icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सातारा के शाहू स्टेडियम में शिवेंद्रसिंहराजे भोसले का क्रिकेट चषक उद्घाटन, फटके की धूम

Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले क्रिकेट चषकाला सुरुवात झाली आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचे उद्घाटन झाले असून यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बॅट हातात घेऊन चांगलेच फटके षटकार मारल्याचं पहायला मिळालं. जिल्ह्याच्या राजकारणात वेगळ्या पद्धतीने फटकेबाजी करणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मैदानात देखील जोरदार फटकेबाजी केल्याने चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
0
0
Report
Advertisement

अकोला के माना जिला परिषद स्कूल में तीन शिक्षक पद खाली, शिक्षा प्रभावित

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील माना येथील जिल्हा परिषद विद्यालयात शिक्षकांची तीन पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये विद्यालयात तब्बल 236 विद्यार्थी शिक्षण घेत असून, शिक्षण संवर्गाची एकूण आठ पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी तीन पदे अद्याप रिक्त असल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. माना येथील ही शाळा ग्रामीण भागातील असून येथे प्रामुख्याने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. माध्यमिक विभागात सर्वाधिक पटसंख्या असलेली ही जिल्हा परिषद शाळा मानली जाते. मात्र शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन बाधित होत असून त्याचा थेट परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरली नाहीत तर पुढील शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच जिल्हा परिषद शाळांबद्दलचा विश्वास कायम ठेवण्यासाठी माना जिल्हा परिषद विद्यालयात शिक्षक संवर्गाची तीन पदे कायमस्वरूपी भरावीत, अशी मागणी पालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.
0
0
Report

सीएम सहायता निधि से 109 मरीजों को लाभ, 75 लाख 90 हजार रुपये की मदद

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मुख्यमंत्री सहायता निधीचा 109 रुग्णांना लाभ. 75 लाख 90 हजारांची मदत. जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आधार ठरत आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातून या निधीसाठी 161 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी अत्यंत गरजू अशा तब्बल 109 रुग्णांना थेट प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळवून देण्यात कक्षाला यश आले आहे. त्यांना एकूण 75 लाख 90 हजार रुपयांची भरीव मदत रुग्णांच्या उपचारासाठी वितरित करण्यात आली आहे。
0
0
Report
Advertisement

राज्यसभा बैठक रद्द, भुजबल के नेतृत्व और युवाओं के अवसर चर्चा में

Nashik, Maharashtra:नाशिक नरहरी झिरवाळ बाईट पॉईंट ऑन राज्यसभा * अजून पक्षात तशी काही चर्चा नाही * मंगळवारी बैठक होणार होती परंतु ती रद्द झाली * आता काय निर्णय व्हायचा तो होईल On भुजबळ * नाव आलं तर आम्ही बरोबरच आहोत On युवकांना संधी * पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल * भुजबळ साहेब जरी ज्येष्ठ असले तरी ते अजून तरुण आहेत त्यांचं काम तरुणासारखं चालू असतं On गटबाजी * बाहेर तशी काही चर्चा असेल परंतु आत तसं काही नाही * आम्ही पण काही गोष्टी बाहेरूनच ऐकतो On तटकरे * चर्चा चर्चा असते परंतु वरिष्ठ पातळीवर अशी कोणतीही चर्चा नाही On संजय शिरसाट वक्तव्य * कोणाचीही नाराजी नाही * बैठका सुरू केल्या होत्या त्या बैठका आजी होतात * त्या बैठकांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी कोणी व्यक्त केलेली नाही On विलीनीकरण * ज्या दिवशी दादांची अंत्यविधी झाला त्यादिवशी थोडी चर्चा होती * परंतु दोन-तीन दिवसानंतर त्या विषयाला आता पूर्णविराम मिळालेला आहे * आता अशी काही चर्चा नाही On तटकरे वक्तव्य * ते सिनिअर आहेत असे कोणी बोलणार नाही On दुसपुस * दादांच्या जाण्यान संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली आहे * ते दुःख विसरणं फार मुश्कील आहे * तसं वाटत असेल परंतु तसं काही नाही On कांदा रेट * कॅबिनेट मध्ये तशी चर्चा झाली आहे 1235 चा जो रेट दिला आहे त्याच्या खाली कोणी येता कामा नाही * अशी फक्त ताकीत दिलेली आहे * 1200 च्या वर ही कांद्याचा भाव जात असतो * वातावरण व पावसाच्या मुळे काही गोष्टी घडल्या असतील * मात्र इथून पुढे बाराशेच्या वर देखील भाव जाऊ शकतो ऑन डिझेल तुटवडा मार्केट बंद * मला त्याच्यातलं काही माहित नाही ऑन बैलगाडा शर्यत * काही बरं काही बरं नाही असं काही नाही जे काही निर्माण होतं ते इथेच होते * राजकारण ही बरं आणि शर्यत ही बरी * बराच शर्यतदारांना राजकारण मान्य नसते त्यांच्यासाठी हीच अंतिम शर्यत
0
0
Report
Advertisement

नाशिक परिक्षेत्र में IPS बदली: संजय येनपुरे बने नए SP; पांच दिन में प्रशासनिक उलटफेर

