445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
जालना में 3 साल की बच्ची से दुष्कर्म: नागरिकों ने आरोपी को पकड़ा
Jalna, Maharashtra:जालना : 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, आरोपीस नागरिकांनी पकडले जालन्यातील घटना भेदरलेल्या मुलीमुळे उघड अँकर : शहरातील एका भागात संशयिताने तीन वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून अत्याचार केला. नंतर पुन्हा आणून सोडत असताना मुलगी भेदरलेल्या स्थितीत दिसल्याने हा प्रकार उघड झाला. नागरिकांनी संशयिताला पकडून पोलिसांकडे सोपवले.या प्रकरणात सदर बाजार पोलिसांनी 28 वर्षीय अजय संतोष विठोरे या संशयिताला ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने मुलीला आमीष दाखवून सोबत नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिला घराकडे आणून सोडत असता. यावेळी नागरिकांना संशय आल्याने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.दरम्यान या प्रकरणी सदर बाजार पोलीस अधिक तपास करत आहेत.0
0
Report
घर के वाद पर बेटे ने पिता की हत्या; सातारा में हड़कंप
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:घराच्या वादातून मुलाने बापाचा खून केल्याची घटना छत्रपती संभाजी नगर मध्ये घडली, हा वाद कोर्टात सुरू होता मात्र घराच्या मालकीचा निकाल वडिलांच्या बाजूने लागला. त्यानुसार गुरुवारी तहसीलदार व सातारा पोलिसांच्या समक्ष ताबा दिला. तेथून परत येत असताना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मुलाने रिक्षा अडवून वडिलांवर चाकूने वार केले. तर वडिलांसोबत असलेल्या बहिणीला ही जखमी केले, या हल्ल्यात जाफर कमरुद्दीन सय्यद पटेल या 84 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची मुलगी जखमी झाली. रात्री नऊच्या सुमारास सिल्कमिल्क कॉलनीत हा थरारक प्रकार घडला. दरम्यान आरोपी अब्दुल रहेमान अब्दुल जाफर यास पोलिसांनी रात्री उशिरा अटक केलीय,0
0
Report
भंडारा शहर में पानी की भारी कमी, टैंकरों से चल रहा पानी वितरण
Bhandara, Maharashtra:भंडारा शहरात पाण्याचा ठणठणाट... टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा...महिलांमध्ये रोष... विदर्भात उन्हष्णतेची लाट पसरली असून भंडारा जिल्ह्यात उन्हाळ्यात भूजल पातळी खालावल्याने आणि विहिरी आटल्यामुळे अनेक भंडारा शहरातील भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांची अनेक कामांना तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या दरवर्षीची असून नगरपरिषदेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. भंडारा शहरात प्रत्येक घरे नळ आहेत मात्र नळाला पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावा यासाठी नगरपरिषदेच्या वतीने 10 टँकरांच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष नगरपरिषदेच्या वतीने पाणी पुरवठा केला जासत असला तरी टप्प्या टप्प्याने पाणी दिले जात असून वेळेवर पाणी दिले जात नाही वार्डात दुपारच्या सुमारास पाणी दिले जाते त्यामुळे हातावर कमवून खाणाऱ्या महिलांची व पुरुषांची गोची होत असल्याही आरोप केला जात आहे.0
0
Report
Advertisement
सातारा-शिंदे से धैर्यशील कदम की मुलाकात: महायुती का दावा मजबूत
Satara, Maharashtra:सातारा - सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे गावी जाऊन भेट घेतली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली, या भेटीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीवेळी तयार झालेली शिवसेनेची नाराजी दूर व्हावी यावर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. धैर्यशील कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं मानलं जाते यामुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय सुखकर झाला आहे अशी sadhya चर्चा चालू झाली आहे0
0
Report
बदलापूर बाजार में शराब के बाहर मद्यपान पर संगीता चेंदवणकर ने दिया कड़ा सवाल
