445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रोहित शेलार को तीन दिनों के बाद गिरफ्तार: डोंबिवली खंबाळपाडा- Kantnagaon हत्याकांड
Kalyan, Maharashtra:डोंबिवली खंबाळपाडा कांचनगाव हत्याकांडातील आरोपी तीन दिवसांनंतर जेरबंद. टिळकनगर पोलिसांची कारवाई. कल्याण परिसरातून आरोपीला रोहित शेलार याला ठोकल्या बेड्या. डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा-कांचनगाव परिसरात घर बांधकामाच्या किरकोळ वादातून झालेल्या थरारक हत्याकांडातील आरोपी रोहित शेलार याला अखेर टिळकनगर पोलिसांनी तीन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर अटक केली आहे. कल्याण परिसरातून आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी कारवाई केली. मंगळवारी संध्याकाळी सुमारे पाच वाजण्याच्या sयाार्य ह्या घटनेची हळहळ. प्रताप चौधरी आणि आरोपी रोहित शेलार हे दोघे शेजारी राहत होते. घराच्या बांधकामावरून दोघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. रोहित शेलार यांच्या घराच्या बांधकामाबाबत प्रताप चौधरी यांनी तक्रार केली होती. या तक्रारीमुळे स्वतःचे घर तयार असूनही रोहितला भाड्याच्या घरात राहावे लागत होते. त्यातूनच दोघांमध्ये सतत वाद वाढत होता. मंगळवारी हा वाद पुन्हा उफाळून आला आणि संतापाच्या भरात रोहित शेलार याने थेट प्रताप चौधरी यांच्या घरात घुसून धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रताप गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या निर्घृण हत्येनंतर आरोपी रोहित घटनास्थळावरून फरार झाला होता. घटनेनंतर टिळकनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता. अखेर तीन दिवसांच्या अथक पाठपुराव्यानंतर पोलिसांनी कल्याण परिसरातून आरोपी रोहित शेलार याला बेड्या ठोकल्या आहेत.0
0
Report
वाशीम पेट्रोल पंप पर नकली नोट से डीज़ल खरीद, 23.5 लाख नकली नोट बरामद
Washim, Maharashtra:वाशीम जिले के मालेगाव से वाशीम रोड पर स्थित एक पेट्रोल पंप पर डीज़ेल भरते समय नकली नोटों के इस्तेमाल का खुलासा हुआ। एक ग्राहक ने वाहन में डीज़ेल भरकर 'भारतीय बचाओ का इंडियन बैंक' लिखी पाँच सौ की नोटें दीं, जिससे पेट्रोल पंप के कर्मचारियों की नजर पड़ गई। तत्परता से मालेगाव पुलिस को बुलाया गया। मौके पर पहुँची पुलिस ने वाहन की जाँच की और 23 लाख 50 हजार नकली नोट बरामद किए। मामले में सात व्यक्तियों के विरुद्ध विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है; आगे की जाँच मालेगाव पुलिस कर रही है।0
0
Report
शिर्डी से मुंबई लौटे प्रसाद लाड फिर जरांगे से मिलने के लिए रवाना
Shirdi, Maharashtra:शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याने मुंबईकडे निघालेले लाड पुन्हा माघारी फिरले अंतरवली सराटीत जाऊन घेणार जरांगे यांची भेट काही वेळापूर्वीच उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी घेतली जरांगे यांची भेट विखे पाटलांपाठोपाठ प्रसाद लाड पुन्हा जरांगे यांच्या भेटीसाठी रवाना0
0
Report
Advertisement
हेलीकॉप्टर दौरे पर मंत्री संजय राठोड की ईंधन खर्च चर्चा तेज
