445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
लातूर में किसान आंदोलन: सूखा राष्ट्रीय आपदा घोषित कर हेक्टेयर 1 लाख मुआवजे की मांग
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे शेतकरी संघटनेचे रास्तारोको आंदोलन... कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाखांची नुकसानभरपाई देण्याची मागणी... पावसाअभावी लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय... या पार्श्वभूमीवर कोरडा दुष्काळ ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आज लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले... जवळपास तासभर हे आंदोलन चालले... कोरडा दुष्काळ ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, पीकविमा योजनेतून वगळलेल्या नुकसानीच्या बाबींचा पुन्हा समावेश करावा, पीक कापणी प्रयोग गावनिहाय घ्यावे, अश्या मागण्या यावेळी शेतकरी संघटनेने केल्या0
0
Report
मनोज जरांगे के मुंबई प्रस्थान पर गिरफ्तारी की मांग तेज, पुलिस कार्रवाई के संकेत
Pandharpur, Maharashtra:मनोज जरांगे यांच्या मुंबई कडे जाण्याची घोषणा करताच, प्रा लक्ष्मण हाके आक्रमक यांना आज उद्या जरांगे यांना अटक करावी त्यांना कायद्याचा बडगा दाखवा आजच पोलिसांनी उचलावे, प्रा लक्ष्मण हाके यांची मागणी आता शासन काय करते आम्ही पाहत आहे. आमचा मोर्चा थांबवण्याची विनंती केली आम्ही त्यांना प्रतिसाद दिला. आता जरांगे यांच्या बाबत रेड कार्पेट टाकत की काय करते बघावे लागेल. सरकला वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. गणेश उत्सव टायमिंग साधतात. मुंबईला जाणे म्हणजे सरकला वेठीस धरणे आहे. त्यांनी आता दिल्लीत जावे कारण मुंबई मध्य त्यांचं कोणी ऐकणार नाही. पंडित नावाच्या व्यक्तीला लगेच अटक होते. मग मनोज जरांगे यांची भाषा कशी आहे कारवाई का होत नाही. अमृता ताई त्यांना गोड भाषेत समजावून सांगतील अशी अपेक्षा आहे. मनोज दादा आरक्षण सामाजिक मागासच आहे अस त्यांनी सांगाव एवढे दिवस उपोषण करूनही जरांगे ठीक आहे. सलाईन घेत होते की अजून काही त्यातून घेत होते.0
0
Report
सातारा स्टेशन पर सामान रखने की सुविधा नहीं, अमेरिकी पर्यटक का अनोखा विरोध
Satara, Maharashtra:सातारा : सातारा रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सामान कक्ष (क्लॉक रूम) उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या अमेरिके पर्यटक टोनी बाबावाला यांनी अनोखे आंदोलन केले. डोक्यावर कपड्यांची बॅग ठेवत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पर्यटनासाठी साताऱ्यात आलेल्या टोनी यांना अतिरिक्त सामान सुरक्षित ठेवण्यासाठी सुविधा नसल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी स्थानकातील प्रवाशांशी संवाद साधून सुविधांच्या अभावाबत माहिती घेतली आणि त्याचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित केले. परदेशी पर्यटकाला सामान ठेवण्यासाठी साधी सुविधाही उपलब्ध नसल्याने सातारा रेल्वे स्थानकातील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाचे म्हणणे : सातारा रेल्वे स्थानक ब्रिटिशकालीन असून सामान कक्षासाठी वरिष्ठ प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. स्थानकाचा ‘अमृत भारत योजने’त समावेश झाला असून, नव्या स्थानकात सामान कक्षाची सुविधा उपलब्ध करून दिलीJ जाईल, अशी माहिती स्टेशन मास्तर गणपत चव्हाण यांनी दिली.त्याच बरोबर या परदेशी टोनी पर्यटकाने साताऱ्याचा अनेक पर्यटनस्थळा भेट देऊन या स्थळांचे कौतुक केले आहे.0
0
Report
Advertisement
वाशिम में बारिश से गणेश मूर्तियों का बाजार प्रभावित, छोटी मूर्तियां प्रचलन में
