Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422113

नांदूर मधमेश्वर धरणातून 43,882 क्युसेक पाण्याचा विसर्ग, गावांचा संपर्क धोक्यात!

Sudarshan Khillare
Jul 07, 2025 13:11:48
Sinnar, Maharashtra
अँकर नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 43 हजार 882 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नांदूर मधमेश्वर गावाजवळ असलेल्या निफाड व सिन्नर सह तालुक्यातील गावांना जोडणारा गोदावरी नदी वरील पुलाला पाणी टच झाले आहे नांदूर मधमेश्वर धरणातून 50 ते 55 हजार क्युसेक परंतु पूर पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्यास पुलावरून पाणी जाईल आणि निफाड-सिन्नर सह तालुक्यातील गावांचा संपर्क तुटेल यामुळे पुलावरून पाणी राहिल्यास वाहनधारकांनी आपली वाणी न येण्याचा प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे
7
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top