Washim, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले असताना राज्यातील मंत्री मंडळातील काही सदस्यांच्या दौऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नागपूर ते पोहरादेवी हा दौरा हेलिकॉप्टरने केल्याने चर्चा रंगली आहे.पोहरादेवी येथे बंजारा विरासत संग्रहालय व विविध विकासकामांची पाहणी तसेच आढावा बैठकीसाठी मंत्री राठोड हेलिकॉप्टरने दाखल झाले.त्यांच्या सुरक्षेसाठी व स्वागतासाठी सुमारे २० ते २२ सरकारी वाहने तसेच अनेक खाजगी वाहनांचा ताफा तैनात करण्यात आला होता.पोहरादेवी येथील दौरा पूर्ण केल्यानंतर मंत्री राठोड हे यवतमाळ येथील एका खाजगी कार्यक्रमासाठीही हेलिकॉप्टरने रवाना होणार असल्याची माहिती आहे.या व्हीआयपी दौऱ्यामुळे इंधन बचत आणि सरकारी खर्चाबाबत विविध स्तरांतून चर्चा सुरू झाली आहे.0
0
Report
चंद्रपूर में ग्रैंड फॉर्च्यूनर इन्फ्रा घोटाला: 93 निवेशकों से 2.77 करोड़, संचालक फरार
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरात ग्रँड फॉर्च्यूनर इन्फ्रा डेवलपर कंपनीचा गुंतवणूक फुगा फुटला आहे. 93 गुंतवणूकदारांना 2 कोटी 77 लाखाचा गंडा घालून संचालक फरार झालेत. मोतीलाल सरकार, बेल्लारी वेंकटाचारी, अनुमंडला रेड्डी अशी फरार आरोपींची नावे आहेत. हैद्राबादच्या टेकुला मुक्तीराज यांनी ही कंपनी स्थापन केली होती. तीचा चंद्रपूरात विस्तार करण्यात आला. गडचांदूर येथील फसवणूक झालेल्या ग्राहकांनी एकत्र येत पोलिसांना याबाबत तक्रार दिली.0
0
Report
रायगढ़ में छुट्टी के कारण भारी ट्रैफिक, अलिबाग-मनगांव मार्ग पर जाम
Chendhare, Maharashtra:रायगड जिल्ह्यात अनेक भागात रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी शनिवार रविवार सुट्टीकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात दाखल मुंबई गोवा महामार्ग, अलिबाग वडखळ, माणगाव पुणे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी अलिबाग वडखळ मार्गावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा... तर मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा अलिबाग वडखळ मार्गावर वडखळ ते पेझारी पर्यंत वाहतूक कोंडी दोन दिवस सलग सुट्टी असल्यामुळे पर्यटक अलिबाग, नागाव, श्रीवर्धन, हरिहरेश्वर परिसरात पर्यटक रवाना0
0
Report
Advertisement
येवला के कुशल बनकरों ने पैठणी पर मनोज जरांगे की जीवंत प्रतिमा बुनी
Yeola, Maharashtra:जगप्रसिद्ध पैठणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या येवला शहरातील विणकरांनी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या कलाकौशल्याची छाप उमटवली आहे. येथील प्रसिद्ध पैठणी विणकर अमोल घायवट आणि नैना घायवट या दाम्पत्याने पैठणीच्या शेल्यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची आकर्षक प्रतिमा विणकामातून साकारली आहे. विशेष म्हणजे ही अनोखी पैठणी लवकरच मनोज जरांगे यांना भेट स्वरूपात देण्यात येणार असल्याची माहिती अमोल घायवट यांनी दिली.0
0
Report
बीड़ में अत्याचार पीड़िता की मेडिकल जाँच के लिए 9 घंटे इंतजार, डॉक्टर निलंबित
Beed, Maharashtra:बीड़ : अत्याचार पीडितेला वैद्यकीय तपासण्यांसाठी 9 तासन ताटकळत ठेवल्याचे प्रकरण; कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत महिला डॉक्टरांना केले तडकाफडकी कार्यमुक्त केजमध्ये 13 वर्षीय अत्याचारपीडितेला न्याय मिळण्याआधीच प्रशासकीय व्यवस्था तिची कठोर परीक्षा घेत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं होते. मामे भावाकडून अत्याचार झाल्यानंतर तक्रारीसाठी रात्रभर पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर बसावं लागलं, तर वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल 9 तासांची प्रतीक्षा करावी लागली होती. या अमानुष आणि असंवेदनशील कारभाराची बातमी समोर येताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता पाटील यांना तडकाफडकी कार्यमुक्त केलं आहे. रुग्णसेवेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. असा स्पष्ट इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.0