Ambernath, Maharashtra:बदलापूरमध्ये बाजारपेठ परिसरातील वाईन शॉपबाहेर सर्रास मद्यपान\n\nराष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी विचारला मद्यपी आणि वाईन शॉप चालकाला जाब\n\nAnchor बदला्पूर बाजारपेठ परिसरातील वाईन शॉपबाहेर नियम धाब्यावर बसवत मद्यपींकडून सर्रासपणे दारू पिली जात असल्याचा संताप जनक प्रकार समोर आला. वाईन शॉपबाहेर ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्यांमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा मोठा खच साठला होता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता चेंदवणकर यांनी थेट घटनास्थळी धाव घेत, तिथे उपस्थित मद्यपी आणि वाईन शॉप चालकाला चांगलाच जाब विचारला."यापुढे मार्केट परिसरात असले कसलेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत," अशा शब्दांत संगीता चेंदवणकर यांनी संबंधितांना दम दिला आहे.\n\nचंद्रशेखर भुयार ,बदलापूर0
0
Report
5 साल पुराने दोस्त की हत्या: मुंबई क्राइम ब्रांच ने चार आरोपी गिरफ्तार
Mumbai, Maharashtra:मुंबई क्राइम ब्रांचचा मोठा खुलासा: 5 वर्षांपूर्वीच्या मित्राच्या हत्येप्रकरणी 4 आरोपी अटक, रस्ता अपघाताचा खोटा बनाव रचला होता मुंबई क्राइम ब्रांचच्या युनिट-7 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येच्या प्रकरणाचा पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी आपल्या मित्राची हत्या केल्यानंतर मृतदेह आणि त्याची मोटारसायकल फोंडा घाटातील खोल दरीत फेकून दिली होती आणि त्याला रस्ता अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मृताची ओळख अशपाक मुलाणी उर्फ निहाल, रा. माळशिरस, जि. सोलापूर अशी झाली आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण रस्ता अपघात म्हणून नोंदविण्यात आले होते. मात्र, मुंबई क्राइम ब्रांचला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणाचा पुनर्तपास सुरू करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींनी कबूल केले की, पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून त्यांनी सिंधुदुर्गमधील कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये अशपाक मुलाणी उर्फ निहाल याला बोलावले होते. उशिरा रात्री सर्वांनी मिळून त्याची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तसेच त्याची मोटारसायकल फोंडा घाटातील खोल दरीत फेकून दिली, जेणेकरून हे प्रकरण रस्ता अपघात असल्याचे भासावे. अटक आरोपी: सुरेश चंद्रहास सोनावडेकर मनोज नारायण भंडगे अतिश भगवान मोरे ऋतुराज शेट्टी हे प्रकरण मूळतः सिंधुदुर्गमधील कणकवली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
अंबरनाथ में महिला की गले से सोने की चेन चोरों ने छीनी, CCTV में कैद
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ मध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लांबिवली. भाजी खरेदी करून घरी परतणाऱ्या एका महिलच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपयांची सोन्याची चैन दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी क्षणार्धात हिसकावून नेली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. अंबरनाथमध्ये वाढत्या चोरी आणि चैन स्नॅचिंगच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.0
0
Report
सोलापूर विधान परिषद चुनाव: आमदार उत्तम जानकर और मोहिते पाटील के बीच राजनीतिक संघर्ष शुरू
