SUDHIR_BITE ( single file sent on 2C)  टायटल:-- मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर झालेल्या शाईफेकीचा भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला तीव्र निषेध, समाजकंटकांवर कठोर कारवाईची केली मागणी अँकर:--मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याच्या प्रकाराचा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र निषेध केला आहे. महाराष्ट्रात पुन्हा अशा घटना होणार नाही अशी शिक्षा समाजकंटकांना झाली पाहिजे असेही ते म्हणाले. स्व. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अशा प्रकारच्या घटनांबाबत एक जीआर काढण्यात आला होता, त्या जीआरचं पुन्हा अवलोकन करून जबाबदारी निश्चित करणे, अशा जागांच्या सुरक्षेची उत्तम व्यवस्था करणे याबाबत सरकार भविष्यात धोरण आखेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बाईट १) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
3
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 17, 2025 11:34:59
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Gondia Slug - 1709_GON_CHAKANKAR FILE - 4 VIDEO 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील महिलांच्या विविध समस्यांवर जनसुनावणी... राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांच्या विविध समस्यांवर जन सुनावणी.... राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन महिलांच्या तक्रारीचे निवारण करणार असल्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची माहिती.... Anchor : महिला आयोग आपल्या दारी या योजनेअंतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत... महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असून प्रत्येक महिला या ठिकाणी येऊन आपल्या तक्रारी दाखल करू शकत नाही... त्याकरिता त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन महिलांच्या काय तक्रारी आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत आणि त्यांच्या समस्या कशा प्रकारे सोडवल्या जातील यासाठी त्यांनी महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला असून त्या निमित्त आज त्यांनी गोंदिया येथे आले आहेत. गोंदिया येथे त्यांना महिलांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाले असून विविध पॅनलच्या माध्यमातून या सर्व महिलांच्या तक्रारी सोडवण्याच्या त्यांनी यावेळी प्रयत्न केला. तसेच तक्रारींवर काम करून त्यांच्या निराकरण करण्याच्या आश्वासन त्यांनी दिलं आणि दर महिन्याला याचा आढावा घेऊन या महिलांच्या ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले. आणि या जन सुनावणी च्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याच्या प्रयत्न करत असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले... BYTE :- रूपाली चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 17, 2025 11:34:32
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बंजारा समाजाने अनुसूचित जमातीचे (एस.टी.) आरक्षण लागू करण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. आंध्रप्रदेश व तेलंगणात बंजारा समाजाला एस.टी. आरक्षण आहे. तसेच भाषावार प्रांत रचनेपूर्वी आंध्रप्रदेश आणि सी.पी. ॲन्ड बेरारमध्येही या समाजाला आदिवासी आरक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र महाराष्ट्रात आजही समाज वंचित असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.नांदेड, परभणी, संभाजीनगर, उस्मानाबाद, बीड, जालना, लातूर, हिंगोलीसह राज्यातील सर्व जिल्ह्यांतील बंजारा समाजाला तात्काळ एस.टी. आरक्षण द्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहून शासनाविरोधात घोषणाबाजी केली.
0
comment0
Report
SKShubham Koli
Sept 17, 2025 11:21:01
Thane, Maharashtra:देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाण्यातील भाजपा कार्यालयात प्रदेशाध्यक्षांनी पंधरवड्या निमित्ताने रक्तदान शिबिराला भेट दिली... *भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बाईट पॉइंटर* - देशासाठी आणि जगासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस आहे हा जन्मदिवस संपूर्ण देशभरामध्ये सेवा संघटन या नावाखाली सर्व देशांमध्ये असणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वसुदेव कुटुंब म्हणून जगभरामध्ये देशाचं नाव वाढवता येतं असं नेतृत्व ज्यांना पंतप्रधान बद्दल आधार आहे असे सगळेच एनजीओ संस्था प्रत्येक जण सेवाभावी उपक्रम करून नरेंद्र मोदींना त्यांचा काम करत असताना देशाची सेवा करत असताना देशाची सेवा करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त म्हणून सर्वजण ईश्वराकडे प्रार्थना करत आहे सेवाभावी प्रकल्पांमध्ये जनतेची सेवा करून जनतेकडून जाशीर्वाद मिळत आहेत त्या आशीर्वाद सुद्धा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळावे यासाठी सर्वजण त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून बळ देण्याचे काम करत आहे - आज पासून येत्या 2 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून या शुभेच्छा कामाच्या रूपाने उपक्रमाच्या रूपाने त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे - टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आणि काम करणाऱ्यांना काम करू द्या - जनसेवेच्या माध्यमातून जे घेतलेला उरात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे पुढच्या पिढीपर्यंत प्रत्येकापर्यंत असाच अविरतपणे पोहोचला पाहिजे हा संदेश या पंधरवड्याच्या माध्यमातून हा जनतेला द्या हेच आपल्या सर्वांना विनंती
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 17, 2025 11:06:13
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - कुणबी अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाजाचा विटा येथे धडक मोर्चा.. अँकर - मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देऊ नये,या मागणीसाठी सांगलीच्या विटा येथे ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.विटा तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाच्यावतीने मोर्चा काढत राज्य सरकारने मराठा समाजाल आरक्षणाबाबत काढलेले कुणबी अध्यादेश रद्द करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.जोरदार घोषणाबाजी करत विटा शहरातील प्रमुख मार्गावरून विटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना देत राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
1
comment0
Report
Advertisement
Back to top