Washim, Maharashtra:वाशिममध्ये गणेशोत्सवाच्या काळात पावसाच्या पृष्ठभूमीचा परिणाम आता गणेश मूर्तीनां बाजारावर दिसून येत आहे. वाशिमच्या शेलूबाजारसह जिल्ह्यातील नदी-नाले आणि जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने मोठ्या मूर्त्यांच्या विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भक्तांकडून मोठ्या मूर्त्यांऐवजी लहान मूर्त्यांना पसंती दिली जात आहे. याचा फटका मोठ्या मूर्तिकारांना बसला असून, अनेक महिने मेहनत घेऊन तयार केलेल्या मूर्तींची विक्री कशी होणार, याची चिंता त्यांना लागली आहे. प्रशासनाने कृत्रिम विसर्जन कुंड आणि पर्यायी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.0
0
Report
चांदवड-मनमाड मार्ग पर दो ट्रकों की भीषण भिड़ंत, यातायात पांच घंटे बाधित
Chandvad, Maharashtra:चांदवड ब्रेक मालेगाव मनमाड रस्त्यावर चांदवड तालुक्यातील कानडगाव शिवारात दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात.... ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन कंटेनरची समोरासमोर धडक... अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावरची वाहतूक सुमारे पाच तासांपासून विस्कळीत... अपघातात दोन्ही बाजूची वाहतूक नांदगाव मार्गे वळवली.... महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल... अपघात ग्रस्त वाहने बाजूला करण्याची कारवाई सुरू... अपघातात दोन्ही मालवाहू ट्रक मधील चौघेजण जखमी.....0
0
Report
पुणे-बेंगलूर राष्ट्रीय राजमार्ग पर सातारा-खंडाळा क्षेत्र में भारी ट्रैफिक जाम
Satara, Maharashtra:सातारा :पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव-खंडाळा परिसरात सातारच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने मुंबईहून गणेश भक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जात असतात.सातारच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहनधारकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोंडीमुळे वाहनचालकांचा वेळ वाया जात असून, प्रवाशांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.मह महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन आणि महामार्ग यंत्रणेने उपाययोजना करताना पाहायला मिळत आहे。0
0
Report
Advertisement
अमृता फड़णवीस ने महाराष्ट्र के लिए दिल्ली दौरे और आरक्षण पर स्पष्ट टिप्पणी की
Ahilyanagar, Maharashtra:सणवाराचे दिवस लक्षात घेऊन माझा भाऊ जे करायचं ते शांतीपूर्वकच करतील असं अमृताअ फडणवीस यांनी मनोज जरंगे पाटील यांना उद्देशून म्हटल आहे. मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईला येण्याचा इशारा दिला होता यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिले आहे. अहिल्यानगर येथे समर्पण चतुर्मास कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. यावेळे त्या माध्यमांशी बोलत होत्य/, मराठा आरक्षणाचा विषय हा संवेदनशील असून राज्य सरकार त्यावर मार्ग काढेल असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमृता फडणवीस ऑन देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरा देवेंद्र फडणवीस हे सातत्याने दिल्ली दौरा करतात, त्यामुळे भविष्यात ते दिल्लीमध्ये जाऊन राजकारण करतील अशा राजकीय चर्चा सुरू असतात... याबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्यात की ते दिल्ली दौरा करतात मात्र महाराष्ट्रासाठी अनेक योजना मंजूर करून आणायचे असतात ते महाराष्ट्रासाठी झटतात याचा मला अभिमान आहे असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस ऑन बँक कर्मचारी संप पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा, तसेच कामगिरीशी निगडित प्रोत्साहनपर भत्त्यातील भेदभाव दूर करून द्विपक्षीय करारातील तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचारी आंदोलन करत आहेत, यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून याबाबदाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार याबत मार्ग काढेल... आंतरराष्ट्रीय बँका या शनिवार आणि रविवार सुट्टी देतात मात्र आपल्याकडे खाजगी आणि सरकारी बँक अद्याप सुट्ट्या देत नाही मात्र हा धोरणात्मक निर्णय आहे आणि त्यावरती लवकरच तोडगा निघेल असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.0