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीवरून आमदार उत्तम जानकर आणि मोहिते पाटलांमध्ये राजकीय संघर्षाला सुरवात - सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून मोठ्या राजकीय घडामोडींना वेग - महायुतीला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्यात राजकीय संघर्षाला सुरुवात - माझी भूमिका मी स्पष्ट केलेले आहे वसंत देशमुख यांना मी मतदान करणार नाही... त्यावरून माझा विश्वासघात झालेला आहे - माझ्या मुलाला उमेदवारी अर्ज दिलेला असताना त्यांनी गैरविश्वास दाखवून उमेदवारी अर्ज दाखल केला - माळशिरस तालुक्यामध्ये राजकारण करत असताना मोहिते पाटलांची भूमिका सातत्याने अशीच राहिली आहे - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शेकापमने मिळून राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केला *ऑन माळशिरस तालुका मोहिते पाटील संघर्ष* - आता राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे - विधानसभेला मी आमदार होऊ नये यासाठी मोहिते पाटलांनी वेगवेगळ्या योग्या केल्या - माझ्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन जातीचा दाखला रद्द करण्याची मागणी केली - जास्त काळ मोहिते पाटील कुटुंबासोबत कोणी राहू शकत नाही - खासदार धैर्यशील मोहिते पाटील निर्णय करतात मात्र त्यांच्याच कुटुंबातील मागचे निर्णय फिरवतात *ऑन रोहित पवार पंढरपूर आंदोलन* - रोहित पवार यांच्या आंदोलनासंदर्भात मला माहिती नाही *ऑन पक्ष कारवाई* - पक्षाने माझ्या मुलाचे नाव उमेदवार म्हणून फिक्स केले होते - मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचे परिणाम हे आहे बाईट - उत्तम जानकर ( आमदार, राष्ट्रवादी )0
0
Report
कांग्रेस हाय कमांड ने नाना पटोले को दिल्ली बुलाने की चर्चा तेज की
Bhandara, Maharashtra:कांग्रेस के पूर्व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले को दिल्ली बुलाने की चर्चा चल रही है; कांग्रेस हाई कमांड ने दिल्ली बुलाने की अफवाहें राजकीय वर्तुलों में गूँज रही हैं। नाना पटोले ने कहा कि मुझे दिल्ली बुलाने की कोई नई योजना नहीं थी, मैं पहले से योजना के बारे में जानता था। उन्होंने यह भी कहा कि किसी भी राजनीतिक निर्णय के लिए ऐसा न कहें। राज्य में कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ के बारे में नाराजगी की चर्चा भी चल रही है और इससे कांग्रेस के आंतरिक कलह की अटकलबाजियाँ तेज हैं, क्योंकि नाना पटोले को दिल्ली बुलाने की चर्चा से कांग्रेस के भीतर विवाद उठ रहे हैं।0
0
Report
Advertisement
चिपळून शहर के पास वाशीष्टी नदी के किनारे खड़ी मोटरसाइकिल पानी में गिर गई
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. वाशिष्टी नदीच्या काठावर लावलेली मोटरसायकल पाण्यात अँकर चिपळूण शहरातील बाजारपूला जवळ वाशिष्टी नदीच्या काठावर उभी असलेली मोटर सायकल अचानक पाण्यात पडली आणि जवळपास दहा ते पंधरा फूट पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली वाशिष्टी नदीपात्रातून बाहेर काढण्याचे मोटरसायकल मालकाचे शर्तीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत मात्र नदीची खोली आणि काट यांची उंची जास्त असल्यामुळे मोटरसायकल नदीतून बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतायत0
0
Report
नाशिक के सिंनर-हिवरगांव पर नैनो कार और बाइक का हादसा, घायल चालक अस्पताल
Sinnar, Maharashtra:अँकर :-नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सिन्नर-हिवरगाव रस्त्यावर नॅनो कार व दुचाकी यांच्यात अपघात झाला. नॅनो कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन दुचाकीला धडकली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले. अपघाताच्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे.0
0
Report
बदलापुर के जुवेली गाँव कार में दो शव; महिला-पुरुष हत्या, पुलिस जांच शुरू
Ambernath, Maharashtra:बदलापूरच्या जुवेली गावाजवळ एका कारमध्ये दोन मृतदेह आढळले. मृतांमध्ये एका महिलाचा आणि पुरुषाचा समावेश. दोघांच्याही अंगावर धारदार शस्त्राचे वार असल्याची माहिती. बदलापूर पूर्व पोलीस घटनास्थळी दाखल, पुढील तपास सुरू.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर: सतेज पाटिल का दावा, शक्तिपीठ महामार्ग रद्द, किसानों के लिए लाभ?
