icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिर्डी लोकसभा सीट पर ठाकरे गुट के शिवसैनिकों की चेतावनी, वाकचौरे पर गुस्सा

Shirdi, Maharashtra:शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे शिंदे गटाच्या संपर्कात, ऑपरेशन टायगरमध्ये वाकचौरे यांचं नाव. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे शिवसैनिक संतप्त. गैद्दार भाऊसाहेब वाकचौरे यांना शिर्डी मतदारसंघात फिरू देणार नाही. ठाकरें गटाच्या जिल्हा प्रमुखासह शिवसैनिकांचा इशारा. मतदारसंघात आल्यास खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची धिंड काढू - शिवसैनिकांचा संतप्त पावित्रा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी वेळोवेळी साईबाबांच्या शपथी खोट्या घेतल्या. शिवसैनिकांच्या झी २४ तासशी बोलतांना प्रतिक्रिया. आम्ही या गद्दार भाऊसाहेब वाकचौरे ला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. शिवसैनिकांचे दोन रंग असतात; आम्ही खांद्याला खांदा लावून जनतेची सेवा करतो, गद्दारी केल्यास जागाही दाखवतो. संतप्त झालेल्या शिवसैनिकांशी बातचीत के लिए आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी... चौपाल - कुणाल जमदाडे with शिवसैनिक
0
0
Report

श्योरूर के MLA कटके ने शिवसेना की आंतरिक कलह पर नाराजी जताई

Shirur, Maharashtra:शिरूर/पुणे 121 माऊली आबा कटके - आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर ( माजी जिल्हाध्यक्ष शिवसेना उबाठा टू शिवसेना ) - उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करतानाच पक्षाच्या मधल्या फळीवर त्यांनी टीका केली आहे - माऊली आबा कटके यांनी पक्षातील अंतर्गत व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेतून सहा खासदार वेगळे होणे हा पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे त्यांनी सांगितले. - उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे चांगले काम करत आहे मात्र त्याच्या खालचा वर्ग आहे तो चुकीची माहिती त्यांच्या पर्यंत देत आहे . - ग्राउंड ची खरी परस्थिती त्याच्या पर्यंत गेली पाहिजे - जी खरी वस्तुस्थिती त्यांच्या पर्यंत पोहचवत नाही - चुकीचा फिडप पक्षश्रेष्ठी पर्यंत जात आहे त्यामुळे याचा शिवसैनिकांना त्रास सहन करावा लागतो - सत्तेच्या विरोधात किती वर्ष संघर्ष करणारआणि समाजाला किती दिवस तोंड देणार - विकासकांना अडचणी निर्माण होत आहे - शिवसैनिक असताना कुठेतरी पाठीवरती थाप सुद्धा मिळाली पाहिजे - जो काम करतो तो बाजूला राहतो मात्र जो कानाला लागतो त्याची काम होतात
0
0
Report

