445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बदलापुर में बैनर लगाने के दौरान करंट से कर्मचारी की मौत
Ambernath, Maharashtra:बदलापूर पूर्व पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू Indresh Kumar Rajbhar असं मृत कामगाराचं नाव असून तो २५ वर्षांचा होता. इंद्रेश हा त्याच्या एका सहकाऱ्यासह बदलापूरच्या डीमार्ट जवळील ३० बाय ३० आकाराच्या फ्रेमवर बॅनर लावण्यासाठी ठाण्याहून आला होता. त्याचा सहकारी काही कागदपत्रं आणण्यासाठी स्टेशनला गेलेला असताना इंद्रेश हा बॅनर लावण्यासाठी फ्रेमवर चढला. मात्र यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. इंद्रेश याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून बदलापूर पूर्व पोलिसांकडून ही घटना नेमकी कशी घडली? याचा सविस्तर तपास सुरू आहे.0
0
Report
यवेल में ऑल इंडिया पैंथर सेना ने स्मार्ट मीटर के विरोध में मोर्चा निकाला
Yeola, Maharashtra:राज्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याला सक्ती करू नये , स्मार्ट मीटर च्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक करू नये तसेच शेतकरी तसेच सर्वसामान्य ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटरची सक्ती करू नये या मागणीसाठी ऑल इंडिया पॅंथर सेने तर्फे येवल्यामध्ये स्मार्ट मीटरची होळी करून महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या संदर्भात आढावा घेतला आहे0
0
Report
अमरावती में बीजेपी ने सुंदर कांड पढ़कर प्रवीण पोटे ने आदित्य ठाकरे की मिमिक्री की
Amravati, Maharashtra:उद्धव ठाकरे यांच्या राम रक्षा पठण आधी अमरावतीत भाजपकडून सुंदर कांड पठणाचे आयोजन; आमदार प्रवीण पोटे यांनी आदित्य ठाकरे यांची मिमिक्री करत उडवली खिल्ली. उद्धव ठाकरे यांची अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणी आज नागपुरात राम रक्षा पठण केले जाणार आहे. त्यापूर्वी अमरावती भाजपच्या वतीने सुंदर कांड पठणाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तेव्हा भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चळवळ आदित्य ठाकरे यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे आता भारतीय जनता पक्षाच्या रस्त्याने लागले आहे. जेव्हा ते काँग्रेसच्या रस्त्याने होते तेव्हा त्यांना बुद्धी आली नाही. जेव्हा रामाची प्रतिष्ठापना करण्यात आली तेव्हा त्यांनी अयोध्येत जाणं टाळलं त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी हे काम केलं होतं मात्र आता त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा असून पप्पा जे सांगतात तेच आदित्य ठाकरे करत असल्याचं म्हणत प्रवीण पोटे यांनी आदित्य ठाकरे यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली आहे.0
0
Report
Advertisement
मालेगांव के डोंगराले केस की सुनवाई शुरू, नाबालिग के साथ दुष्कर्म-हत्या पर नए मोड़
Nashik, Maharashtra:राज्य को हिला देने वाले मालेगांव के डोंगराले मामले की सुनवाई शुरू हो चुकी है। अल्पवयस्क लड़की के साथ बलात्कार कर हत्या कर दी गई थी, जिससे राज्य में स्तब्धता फैल गई थी। घटना में अपराधी की साक्ष्य-परक प्रक्रिया जारी है, और आरोपी सहित विशेष सरकारी वकील एड. उज्वल वीडियो कॉन्फरेंसिंग के माध्यम से उपस्थित हैं। इस खटले की सुनवाई अब चरणबद्ध तरीके से आगे बढ़ रही है। नारापूर निकासी के बाद मालेगांव की सुनवाई पर राज्य की नजर दवाब बनाकर टिके हैं।0
0
Report
अहिल्यानगर में सूखा बन गया संकट: कपास फसल सूखी, किसान दुबारा बुवाई को मजबूर
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसानंतर मोठ्या शेतकऱ्यांनी पिकाची लागवड केली मात्र पावसाने दडी मारल्याने शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. गेल्या १५ दिवसांपासून पाऊस नसल्याने कापसाचं कोवळ पिक शेतातच सुकू लागल आहे. हजारो रुपये खर्च करून कपाशीची लागवड केलेला शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. दोन आठवड्यांपासून कडक ऊन पडत असल्याने शेतातील ओल पूर्णपणे नष्ट झाली आहे. अंकुरलेला कापसाची कोवळी पिके आता कोमेजू लागली असून पानांवर पिवळकी पडली आहे. कपाशी वाचवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे, जी परिस्थिती कापसाची आहे तीच परिस्थिती परिसरातील इतर पिकांची देखील झालेली पाहायला मिळत आहे0
0
Report