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर आमदार सतेज पाटील बाईट मुद्दे सतेज पाटील ऑन शक्तिपीठ महामार्ग आंदोलन सरकारने शक्तीपीठ बाबत अधिसूचना काढली अशी आमची माहिती आहे पण सरकारला एक संधी आहे की हा महामार्ग रद्द करून गडकोट किल्ल्यांना निधी द्या आणखी काही जनहिताचे मुद्दे आहेत त्यासाठी पैसा खर्च करता येईल हा महामार्ग मागे घेतला म्हणजे तुमचा पराभव झाला असे नाही तर जनभावना या सरकारने ऐकून घेतली अशी इतिहासात नोंद होईल केवळ कंत्राटदारसाठी हा महामार्ग आहे, शेतकऱ्यांचे हित यामध्ये नाही प्रशासनाचा वापर करून घेतला जातोय पोलीस पहाटे पहाटे बंदोबस्त घेऊन येतात, हा दबाव नाही तर काय? तुम्ही सोईन पोलीस अधीक्षक आणाल, जिल्हाधिकारी आणाल, तहसीलदार आणाल पण शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत सतेज पाटील ऑन विधान परिषद लोकशाहीत प्रत्येक मताला अधिकार आहे त्यामुळे संख्याबळ माहित असतानाही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला काँग्रेसच्या उमेदवारांवर हाय कमान नाराज आहे अशी कोणतीही गोष्ट नाही प्रत्येक उमेदवार ताकतीने या निवडणुकीत उतरলা आहे काँग्रेसचे उमेदवार देशमुख हे दुर्दैवाने आजारी पडले त्यामुळे दोन-तीन दिवस प्रचाराला येऊ शकले नाहीत मात्र लवकरच ते प्रचारात सक्रिय होण्यार आहेत सतेज पाटील ऑन सुप्रिया सुळे पक्ष विलीन विधान देश पातळीवर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 2024 ला एक विश्वासाचे वातावरण निर्माण झालं म्हणून इंडिया आघाडीचा निर्मिती झाली त्यातला प्रमुख ड्रायव्हिंग पार्टी म्हणून काँग्रेस होते काँग्रेसमुळं इंडिया आघाडीचे इतर घटक पक्ष एकत्र आलेत राज्यातले प्रादेशिक पक्ष संपवणे हा अजिंठा भाजपचा आहे उद्या भविष्यात सगळे एकत्र काँग्रेस सोबत आलेत तर या चुकीचं काय आहे? असं वाटत नाही तर हा निर्णय हाय कमांड आणि दिल्लीचा आहे हे सर्व पक्ष ज्या पद्धतीने 24 मध्ये राहिलेत त्याच पद्धतीने भाजप विरोधात हे सर्व पक्ष एकसंघ राहावेत आणि सगळेच त्या विचाराने राहतील सतेज पाटील ऑन दिपके आंदोलन संजय राऊत खासदार आहेत त्यांनी जो फोटो ट्विट केला तो सत्य आहे असे समजून मी बोलत आहे या आंदोलनात नीट आणि सीबीएससीचे आंदोलन हा मुद्दा या देशामध्ये राहुल गांधींनी पहिला उचलला आहे ज्या मुलांना यात लक्ष घातलं तो सार्थक याच्यासोबत चर्चाही केली पहिली सुरुवात ही काँग्रेसने देशभर केली एन एस यू असेल युथ काँग्रेस असेल यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही भूमिका मांडली आता कॉकरोच पार्टीचा हा विषय समोर आलेला आहे त्याला ऑनलाईन पद्धतीने चांगला प्रतिसाद मिळाला परंतु जंतर-मंतरच्या आंदोलनाला दिशा मिळाली का पुढच्या काळात ते आंदोलन दिशेने चालले आहे का अशा शंका निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे सीबीएससी आणि नीटचा हा विषय आहे पहिला काँग्रेसला प्रश्न हातला आहे लॉजिकल एंड पर्यंत हा लढा घेऊन जाणं ही ताकद फक्त काँग्रेसमध्ये आहे सतेज पाटील ऑन कोल्हापूर बलात्कार आरोपी सध्या राजकारण्यांसोबत उभे राहून फोटो काढणे, रील करणे हा ट्रेंड निर्माण झालेला आहे त्या माणसाने पोलिसांची भीती सुद्धा राहिलेली नाही पोलीस खात्याने योग्य ती काळजी अशा लोकांची घेतली पाहिजे पोलिसांची भीती राहिली पाहिजे या पद्धतीची कारवाई अशा नराधमांवर झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे सतेज पाटील ऑन गुळ उत्पादन कारवाई एफ एस एस आय ने जी कारवाई सुरू केलेली आहे मुंडेंनी जी कारवाई सुरू केलेली आहे त्या कारवाईच मी सर्वात प्रथम स्वागत करतो एडल्टशन हा एक मोठा विषय या राज्यातला राहिलेला आहे मुख्यमंत्र्यांना देखील आमचं सांगणं आहे किमान वर्षभर त्यांना राहू द्या जिथे भेसळ होते दूध, मसाले, खाद्यपदार्थ यामधली किमान भेसळ थांबेल मुंडेना माझी आयुक्त म्हणून विनंती आहे प्रत्येकाला थोडा टाईम पिरेड द्यावे खरे उद्योग करतात खऱ्या पद्धतीने जे काम करत आहेत त्यांना नियमांची सवय नाही त्यांना ती सवय लागून द्यावी गुळाबाबत सरसकट कारवाई न करता काही