मंद्रूप में दुर्गंधयुक्त पानी सप्लाय: प्रशासन की लापरवाही से नागरिक नाराज़

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा, ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात - दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप मध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा - अत्यंत गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात - जलवाहिनी फुटल्याने अनेक दिवस पाणीपुरवठा होता बंद - मात्र आता पाणीपुरवठा सुरु झाला असला तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रचंड दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने ग्रामस्थांची तीव्र नाराजी - लवकरात लवकर शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्याची मंद्रूप ग्रामस्थांची मागणी
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में भाजपा में बड़ा प्रवेश: सहदेव बेटकर समेत कई नेता शामिल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महाराष्ट्राच्या राजकारणात रोज घडामोडी घडत असतात मोदींजींचा प्रभाव मोठा आहे अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी एनडीएच्या घटक पक्षांसोबत जोडले जाताहेत शिवसेनेचे काही खासदार शिंदेकडे जाताहेत, हे मी देखील ऐकलं एनडीएमध्ये सामील होणाऱ्या सर्व नेत्यांचं भाजपकडून स्वागत करतो बाळ माने जो विषय संपला आहे, त्याची चर्चा करणं योग्य नाही भाजपच्या वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या निर्णयांवर बोलण्याचा अधिकार मला नाही बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाची वाट खडतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे बाळ माने यांच्या पक्षप्रवेशाबाबत स्पष्ट संकेत २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत आपल्याला थोडं अपयश आल्यानंतर अनेकांना असं वाटायला लागलं की आता महाविकास आघाडीला चांगले दिवस येतील, असं अपल्यातील काही जणांना वाटायला लागलं आणि ते तिकडे गेले आपली विचारधारा सोडून गेले त्यामुळे मी जोपर्यंत प्रदेशअध्यक्ष आहे, तोपर्यंत त्यांना भाजपात प्रवेश नाही रवींद्र चव्हाण यांनी बाळ माने यांचं नाव न घेता केलं स्पष्ट ठाकरेना कोकणात धक्का.. दिल्लीत घडामोडी... ठाकरेना कोकणातही धक्का एकीकडे दिल्लीत काही खासदार वेगळा गट करण्याच्या तयारीत दुसऱीकडे कोकणातही ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का शिवसेनेचे माजी रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख आणि कुणबी समाजाचा मोठा चेहरा मानले जाणारे सहदेव बेटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश रत्नागिरीमध्ये भाजपच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश बेटकर यांच्यासह इतर पक्षातीलही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश सहदेव बेटकर यांच्या भाजप प्रवेश हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का बेटकर यांनी 2019 मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती निवडणूक पण शिवसेनेच्या भास्कर जाधव यांच्याकडून पराभव त्यानंतर बेटकर काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, पुन्हा उबाठा असा राजकिय प्रवास करून भाजपात दाखल रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष भाजप
0
0
Report
Advertisement

दिव्यांगों ने चंद्रपूर नगर परिषद के विरुद्ध मोर्चा निकाला; 5 प्रतिशत निधि वितरण तक आंदोलन

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- दिव्यांग बांधवांनी चंद्रपूर मनपावर काढला मोर्चा, गेली अनेक वर्षे त्यांच्या हक्काच्या पाच टक्के निधीचे वितरण न झाल्याने चंद्रपूर मनपावर मुक्काम मोर्चाचे आयोजन अँकर:-- दिव्यांग बांधवांनी आज चंद्रपूर मनपावर मोर्चा काढला. गेली अनेक वर्षे त्यांच्या हक्काच्या पाच टक्के निधीचे वितरण न झाल्याने चंद्रपूर मनपावर शिवसेना शिंदे गट आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने मुक्काम मोर्चाचे आयोजन केले. याआधी कित्येक वेळेस यासंबंधी पाठपुरावा केला गेला. मात्र अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखविली. आता पाच टक्के दिव्यांग निधी वितरित होईपर्यंत मुक्काम न हलवण्याचा निर्धार आंदोलक दिव्यांग बांधवानी व्यक्त केलाय. या प्रकरणात स्वतः आयुक्तांनी दखल घेऊन लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report

पनवेल रेलवे स्टेशन पर ज़ीरो मिशन डेथ अभियान से रुळ पार के खतरे समझाए गए

Navi Mumbai, Maharashtra:रेल्वे अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि जखमींचे प्रमाण कमी करण्यासाठी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने झिरो मिशन डेथ अभियानांतर्गत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडण्याचं धोके समजावून सांगत सुरक्षित प्रवासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत रेल्वे अपघातांमध्ये 300 जणांचा मृत्यू तर 331 जण जखमी झाल्याची नोंद आहे. ही संख्या कमी करण्यासाठी दर महिन्याला अशा प्रकारचे जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी रेल्वे रुळ ओलांडणे, धावत्या रेल्वेत चढण्याचे आणि उतरण्याचे धोके याबाबत रेल्वे प्रवाश्यांची जनजागृती करण्यात आली.
0
0
Report

ठाकरे गुट के सांसद ओम राजे निंबाळकर का शिवसेना छोड़ना बन गया राजनीतिक हंगामा

Dharashiv, Maharashtra:ओम राजे निंबाळकर यांच्या निर्णयावर शिवसैनिक नाराज. दादा परत या घातली भावनिक साद. शिवसेनेने तुम्हाला काय कमी केलं. ओमराजे यांना विचारला जातो आहे प्रश्न. ओम राजे यांना विचारला जातो आहे प्रश्न. धाराशिव चे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी ठाकरेची साथ सोडत शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला हा निर्णय मात्र ठाकरेंच्या शिवसैनिकांना काही पटलं नसल्याचे चित्र आहे उंब्रज निंबाळकर यांच्या या निर्णयाला शिवसैनिकांनी विरोध दर्शवत नाराजी व्यक्त केली आहे ठाकरेंनी अर्थात शिवसेनेने तुम्हाला काय कमी केलं असा प्रश्न त्यांना विचारला जातो आहे. तर दादा परत या अशी भावनिक साद शिवसैनिक ओम राजे यांना घालताना दिसत आहेत
0
0
Report
Advertisement