Nashik, Maharashtra:- नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी संजय येनपुरे यांची नियुक्ती - प्रवीण पडवळ यांची अवघ्या पाच दिवसांतच बदली - पडवळ यांची दादर येथील व्हीआयपी सुरक्षा विभागात नियुक्ती - दत्तात्रय कराळे यांच्या बदलीनंतर पडवळ यांच्याकडे देण्यात आली होती जबाबदारी - आता व्हीआयपी सुरक्षा विभागातून संजय येनपुरे नाशिक परिक्षेत्रात दाखल होणार - राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी - नाशिक एसपी कार्यालयातील अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचीही बदली - अहिल्यानगर येथील राज्य राखीव बल गटाच्या समादेशक विमला. एम यांची नाशिकच्या अपर पोलिस अधीक्षक पदावर नियुक्ती - अवघ्या पाच दिवसांतच नाशिक परिक्षेत्रात मोठा प्रशासकीय ट्विस्ट
0
0
Report

नाशिक नगर पंचायत चुनाव 2025 की तैयारी पूरी, मतदान 20 जुलाई को

Nashik, Maharashtra:Nashik breaking दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयुक्त 2025 मध्ये नगर पंचायत निवडणुका झाल्या ज्या ठिकाणी सदस्य नॉमिनेशन नंतर निधन झाले किंवा 29 पदांचे निवडणूक आहे मनमाड मधील 2 पेठ 1 आणि देवळा मधील 1 अशा निवडणुका आहे पोलिंग 20 तारखेला होणार आहेत मतदार यादी 1 जुलैची वापरणार मतमोसणी केंद्रांची तयारी झाली आहे कर्मचारी वर्ग, मतदान यंत्र व्यवस्थित आहे जय्यत तयारी झालेली आहे या पोट निवडणुकीत तीच प्रक्रिया असणार मतदार यादीत 4 गट केले जातील पहिल्या नंबरला राज्य मान्यता प्राप्त पक्षांचे चिन्ह तरी शेवटी अपक्षांचे चिन्ह जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे रखडल्या होत्या 23 जुलै रोजी निकाल काय येतो त्यानंतर निर्णय होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये SIR नंतर घ्यावा अशी काही मागणी आमच्याकडे आलेली नाही SIR प्रक्रिया जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे नाही मॅपिंग ची प्रक्रिया सुरू आहे
0
0
Report
Advertisement

जयकumar गोरे का विरोधी दायरे में आह्वान: विधान परिषद बिनविरोध कराने का प्रयास

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - माझं विरोधकांना आवाहन आहे, जिल्ह्यात एक नवा आदर्श घालून देऊ, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करू - मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे पालकमंत्री सोलापूर ऑन सोलापूर विधान परिषद जागा विधान परिषदेची निवडणूक लागली आहे त्या अनुषंगाने चर्चा होणे स्वाभाविक मुंबईतून सोलापूरला येण्यासाठी एकच विमान आहे त्यामुळे राजेंद्र राऊत मी एकाच विमानाने आलो त्यामुळे वेगळी चर्चा होण्याचे कारण नाही विधानपरिषदेसाठी भाजपमधील अनेक नेते कार्यकर्ते निवडणुकीसाठी इच्छुक आहेत स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आम्हाला संख्याबळ मिळालं त्यामुळे आमदार होण्यासाठी कार्यकर्त्यांच्या इच्छा असणं स्वाभाविक आहे ऑन विधानपरिषद विरोधक मोहिते पाटील यांनी मूठ जरी बांधली तरी शंभरच्या पुढे ते जाणार नाही.. काँग्रेसचे चार तर एमआयएम पक्षाचे नऊ सदस्य आहे त्यामुळे कितीजरी मोठी मूठ बांधली तरी काही उपयोग होणार नाही.. माझं विरोधकांना आवाहन आहे. जिल्ह्यात एक नवा आदर्श घालून देऊ, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करू ऑन राज्य पेट्रोल डिझेल साठा राज्यात कुठेही डिझेल पेट्रोलचा साठा कमी नाही. नागरिकांच्या मनात भीतीच वातावरण करणारी टोळी निर्माण झाली.. आवश्यक असणाऱ्या पेट्रोल साठ्यापेक्षा जास्त खरेदी होताना आपण पाहतोय त्यामुळे काही परिणाम होताना आपण पाहतोय.. ऑन कॉक्रोज जनता पार्टी मला याबाबतीत अधिकची माहिती नाही.. मात्र समाज माध्यमांवर अशा प्रकारचे ट्रेन्स येत असतात.. त्यामुळे त्याला अधिकच महत्व देणे मला उचित वाटत नाही.. विरोधी पक्ष विविध युक्त लढवताना आपण पाहतोय. त्यांची जनमानसात स्थान राहिलं नाही आणि प्रतिमाही राहिली नाही त्यामुळे जनता आपल्या पाठीशी येत नाही म्हणून नवीन योजना आखण्याचे काम सुरू आहे ऑन जरांगे पाटील आंदोलन फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत.. कुणबी दाखल्यांबाबत न्याय मिळालताना आपण पाहतोय आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कुणबी दाखल्यावर निवडणूक लढवण्यात आल्या.. लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार आहे. ही समाज व्यवस्था बाधित होईल अशा प्रकारचं आंदोलन किंवा भूमिका मांडणं चुकीचं राहील. लोकशाही आणि समाज व्यवस्था सुदृढ व्हावी अशा पद्धतीचे आंदोलन असावं.. ऑन प्रणिती शिंदे नोटीस अजून मला कोणत्याही प्रकारची नोटीस पोचली नाही.. आदरणीय ताई साहेबांबद्दल मी आदरानेच बोललो आहे.. पण त्याबद्दल त्यांना वाईट वाटलं असेल तर त्यांची नोटीस आल्यानंतर माहिती घेईल. आवश्यकतेनुसार उत्तर मी देईल..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top