वसई में नकली अधिकारी बनकर स्वीट मार्ट व्यवसायी से 6 लाख रंगदारी सात गिरफ्तार
Vasai-Virar, Maharashtra:वसईमध्ये बनावट अधिकारी बनून एका स्वीट मार्ट व्यावसायिकाकडून तब्बल ६ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. फिर्यादी रोहित सुखाडिया यांच्या तक्रारीनुसार, २३ ते २७ जून २०२६ दरम्यान आरोपी त्यांच्या दुकानात आले. त्यांनी स्वतःला अधिकारी असल्याचे सांगत व्हिजिटिंग कार्ड दाखवले आणि दुकानातील कथित अनियमिततेवर कारवाई तसेच फोटो-व्हिडिओ माध्यमांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीचा फायदा घेत आरोपींनी तीन हप्त्यांमध्ये एकूण ६ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विजय बाबन जाधव, स्वाती विक्रांत तुलसकर, तेजस राठोड यांच्यासह सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, माणिकपूर पोलीस अधिक तपास करत आहेत. बाईट : हिरालाल जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसई पोलीस स्टेशन)0
0
Report
Advertisement
चंद्रपुर के भद्रावती में बिबट्या सीसीटीवी में कैद: नागरिकों में दहशत
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, सततच्या वावराने गड्डमवार लेआउट भागातील रहिवासी नागरिक भयभीत अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात गड्डमवार लेआउट परिसरात बिबट्याच्या वावराची चर्चा सुरू असतानाच रात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याने बिबट्या असल्याची पुष्टी झाली आहे. वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पिंजरा लावला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिसरात बिबट्यासदृश पाऊलखुणाही आढळल्या आहेत. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांवर व पाळीव जनावरांवर विशेष लक्ष ठेवावे, तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.0
0
Report
धुळगाव में एक एकड़ करेला बाग अज्ञात आरोपी ने उध्वस्त किया; मंत्री ने कार्रवाई के निर्देश दिए
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील धुळगाव येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याची एक एकर कारल्याची बाग एका अज्ञात मनोविकृत व्यक्तीने उध्वस्त केल्याची बातमी सकाळी झी 24 तास ने प्रसारित केलीया या बातमीची गंभीर दखल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेऊन संबंधित शेतकऱ्याला धीर दिला तसेच आपले स्वीय सहायक यांना घटनास्थळी पाठवून पोलीस, तहसीलदार कृषी अधिकारी, ही सर्व यंत्रणा कामाला लावून शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या असे आदेश दिले0
0
Report
वर्धा में नाबालिग के साथ अत्याचार के विरोध में आक्रोश मोर्चा; सजा की मांग
Wardha, Maharashtra:वर्ध्यात अल्पवयीन मुलीचे अत्याचार प्रकरणी आक्रोश मोर्चा घटनेच्या निषेधार्थ वर्ध्यात कडकडीत बंद समाजातील सर्वच घटकांचा आक्रोश मोर्चात सहभाग छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक अत्याचार घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन पावसातही जनआक्रोश मोर्चा सुरूच; वर्ध्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घटनेचा निषेध वर्ध्यात विविध संघटना, सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष मोर्च्यात सामील0
0
Report
Advertisement
चंद्रपुर से नागपूर के लिए शिवसेना के रामरक्षा आंदोलन के लिए जत्था रवाना
Chandrapur, Maharashtra:नागपुरात होणाऱ्या शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनासाठी चंद्रपुरातून शेकडो शिवसैनिक रवाना, विशेष वाहनाद्वारे शिवसैनिकांनी जल्लोषात नागपूरकडे केले प्रस्थान नागपुरातील राम मंदिरात उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रामरक्षा आणि महाआरतीला उपस्थित राहणार आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या दान चोरी संदर्भात शिवसेना उबाठा पक्षातर्फे आंदोलन मालिका सुरू आहे. शिवसैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसैनिकांची बैठक देखील घेतली होती.0
0
Report
सोलापुर में उजनी जलाशय की पुरानी पाइपलाइन अचानक टूटी, टेंभूर्णी के पास पानी व्यर्थ