0
Report
जनवरी-15 मई के दौरान नागपुर हवाई अड्डे ने रिकॉर्ड राजस्व दर्ज किया
Nagpur, Maharashtra:नागपूर - 1 जानेवारी ते 15 मे 2026 या साडेचार महिन्यांच्या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला विविध माध्यमांतून 74 कोटी 86 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. - माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. - तेच 1 जाणवरी ते 15 मे या कालावधीत नागपूर विमानतळावर 12 लाख 22 हजारांहून अधिक प्रवाशांची ये-जा झाली. - जानेवारीत सुमारे 2.86 लाख, फेब्रुवारीत 2.82 लाख, मार्चमध्ये 2.62 लाख आणि एप्रिलमध्ये 2.51 लाख प्रवाशांची नोंद झाली. - मे महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत सुमारे 1.39 लाख प्रवाशांनी विमानतळाचा वापर केला. - प्रवासी वाहतुकीत मुंबई आणि पुणे आघाडीवर असले तरी, महसुलाच्या बाबतीत नागपूर विमानतळाची ही साडेचार महिन्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे.0
0
Report
मुंबई के बोरिवली पूर्व होटल के खाने में कॉकरोच, वीडियो वायरल
Mumbai, Maharashtra:जेवणाच्या ताटात चक्क कॉकरोच आढळला मुंबईतील बोरिवली पूर्व परिसरातील सुस्वागत हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवणासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या नॉनव्हेज पदार्थाच्या प्लेटमध्ये चक्क कॉकरोच आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्राहकाने जेवण मागवल्यानंतर प्लेटमध्ये कॉकरोच दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार लक्षात येताच ग्राहक संतापला. त्यानंतर ग्राहकाने प्लेटमधील कॉकरोचचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे हॉटेलमधील अन्नाच्या स्वच्छतेचा आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, ग्राहकांनी हॉटेलमधील अन्नपदार्थ घेताना त्यांची स्वच्छता आणि गुणवत्ता तपासणे गरजेचे असल्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी संबंधित हॉटेल प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.0
0
Report
Advertisement
BMC की कार्रवाई पर Borivali Goregaon बीच होटल में स्थानीय विरोध
Mumbai, Maharashtra:बोरिवली गोरेगाई बीच क्षेत्र के होटल पर BMC की कार्रवाई; locals विरोध मुंबई के बॉरिवली गोरेगाई बीच क्षेत्र में एक होटल पर नगर निगम (BMC) की टीम ने कार्रवाई की खबर सामने आई है. उस होटल पर कार्रवाई करते समय पुलिस की अनुमति ली गई थी या नहीं, यह सवाल अब स्थानीय लोग उठा रहे हैं. BMC की कार्रवाई के दौरान होटल में आग लगने का आरोप भी locals ने किया है. इस कार्रवाई के क्षेत्र के कुछ स्थानीय नागरिकों ने विरोध किया है, जबकि महापालिका ने किन नियमों के आधार पर यह कार्रवाई की, इसकी स्पष्टता दी जाए, ऐसी मांग की जा रही है. कारवाई से पहले आवश्यक कानूनी प्रक्रिया और पुलिस की अनुमति ली गई थी या नहीं, इसकी जांच करने की मांग locals ने की है. इस बीच, इस पूरी घटना पर BMC प्रशासन की आधिकारिक भूमिका क्या है, साथ ही होटल के खिलाफ कब-क्या कार्रवाई की गई, इसका सभी को इंतजार है.0
0
Report
सूखे से मालेगांव के किसान परेशान, सरकार से हेक्टेयर पर एक लाख मदद की मांग
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: मालेगाव तालुक्यातील धनकुटे परिसरात पावसा अभावी शेतकऱ्यांची पिकं पूर्णतः सुकून गेली असून. चुकलेली पिकं पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आलेत. मोठा खर्च करून वाढवलेलं खाते येणे आधीच करपून गेल्यानंतर शेतकरी पूर्णतः खचले असून पुढचा उदरनिर्वाह कसा करायचा असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. त्यामुळे आता मालेगाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरकारने हेक्टरी किमान एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे。0
0
Report
लातूर के स्कूल ने पर्यावरण-पूरक गणेश मूर्ति से संदेश दिया
