Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना मिरचीच्या भावात झपाट्याने वाढ, 9 हजार रुपये क्विंटल!

NMNITESH MAHAJAN
Jul 18, 2025 07:35:39
Jalna, Maharashtra
FEED NAME | 1807ZT_JALNA_PIKPANI_CHL(9 FILES) जालना : तिखट मिरची झाली गोड,मागणी वाढल्यानं भाव पोहचले 9 हजार रुपये क्विंटलवर,'कोकडा'व्हायरसच्या प्रादूर्भावातून वाचलेल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना आले अच्छे दिन अँकर : जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद या दोन तालुक्यात मिरची लागवडीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यंदा मिरची पिकावर 'कोकडा'व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं हजारो एकरावरील मिरची पीक उध्वस्त झालंय. त्यामुळे मिरची पिकाची बाजारपेठेत आवक घटली आहे.याचा परीणाम बाजार भावावर झालाय.मिरचीला प्रतीक्विंटल 9 हजार रुपये भाव मिळतोय.त्यामुळे 'कोकडा' रोगाच्या प्रादुर्भावातून वाचलेल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांची चांदी झालीय.मिरचीला 9 हजारांचा भाव मिळत असल्यानं शेतकरी खुष झालाय. बाईट :हरी लोखंडे, मिरची उत्पादक शेतकरी,पारध (पिवळा शर्ट ,गळ्यात रुमाल असलेला शेतकरी ) बाईट : शिवा पाटील लोखंडे,व्यापारी(पांढरा शर्ट)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top