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी पाईपलाईनला टेंभुर्णी जवळ मोठी गळती. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी उजनी जलाशयाजवळील जुनी पाईपलाईन फुटली. टेंभर्णी जवळ पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी गेलं वाया, पाईपलाईन फुटल्यामुळे दिसून आले मोठे फवारे. उजनी धरणातून सोलापूर शहराला जुन्या पाईपलाईन द्वारे केला जातो पाणीपुरवठा. उजनी धरणात 50 टक्के भरले असताना अचानकपणे पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी गेलं वाया.0
0
Report
मालशेज घाट के धबधबे भारी बारिश से फिर से प्रवाहित, पर्यटक जुटे
Barav, Maharashtra:सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध माळशेज घाटातील धबधबे प्रवाहित झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जरी पावसाने विश्रांती घेतली असली आणि धबध्यांचे पाणी काहीसे कमी झाले असले, तरी येथील निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहे. वीकेंडला माळशेज घाटातील या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई, जुन्नर आणि इतर परिसरांतून पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
Advertisement
भंडारा नगर परिषद में कांग्रेस नगरसेवकों का ठिय्या आंदोलन, माफी और कार्रवाई की मांग
Bhandara, Maharashtra:भंडारा नगर परिषद येथील अभियंता यांच्या विरोधात काँग्रेस नगर सेवकांनी केला ठिय्या आंदोलन.... प्रश्नाची उत्तर मिळत नाही उलट सुलट उत्तर देत असल्याचं नगर सेवकांचा आरोप.... भंडारा नगर परिषद येथे काँग्रेसचे चार नगरसेवक ठिय्या आंदोलनावर बसले होते.. भंडारा नगर परिषद येथे सभा असताना तांत्रिक अभियंता वंजारी मॅडम यांना काँग्रेस नगर सेविका यांनी काही प्रश्न विचारले. पण सभा संपून देखील उत्तर मिळाले नाही उलट उधट भाषा वापरत तुम्हाला बसायचं असेल तर बसा असे उत्तम दिले. शेवटी काँग्रेसचे चारही नगर सेवक नगर परिषद मध्येच आंदोलनावर बसले. वंजारी यांनी माफी मागावी व त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा घोषणा देखील देण्यात आल्या. शेवटी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले...0
0
Report
आंधळी ग्रामस्थ भारनियमन के विरोध में बैटरी-इन्वर्टर लेकर धरणे
Sangli, Maharashtra:आंधळी ग्रामस्थ भारनियमन के विरोध में अनोखी पद्धति का आंदोलन कर रहे हैं. बैटरी और इन्वर्टर लेकर वीजा न होने पर विद्युत संरक्षित करने के लिए बैटरी और इन्वर्टर उपलब्ध कराने की मांग की गई है. आंधळी ग्रामपंचायत के सामने ग्रामस्थों ने बैटरी व इन्वर्टर लेकर धरणे आंदोलन किया. आंधळी गावाच्या वाड्या वस्त्यांवर कुछ दिनांपासून सायंकाळ के बाद भारनियमन हो रहा है. इससे सभी लोग, किसान, विद्यार्थी प्रभावित हो रहे हैं; अचानक होने वाले भारनियमन के कारण क्या हो रहा है, इसका सवाल उठाते हुए विद्युत सप्लाई सुचारू न होने पर रास्ता रोको आंदोलन की चेतावनी सामाजिक कार्यकर्ता प्रदीप माने ने दी है.0
0
Report
सरकारी कांदा खरीद में पारदर्शिता बढ़ाने के बाद भी लक्ष्य नहीं मिला, किसान नाराज
Yeola, Maharashtra:दरवर्षी सरकारी कांदा खरेदीत गैरव्यवहार आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचे आरोप होत असल्याने यंदा खरेदी प्रक्रियेत बदल करण्यात आला असून पारदर्शकता वाढविण्याच्या उद्देशाने नाफेड आणि एनसीसीएफच्या सहकारी संस्थांना कांदा खरेदीचे टेंडर देण्यात आले, तर साठवणुकीची जबाबदारी सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनकडे सोपविण्यात आली 30 जूनपर्यंत कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे होते मात्र, खरेदीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मुदतवाढ देण्यात आली तरीही आतापर्यंत गेल्या dois महिन्यात केवळ 36 हजार मेट्रिक टन, म्हणजेच उद्दिष्टाच्या अवघ्या 18 टक्के कांद्याचीच खरेदी झाली सुरुवातीला सरकारी कांदा खरेदीचा दर प्रतिक्विंटल 1,235 रुपये निश्चित करण्यात आला होता हा दर बाजारभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरवाढ करत सध्या 2,125 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी सुरू आहे हा दर बाजार समित्यांमधील सरासरी दराच्या बरोबरीचा असतानाही शेतकरी सरकारी खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवत असल्याने मुदतवाढ देऊनही केंद्र सरकारचे दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होणार ka असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करत शासकीय कांदा खरेदीला 3 हजार रुपयांचा दर देण्याची मागणी शेतकऱ्यांची आजही कायम आहे0
0
Report
Advertisement