0
Report
नागपुर की महापौर नीता ठाकरे ने संघ मार्गदर्शन कार्यक्रम की जानकारी दी
Nagpur, Maharashtra:आता नागपुरातील नगरसेवकांनादेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संघाच्या रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात आज सायंकाळी विशेष संगोष्टीचे आयोजन होणार आहे. सर्व नगरसेवकांना संघकार्याची ओळख व्हावी या उद्देशातून हे पाऊल उचलण्यात आलेय. केवळ भाजपच नव्हे तर विरोधी पक्षातील नगरसेवकांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे. सुशासन, आणि सामाजिक समरसता या मुद्द्यांवर सोबतच शहरातील लोकप्रतिनिधींनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक जबाबदारीही पार पाडावी, यासाठी संघाचे पदाधिकारी विशेष मार्गदर्शन करतील, संघकार्याची सर्वांना ओळख व्हावी तसेच पंच परिवर्तनाच्या मोहीमेत समाजातील सर्वच लोक जुळावे या दृष्टीने हे आयोजन केले असून त्याचे निमंत्रण नगरसेवकांना देण्यात येणार असल्याचे महापौर नीता ठाकरे स्पष्ट केले. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
Advertisement
सिंधुदुर्ग SSP पर भ्रष्टाचार के आरोप: स्टिंग से बड़ा खुलासा
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग निलेश राणे --- ऑन ट्विट --- सिंधुदුर्ग जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या कारभारामुळे जिल्ह्याचे मोठं नुकसान होतय अनैतिक धंद्याना मोहन दहिकर यांचा पाठिंबा आहे 1100 ते 1200 गुन्हे नोंद आहेत पोलीस स्थानकातून काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती देणारे आता गायब आहेत पोलीस डिपार्टमेंट चा बॉस जर निष्क्रिय असेल तर ते डिपार्टमेंट असच चालणार जिल्ह्यात गोवा बनवटीची दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते ती दारू गोवा बॉर्डर वरून जिल्ह्यात येते *जिल्ह्याच्या बाहेर दारू पकडली जाते... राजापूर तालुक्यात कोटीची दारू पकडली गेली* दहिकर आले 2025 मध्ये आले ह्यात एकही कारवाई जिल्ह्यात का झाली नाही ? म्हणजे ह्यांचं रॅकेट आहे गांजा आणि ड्रग्स प्रकरणात एका वर्षांत सात ते आठ वेळा कारवाई झाली मात्र सकाळी पकडले आणि संध्याकाळी सोडून दिले मेन सूत्रधार पोलीसांच्या हाती लागलाच नाही ठरलेल्या पोरांवर कारवाई होते गो तस्करी --- आपल्या जिल्ह्यात बीफ कुठे मिळते हे जग जाहीर आहे गो तस्करीवर आज पर्यंत मोका लागला नाही सावंतवाडी व कुडाळ मध्ये बीफ विकलं जातं मशीद वरील स्पीकर बाबत आम्ही तक्रार केली तरी देखील कारवाई नाही आज पर्यन्त गो रक्षकांनी गाड्या पकडल्या पोलिसांनी एक तरी गाडी पकडलेली दाखवा दहिकर यांचा कारभार मर्यादित नसावा 1163 पद आहेत त्यापैकी सुमारे 400 पद रिक्त आहेत दिड वर्षात का पद भरली नाही *दोडामार्ग वेगळा पाकिस्थान आल्या सारखा झालाय तिकड 1800 हेक्टर वर रबर प्लांटेशनच्या नावाखाली गांजा बनवला जातो* ऑन LCB --- सगळे 2 नंबरच्या धंद्याचे महिन्याचे सव्वा दोन ते अडीज कोटी रुपये कलेक्शन पोलीसंच आहे स्पिरिट इकडूनच गोव्याला जातं आणि आमचे अधीक्षक साहेब बघतात पोलिसांनी कारवाई नाही केली तर मी पत्रकार परिषद घेत राहणार मोहन दहिकर सारखा भ्रस्ठ अधिकारी आपल्या जिल्ह्यात नको पालकमंत्री मुख्यमंत्री खासदार मला न्याय