ऑपरेशन गुवाहाटी और टायगर से सत्ता के खेल पर विपक्ष पर दबाव बढ़ा

Satara, Maharashtra:देशाच्या राजकारणात लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पक्षाच्या माध्यमातून काम करत असतात. मात्र, ज्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे, असा नारा देणारा भाजप स्वतःच्या ताकदीवर निवडून न येता, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे पक्ष फोडण्याचे काम करत आहे. सत्तेचा गैरवापर करून आमिषे दाखवून आणि दबाव आणून चालवलेले हे ऑपरेशन टायगर देशाच्या लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे निवडणुका झाल्यानंतर डी-लिमिटेशनचा विषय समोर आला आहे. येणाऱ्या काळात देशामध्ये जी राजकीय अस्थिरता आणि नाराजीचा सूर आहे, त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले आहे. ३५० ते ४०० पारचा नारा देणाऱ्यांना दोन पक्षांच्या आधारावर सरकार बनवावे लागले. आताच्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती निर्माण होईल किंबहुना केंद्रातील सत्ता जाऊ शकते अशी भीती भाजपला आहे. म्हणूनच डी-लिमिटेशन आणि महिला आरक्षणाच्या नावाखाली देशातील आणि राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव आणला जात असल्याच्या आरोपांबाबत विचारले असता "सत्तेचा आणि यंत्रणांचा वापर करून 'हुक अँड क्रूक' या पद्धतीने काहीही करायचे असा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतलेला दिसतोय. पवनराजे निंबाळकर यांच्या बाबतीत ते एक लढवय्ये म्हणून ओळखले जातात, पण आता त्यांच्या नाव या सगळ्यात आल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही आश्चर्य वाटत आहे. सत्ता कशी राबवायची हे काँग्रेसला स्वातंत्र्यानंतर जे जमले नव्हते ते आज भाजप पूर्णपणाने वापरत आहे आणि त्यामुळेच राजकीय समीकरणे बदलत आहेत. ऑपरेशन गुवाहाटी आणि ऑपरेशन टायगर'मध्ये फक्त नावे बदलली शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे आणि तानाजी सावंत यांनी हे 'ऑपरेशन' राबवल्याच्या आणि चार्टर प्लेनचे नियोजन केल्याच्या चर्चेवर बोलताना शशिकांत शिंदे यांनी टोला लगावला. ते म्हणाले, "त्यांनी काय ऑपरेशन केले यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितले आहे की, ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या. त्यामुळे 'ऑपरेशन गुवाहाटी' असो वा 'ऑपरेशन टायगर', यात काही फरक नाही. फक्त त्यातील नावे बदलली आहेत, ऑपरेशन मात्र तेच आहे. कोणाचाही स्वाभिमान किंवा प्रेम यासाठी कारणीभूत नसून, मोठी आमिषे आणि दबाव यातूनच हे सगळे घडवून आणले जात आहे." दरम्यान, 'ऑपरेशन टायगर'नंतर आता राष्ट्रवादीच्या गोटात 'ऑपरेशन तुतारी'ची धास्ती आहे का? या प्रश्नावर त्यांनी "आमच्या पक्षात अशी कोणतीही धास्ती किंवा चर्चा नाही. या विषयावर पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे अधिक बोलू शकतील. बाईट: शशिकांत शिंदे (शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष)
0
0
Report

Solapur में उबाठा शिवसैनिकों का जोरदार प्रदर्शन: छह सांसदों के गुट निर्माण के विरोध में घोषणाबाजी