Latur, Maharashtra:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी शाळेत विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणपती निर्मितीचा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसोबत महत्त्व, नैसर्गिक साहित्याचा वापर आणि पर्यावरणाचे संरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रबोधनानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. आकर्षक आणि कल्पक पद्धतीने तयार केलेल्या या गणेशमूर्तींमधून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव दिसून आली. गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण असला तरी पर्यावरणाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांना ‘आम्ही पर्यावरणपूरक गणपती बसवतोय, तुम्हीही पर्यावरणपूरक गणपती बसवा’, असे आवाहन केले.0
0
Report
Advertisement
आंबा घाट पर शिवाई बस‑कार टक्कर, जान बची, यातायात एकतरफा चला
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. आंबा घाटात शिवाई बस आणि कार यांच्यात धडक झाली. सुदैवाने जीवितहानी नाही. नागपूर-मिऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात आज सकाळी सातच्या sुमारास काळकधरा नजीक एसटीची शिवाई इलेक्ट्रिक बस आणि कार यांच्यात धडक झाली. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या शिवाई बसने वळणावर समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. कारमध्ये चालकासह सहा प्रवासी होते, पण सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कार बाजूला करण्याचे काम सुरू केले. सध्या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असून साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत0
0
Report
गणेशोत्सव की तैयारी महंगाई के बावजूद भक्तों का उत्साह, मूर्तियों की बुकिंग हाउसफुल
Shirur, Maharashtra:गणेशोत्सवासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, महागाई आणि कच्च्या मालाच्या वाढत्या दरांचा फटका यंदा गणेशमूर्तींनाही बसला आहे. तरीही भक्तांच्या उत्साहात आणि श्रद्धेत कोणतीही कमतरता दिसून येत नाहीये. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गणेशमूर्तींचे बुकिंग हाऊसफुल झालंय. वाढती महागाई आणि वाहतूक खर्च यामुळे किंमती वाढल्या असल्या, तरी बाप्पावरील अथांग श्रद्धेपोटी भक्तांनी कारखान्यांमध्ये आगाऊ नोंदणी करून मूर्ती सुरक्षित केल्या आहेत. अवघ्या काही तासांत घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर घुमणार आहे. या सर्व परिस्थिती चा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
एमपीएससी अध्यक्ष के खिलाफ रोहित पवार का निशाना, प्रथमेश देशमुख की आत्महत्या पर सवाल
Dharashiv, Maharashtra:धाराशिव एमपीएससी के अध्यक्षों पर आमदार रोहित पवार यांच्या टीका, तर प्रथमेशच्या आत्महत्येला व्यवस्था जबाबदार अशा प्रकारचा भ्रष्ट अधिकारी एमपीएससीचा अध्यक्ष असेल तर अशा लाखो प्रथमेश सारख्या विद्यार्थ्यांच्या मनात शंका राहील, की पेपर फुटणार नाही याची शाश्वती कोण देणार एमपीएससी अध्यक्ष तुमचे मित्र आहेत तर त्यांचे पुनर्वसन आमदार,खासदार म्हणून कुठेतरी करा परंतु त्यांना एमपीएससीच्या ठिकाणी ठेवू नका जोपर्यंत एमपीएससीच्या अध्यक्षाचा राजीनामा होत नाही जोपर्यंत त्या ठिकाणी एक चांगला माणूस येत नाही तोपर्यंत आमचा एमपीएससीचा लढा सुरूच राहील रोहित पवार on जरांगे राजकारणामध्ये अनेक नेते खालच्या थरांना जाऊन महिला विषयी बोललेले आहेत जरांगे पाटील यांचे बोलणं ग्रामीण भाषा आहे त्यामुळे ते मनावर न घेता राज्य सरकारने यामध्ये तोडगा काढावा असे मत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी रोहित पवार यांनी व्यक्त केले रोहित पवार on प्रथमेश सुसाईड ही सगळी परिस्थिती पाहता प्रथमेश देशमुखच्या आत्महत्येला व्यवस्था जबाबदार असल्याचेही रोहित पवार म्हणाले Byte- आमदार रोहित पवार0
0
Report
Advertisement