देतील आणि ह्याची हाकल पट्टी व्हावी जिल्ह्यातील दारूचे हप्ते गोळा करायचे काम LCB चे राठोड आणि डिसोजा करतात फोंडकर आणि साळवी -- जे जुगारच वैगरे कलेक्शन करतात जामदार आहेत चव्हाण आहेत जे कलेक्शन करतातं mh 07 4242 एकाच नंबरच्या तीन गाड्या आहेत आता कदाचित ते गायब करतील दारू वाहतूक ह्याच गाडीच्या माध्यमातून होत असते डिसोजा नावाच्या पोलिसांने काही मुलांना दारू धंदा सुरु करायला लावले जिल्ह्यात अवैध धंद्याचे दोन ते अडीज कोटी रुपये हप्ता जातो पत्रकारांना देखील धमक्या दिल्या जात आहेत मोहन दहिकरांनी कधी मोहीम का चालवली नाही आल्या पासून हा माणूस बदली मागत होता, मी पालकमंत्र्यांना सांगणार ह्यांना हाकलवा मोहन दहिकरांना आमचा सहकारी आनंद शिरवलकर हा मोठा गुन्हेगार वाटतो म्हणुन त्याची राजकीय तडीपारी करतात मोहन दहिकर असतील तो पर्यंत गुन्हेगारी वाढत राहणार आणि युवा पिढी बरबाद होतेय दहिकर जो पर्यंत इथून जातं नाही तो पर्यंत मी गप्प बसणार नाही मी स्टिंग ऑपरेशन करणार पालकमंत्री साहेब स्वतः रेड मारतात तेच पोलिसांच अपयश आहे पालकमंत्र्यांची भूमिका स्पष्ट आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याबाबत सभागृहात बोललेले आहेत SP नी स्वतः राजीनामा दिला पाहिजे ते उलट सुलट काय बोलतील तर सोडत नाही मी आणि पालकमंत्री साहेब एकत्र जाऊन मुख्यमंत्री साहेबांना याबाबत तक्रार करणार ऑन माजी आमदार वैभव नाईक --- माझं संरक्षण कमी झालेलं नाही आणि ते कमी करायचे अधिकार sp ला नाही गृहखाते कमी करत एवढं अज्ञान माजी आमदाराचे बरे नव्हे संरक्षणची गरज मला नाही वैभव नाईक किती मोठे विद्वान आहेत अशा चिंधी गिरी मध्ये त्यांचा वेळ जातो मी काही नसताना त्यांच संरक्षण मी तपासले नाही त्यांच्या घरात निवडून आलेले दोन नगरसेवक निवडून आले त्यात खारीचा वाटा माझा आहे हे वैभव नाईक यांनी विसरू नये ऑन विधान परिशद --- शिवसेनेची भूमिका शिंदे साहेब घेत्तात ऑन राजन साळवी --- इच्छा कोनाची पण असू शकते ते कडवड शिवसैनिक आहेत योग्य वेळेला निर्णय होईल आमची मागणी आहे ऑन महेंद्र दळवी --- आमचे सगळे अधिकार शिंदे साहेबांकडे आहेत आमची तिन्ही जिल्ह्यात मत जास्त आहेत ऑन जरांगे --- ते सरकार सोबत बोलत आहेत लवकरच तोडगा निघेल मागील आंदोलन स्थगित केल्यानंतर किती प्रोग्रेस झाला हे दाखवलं की मनोज जरांगे आंदोलन मागे घेतील ऑन पतंजली --- माहिती घेऊन बोलतो ऑन महावितरण --- लवकरात लवकर सगळे प्रश्न मार्गी लागतील0
0
Report
सोलापुर में संभाजी ब्रिगेड की मजबूत समर्थन से मराठा आरक्षण की मांग तेज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मनोज जरांगे - पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेड उतरली रस्त्यावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरात संभाजी ब्रिगेडने उठवला आवाज तळपत्या उन्हात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे - पाटील यांना संभाजी ब्रिगेडने दिला जाहीर पाठिंबा सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा उन्हात बसून उपोषण करणाऱ्या मनोज रंगे पाटील यांना संभाजी ब्रिगेडचा उन्हात उभारून पाठिंबा सरकार हे मनुवादी असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी0
0
Report
हिंगोली में मराठा बांधवों ने राज्य महामार्ग रोका, आंदोलन तेज