सॅम्पल्स सापडले तर कारवाई करायला हरकत नाही पण सरसकट सगळा गुळ खराब आहे असं म्हणल्यानं त्याच्यावर अवलंबून असणारी एक अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते त्यामुळे दोन कॅटेगरी करावी यात एक एफएसएसआय कडे असणाऱ्या रजिस्टर असणाऱ्या लोकांची संख्या ही अन्न औषध प्रशासन विभागाकडे आहे त्या लोकांची मीटिंग घेऊन या नियमावलीप्रमाणे तुमचे पदार्थ तयार करता का त्यात भेसळ आहे का अशा सूचना त्यांना द्याव्यात त्याचा गैरफायदा घेऊन जे भेसळ करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी याबद्दल अजिबात दुमत नाही कारण या सर्व गोष्टींमध्ये दिवाळी, सणांमध्ये खवा आर्टिफिशियल तयार होतो गुजरात मध्ये दुधाची आर्टिफिशियल फॅक्टरी सापडली कारवाई एडल्टशन वर झाली झाली पाहिजे परंतु चांगल्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये याची दक्षता मुंडेनी घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे सतेज पाटील ऑन इचलकरंजी जवाहर साखर कारखाना नाव बदल गेले 50 वर्षे ज्या ज्या सहकारी संस्था झाल्या त्या काँग्रेसच्या काळात झाल्या इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचे नाव बदलायला नको, कारण माजी खासदार कल्लाप्पांना आवाड्यांचे काम मोठे आहे इतर उद्योगांना त्यांचं नाव आहे वस्त्रोद्योग, सूतगिरणी आणि जवाहर साखर कारखाना हा काँग्रेसच्या काळात झालेला आहे पण जवाहर साखर कारखाना नाव बदलायला नको हवं आहे अमित शहा यांनी सांगायला पाहिजे होतं की हे नाव बदलू नका कारण जवाहरलाल नेहरू यांचं हे नाव आहे आता तुमची पक्ष भूमिका वेगळी झालेली आहे त्याबद्दल मी काय बोलणार नाही पण जवाहरलाल नेहरूंचं नाव बदलणं हे मला संयुक्तिक वाटत नाही आवाडे कुटुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुंयांची खूप मोठी ताकद आहे आणखी एक दोन कारखाने घेऊन त्या कारखान्याला ते कलाप्पांना आवडे यांचं नाव देऊ शकतात0
0
Report
सोलापुर विधान परिषद चुनाव: रविंद्र चव्हाण से मिलने पहुंचे शरद पवार गट के तीन विधायक
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर विधान परिषदेसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 आमदार दाखल - सोलापूर विधान परिषदेसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 आमदार दाखल - यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित आहेत. - विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे - या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित आहेत - मात्र बैठकीच्या पूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत - सोलापुरात विधानपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात सामना होतोय - मात्र राष्ट्रवादीने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्याने आमदार उत्तमराव जानकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती - तसेच विधानपरिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे देखील जाहीर केले होते - मात्र आज भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक सोलापुरात आयोजित असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगतेय0
0
Report
सांगली में किसान सभे ने देवस्थान इनाम जमीन परिपत्रक के विरोध में प्रदर्शन किया
Sangli, Maharashtra:सांगली में अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने देवस्थान इनाम जमिनी बाबत काढण्यात आलेल्या परिपत्रकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. देवस्थान इनाम निर्मुलन २०२६ च्या ८ जूनच्या परिपत्रकाची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली आहे. देवस्थान इनाम वर्ग 3 च्या जमिनी खालसा करून त्या कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या कराव्यात, याआधी प्रसिद्ध झालेला, शासनाचा मसुदा कायम ठेवावा, त्याचबरोबर नव्याने जारी करण्यात आलेले, परिपत्रक रद्द करावे,अशी मागणी यावेळी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली.0
0
Report
Advertisement
