Back
महाराष्ट्र में भारी बारिश से आपदा, किसानों के लिए सरकार ने ठोस राहत का संकेत
KJKunal Jamdade
Sept 26, 2025 09:31:36
Shirdi, Maharashtra
Anc - अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकरी संकटात सापडलेले असताना राज्य सरकारकडून मदतीच्या हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकारकडून ठोस निर्णय होणार असून शेतकऱ्यांसाठी सरकार खंबीर असल्याचं माध्यमांशी बोलतांना सांगितलंय..
राधाकृष्ण विखे पाटील बाईट मुद्दे -
न भुतो न भविष्यती अशी राज्यात परीस्थीती...
अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरात पावसाचा कहर...
मुख्यमंत्र्यांसह सर्वजण राज्याचा दौरा करत आहेत..
राज्यात आलेल्या आपत्तित शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे..
म्हणून सर्व परीस्थीचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल..
सरसकट पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत..
काही ठिकाणी जावू शकत नाही अशी परीस्थीती...
एनडीआरएफचे निकष गेल्यावेळी कमी होते..
मात्र आता ते ही वाढवले आहेत..
प्रसंगी नियम बाजूला करून शेतकऱ्यांना मदत करता येईल यासाठी आमचा प्रयत्न...
अजून मदतीचे निकष ठरवले नाहीए...
गेल्यावेळेस केलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत करण्याची आमची भुमिका...
दौरे पुर्ण झाल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होईल..
सर्वांना चांगली मदत कशी होईल हा आमचा प्रयत्न...
*ऑन संजय राऊत अमित शहा टिका...*
संजय राऊतांचे मानसिक संतूलन बिघडलेले लोकांना दिसायला लागलेय...
अमित शहा केवळ कार्यक्रमासाठी आले नाही तर राज्याच्या परीस्थीतीचा आढावा त्यांनी घेतला...
केंद्र सरकारची काय मदत होईल यासाठी चर्चा...
विरोधकांकडे कोणते मुद्दे राहीले नाही..
शेतकऱ्यांशी त्यांना काही घेणं देणं नाही..
फक्त टिका करून माध्यमामध्ये राहणं हा विरोधकांचा धंदा...
राधाकृष्ण विखे पाटील यांची संजय राऊतांसह विरोधकांवर टिका...
*ऑन उद्धव ठाकरे कर्जमाफी मागणी...*
उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत इथपर्यंत ठिक आहे...
मात्र पूरपरीस्थीतीत राजकारण करत आहेत हे दूर्दैवी...
उद्धव ठाकरेंनी सत्तेत येण्यापूर्वी बांधावर जावून पन्नास हजार देणार अशी घोषणा केली होती...
मात्र सत्तेवर आल्यावर काहीही दिलं नाही...
सत्तेवर असताना काही द्यायचं नाही आणी सत्ता गेल्यावर टिका करायचं काम..
उद्धव ठाकरेंनी मागणी करण्याची गरज नाही सरकार खंबीर आहे द्यायला ..
आज शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे..
मुक्ताफळे उधळण्याची नाही...
राधाकृष्ण विखे पाटील यांची उद्धव ठाकरेंवर टिका..
उद्धव ठाकरेंनी केलीय कर्जमाफीची मागणी...
*ऑन धाराशिव जिल्हाधिकारी...*
मी त्यांचा व्हिडिओ पाहीला नाही..
मात्र असं असेल तर चुकीचं...
एकीकडे धाराशिव जिल्ह्यात आस्मानी संकट कोसळंय..
अधिकाऱ्यांनी अधिक संवेदनशील राहणं गरजेचं...
याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवला जाईल...
जिल्ह्याधिका-यांच्या व्हायरल व्हिडिओवर विखेंचे वक्तव्य..
*ऑन मंत्री ताफा अडवणे...*
शेतकऱ्यांना मी दोष देत नाही..
आज आस्मान फाटलेलं आहे..
होतं नव्हतं ते उध्वस्त झालं आहे..
शासनाने मदत करावी यासाठी शेतकऱ्यांचा रोष ..
मंत्र्यांचा ताफा अडवून अपेक्षा करणं चुकीचं नाही..
जे सत्तेवर आहेत त्यांनाच नागरीक मागणी करणार..
राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य..
अनेक ठिकाणी मंत्र्यांना रोषाला जावे लागतंय सामोरं...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 26, 2025 17:30:150
Report
MAMILIND ANDE
FollowSept 26, 2025 17:02:300
Report
MAMILIND ANDE
FollowSept 26, 2025 17:02:200
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 14:18:050
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 26, 2025 14:17:330
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 26, 2025 14:02:410
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 26, 2025 13:37:322
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 13:35:500
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 13:20:031
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 13:06:293
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 13:04:300
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 26, 2025 13:00:310
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 12:47:430
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 26, 2025 12:34:170
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 26, 2025 12:32:300
Report