Hingoli, Maharashtra:हिंगोली ब्रेकिंग हिंगोलीत मराठा बांधवांनी राज्य महामार्ग रोखला हिंगोली रिसोड राज्य महामार्ग रोखला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी सेनगाव शहरातील टी पॉइंटवर मराठा बांधवांच आंदोलन भर उन्हात राज्य महामार्ग रोखत मराठा बांधवांचे आंदोलन एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा बांधवांची घोषणाबाजी हिंगोलीत मराठा समाज बांधव आक्रमक0
0
Report
Advertisement
नागपूर में पहला सीबीजी प्लांट कचरा प्रबंधन से ऊर्जा निर्माण, बड़ा निजी निवेश
Nagpur, Maharashtra:देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री ... बायोगॅस प्लांट - मला अतिशय आनंद आहे की नागपूर महानगरपालिकेतर्फे देशातील पहिला सीबीजी प्लांट या ठिकाणी जवळपास तयार झालेला आहे, आज आम्ही प्लांटची पूर्ण माहिती घेऊन पाहणी केली - तीन स्टेजमध्ये 400-400 टन असा बाराशे टनचा हा प्रोजेक्ट ऑगस्टमध्ये पूर्णपणे कमिशन होईल, पण त्याचा भाग आताच कमिशन होतोय, शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे, यातून जवळपास 28 टीबीटी गॅस तयार होणार आहे त्यासोबत जे ऑरगऑनिक मनुअर तयार होणार आहेत - 400 टीबीटी सिमेंट किंवा इतर ठिकाणी लागणार, त्यामुळे जवळपास जो कचरा लागतो त्याला या ठिकाणी तयार होणार आहे, विदाऊट टीपिंग फी संपूर्णपणे खाजगी गुंतवणूक येथून करण्यात झाला आहे, जवळपास 300 कोटी रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी केलेली आहे - हे मॉडेल एवढा चांगला आहे की पुढच्या काळात कुठेही कचऱ्याचे ढीग दिसणार नाही आणि वेस्ट वेल्थमध्ये कन्व्हर्ट करून त्या माध्यमातून आपण जो काही आपला पर्यावरण आहे त्याची हानी देखील टाळणार आहोत - पूर्व नागपूरच्या भागात भांडेवाडी म्हटलं की कचऱ्याचे ढीग आणि वास अशा प्रकारचा जे समीकरण होतं ते पूर्णपणे संपत आहे, पुढच्या तीन-चार महिन्यात वासाचा प्रश्नही संपेल आणि पुढच्या काही वर्षात कचऱ्याचाही ...0
0
Report
वाशिम में गर्मी के बीच जलसंकट: लघु प्रकल्पों में सिर्फ 14% जल शेष
Washim, Maharashtra:वाशीम जिले में गर्मी के बीच जलसाठे की स्थिति चिंताजनक बनली है। जिले के 160 लघु सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 14 टक्के जलसाठा शिल्लक असून, एकबुर्जी आणि सोनल या दोन मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून 13.36 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे। विशेष म्हणजे वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पात सध्या 19.30 टक्के जलसाठा शिल्लक आहे। मानसूनला अद्याप काही दिवसांचा अवधी असल्याने प्रशासन समोर पाणी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले असून नागरिकांमध्येही पाणीटंचाईची चिंता वाढू लागली आहे.0
0
Report
तुळजाभवानी मंदिर में VIP पास बंद: 30-31 मई को दर्शन पूरी तरह रोक
Dharashiv, Maharashtra:तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या व्हीआयपी मंडळींना प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. येत्या 30 व 31 मे रोजी शनिवार व रवीवारी मंदीरात व्हीआयपी पासेप पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक जेष्ठ पोर्णिमा उत्सव आणि लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे मंदीरात भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. तर सर्वसामान्य भाविकांसाठी नियमीत मिळणारे 200 आणि 500 रुपयांचे पेड पासेस सुरू राहणार आहेत. दरम्यान व्हिआएपी पासेस संदर्भात नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचा इशारा मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