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सहा खासदारांच्या गट स्थापनेच्या चर्चेनंतर सोलापूरात उबाठाच्या शिवसैनिकांची रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी. गट स्थापन करण्याच्या तयारीत असणाऱ्या 6 खासदारांच्या विरोधात सोलापुरात उबाठाचे शिवसैनिक आक्रमक. स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे फुटणारे आहेत त्यांना चपलीने ठोका, त्यामुळे सोलापूरचे शिवसैनिक वेगळे आहेत. फुटणाऱ्यांचे श्राद्ध घालण्याचा उबाठा शिवसैनिकांचा इशारा. वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असणाऱ्या खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. याविषयी उबाठाच्या शिवसैनिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
0
0
Report
Advertisement

ऑपरेशन टायगर पर घमासान, अनिल देशमुख के आरोपों की सच्चाई क्या?

Nagpur, Maharashtra:नागपूर अनिल देशमुख, माजी गृहमंत्री. अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, शिंदेसेनेचे नेते बोलताना मात्र दिसत नाही, पश्चिम बंगालमध्ये खासदार गेले म्हणून अशी फक्त चर्चा आहे, काही नेते, खासदार येऊन बोलले तर बघू, खरोखरच सत्यता असेल तर बघू, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बोलता येणार नाही.. संजय राऊत यांनी स्वतः सांगितलं, उद्धव ठाकरे यांनी बैठक झाली त्यावेळीच सांगितले 15 कोटी नगरसेवक घेतात हा आकडा काहीतरी चुकला असेल, काही ठिकाणी 15 कोटी नगरसेवकाचा भाव आहे, नगरसेवकांना पैसे दिले.. हिंगण्यात नगरसेवक एकत्रित आहे, महाविकास आघाडीचे सर्व नगसेवक एकत्र आहे, आम्ही नगरसेवकाना कुठेच पाठवल नाही, 100 कोटी "100 कोटी रेट आहे तिकडे तुम्हाला माहित आहे का?" गृहमंत्री असतांना 100 कोटीचा आरोप झाला होता, माझ्यावर आरोपाची चौकशीची मागणी केली होती... त्यावर चांदीवला आयोगाची चौकशी केली.. त्याचा रिपोर्ट जो पडून आहे तो लोकांसमोर आणावा, शासनाला पत्र दिले, 11 वेळा पत्र दिले, माझ्यावर झालेल्या आरोपाचा अहवाल का? लपवून ठेवला आहे, 11 वे पत्र लिहिले आहे, राज्य सरकारला पत्र लिहिले, गव्हर्नर यांना पत्र दिले आहे, ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे... ऑपरेशन टायगर - जोपर्यंत सत्यात पुढे येत नाही तर काय बोलणार
0
0
Report

नांदणी में महादेवी हाथी के घर वापसी की तैयारी तेज, सुविधाओं की जाँच जारी

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या नांदणी येथील महादेवी हत्तिणीच्या घरवापसीच्या हालचालींना आता वेग आला आहे. गुजरातमधील ‘वनतारा’ची टीम नांदणीत दाखल झाली असून, हत्तिणीसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासस्थानाची आणि इतर सुविधांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. नांदणी मठ आणि वनतारा फाउंडेशनच्या वतीने महादेवी निवासाची व्यवस्था युद्धपातळीवर उभारली जात आहे. या सर्व कामांचा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतरच महादेवीच्या घरवापसीचा अंतिम निर्णय होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून महादेवी हत्तिणीच्या पुनरागमनाची मागणी स्थानिक नागरिक आणि भक्तांकडून सातत्याने केली जात होती. आता या मागणीला यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुजरातमधील वनतारा फाउंडेशनची तज्ज्ञ टीम नांदणीमध्ये दाखल झाली असून, हत्तिणीच्या वास्तव्याकरिता आवश्यक असलेल्या सुविधा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची पाहणी करत आहे. नांदणी मठ परिसरात माधुरीसाठी निवासस्थान उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. हत्तिणीच्या देखभालीसाठी आवश्यक असलेली जागा, खाद्यव्यवस्था, आरोग्य सुविधा आणि इतर बाबींचा आढावा घेतला जात आहे. हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल उच्चस्तरीय समितीकडे पाठवला जाणार आहे. समितीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच महादेवीच्या घरवापसीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा होणार आहे.दरम्यान, महादेवी हत्तिणीच्या परतीच्या हालचालींमुळे नांदणी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top