445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मालेगांव की मौसम नदी में खून मिला पानी, अवैध कत्ले से तनाव; पुलिस-प्रशासन तैनात
Nashik, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग.. - मालेगावातील मोसम नदीत रक्तमिश्रित पाण्याच्या विषयावर परिसरात तणाव.. - मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकाऱ्यांसह फौजफाटा तैनात.. - अवैध कत्तल मुळे मोसम नदीत रक्तमिश्रित पाण्याचा प्रवाह नदीत वाढल्याने सामाजिक कार्यकर्ते आक्रमक .. - मालेगाव महापालिका आयुक्त, उपायुक्त सह संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.. - परिसरात तणावाचे वातावरण0
0
Report
बारामती में जय पवार ने जनता दरबार लगाया
Rui, Maharashtra:बारामतीत जय पवारांनी घेतला जनता दरबार.... Anchor _राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी बारामती शहरातील कसबा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार घेतला आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न जय पवारांकडून केला जातोय. सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत जनता दरबार पार पडणार आहे.0
0
Report
सीबीआई की बैंक लॉकर धावा: नीट पेपरफुटी केस में लातूर में विवेचना तेज
Latur, Maharashtra:नीट पेपरफुटी के मामले में अब सीबीआई की जांच सीधे बैंक के लॉकर तक पहुँच गई है। लातूर शहर के गंजगोलाई और बार्शी रोड परिसर के एक निजी बैंक में सीबीआई के पथक ने धावा बोलकर लॉकर की जानकारी प्राप्त की है। Zee 24 Taas के पास экск्लूसिव जानकारी सामने आई है कि शिवराज मोटेगावकर और उनके परिवार के लॉकर की सीबीआई द्वारा चौकशी हो रही है। लॉकर में वास्तव में क्या दफ्न है यह स्पष्ट नहीं है, लेकिन पैसों के साठगाँठ और कागजात आदि का पता लगाने के लिए सीबीआई तफसीश कर रही है। नीट पेपरफुटी प्रकरण के धागे अब आर्थिक व्यवहारों तक पहुँच गए हैं, जिससे लातूर में हलचल मच गई है।0
0
Report
Advertisement
हिंगोली में गर्मी से जलस्तर घटा, 30 लघु तालाबों में से अधिकतर सूखे
Hingoli, Maharashtra:अँकर हिंगोली जिल्ह्यात तापमान वाढत असल्याने हिंगोली जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे जिल्ह्यातील 30 लघु सिंचन तलावांपैकी अनेक तलावांनी तळ गाठलाय सिद्धेश्वर धरणात सध्या केवळ शून्य टक्के पाणीसाठा असून हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणात देखील मागील महिनाभराच्या तुलनेत नऊ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट झाली आहे हिंगोली जिल्ह्यात एकूण 30 लघु सिंचन तलावापैकी 15 तलाव ज्योत्या खाली गेले आहेत तर पाच तलाव कोरडे ठाक पडले असून 25 टक्केच्या खाली दहा तलाव आहेत तलावाच्या पाणी पातळीत मोठी घट झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत याचाच आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी...0
0
Report
यवला शहर में ईद की नमाज़, सामाजिक सौहार्द की मिसाल
Yeola, Maharashtra:येवला शहरातील ईदगाह मैदान येथे बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात नमाज पठण केले. यावेळी शहरात शांतता व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नमाजानंतर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दिला. सर्व समाजातील नागरिकांच्या सहभागामुळे येवल्यात सलोखा आणि एकोप्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी देखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.0
0
Report
Satara में CNG के दाम 103 रुपये/किग्रा तक, 15 दिनों में 9 बार बढ़ोतरी
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात CNG गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून आता CNG चा दर १०३.०२ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. गेल्या १५ दिवसांत तब्बल ९ वेळा दरवाढ झाल्याने नागरिकांसह रिक्षा चालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत वाढणाऱ्या इंधन दरामुळे रिक्षा चालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून रोजच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असल्याची भावना चालकांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, सामान्य नागरिकांनाही प्रवास खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. CNG हा पेट्रोल-डिझेलला स्वस्त पर्याय म्हणून वापरला जात असताना वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे आता हा पर्यायही महाग होत चालल्याची चर्चा सुरू आहे. दरवाढीवर नियंत्रण आणावे आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी.0
0
Report
Advertisement
नाशिक में सीएनजी की कीमत में 1.35 रुपए की बढ़ोतरी, लागत बढ़ी
Nashik, Maharashtra:नाशिक मध्ये सीएनजीच्या दरात १ रुपया ३५ पैशांची वाढ. नाशिकात प्रतिकिलो सीएनजीचा दर आता ९६ रुपये ५० पैसे. गेल्या काही दिवसांतील इंधन दरवाढीमुळे वाहनचालक त्रस्त. रिक्षाचालक आणि व्यावसायिक वाहनधारकांवर आर्थिक भार वाढणार. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल आणि डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीचा परिणाम. सीएनजी दरवाढीमुळे प्रवासी भाडेवाढीची शक्यता. पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीही महागल्याने नागरिकांमध्ये नाराजी.0
0
Report
नांदेड दौरे पर शिंदे से प्रताप पाटील की बंद कमरे में चर्चा, क्या बदलेगी राह?
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड दौऱ्यावर असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांची राष्टवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मध्य रात्री भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. दोघामध्ये अर्धा तास बंद दाराआड बैठक झाल्याने विवीध चर्चांना उधाण आल. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने त्यांना निमंत्रण दिलं होत पण त्यांच्या कार्यक्रमामुळे त्यांना उशीर झाला. ते सकाळीं माझ्या घरी येणार होते , मात्र घरगुती कार्यक्रमामुळे सकाळी बाहेरगावी जायचं असल्याने मीच येऊन त्यांना भेटलो. श्रीकांत शिंदे माझ्या सोबत लोकसभेत होते , ते मित्र पक्षाचे नेते आहेत , ते नांदेडला आले त्याचं स्वागत करावं हा त्या मागचा उद्देश असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. भेट झाल्यावर काही तरी चर्चा होणारच , त्याच्या सोबत राजकिय चर्चा झाली. संभाव्य जिल्हा परिषद, विधान परिषदेबाबत चर्चा झाल्याचे आमदार चिखलीकर म्हणाले. नांदेड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची आपली मागणी कायम आहे, पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल ते मान्य असल्याचे चिखलीकर म्हणाले. विधान परिषदेसाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज घेतले , प्रवीण पाटील चिखलीकर यांनी देखील अर्ज घेतला, मला ते कळलं मात्र माझी काही चर्चा प्रवीण पाटील चिखलीकर यांच्याशी झाली नसल्याचे चिखलीकर म्हणाले. अनेकांनी उमेदवारी अर्ज घेतले , ज्यांना उमेदवाररी मिळाली नाही तर ते अपक्ष राहतील. नांदेड विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही असं मला वाटतं असंही. चीखलीकर म्हणाले नांदेड मध्ये महायुतीकडे सर्वाधिक मतदार संख्या आहे. भाजपाने या जागेवर दावा केलाय. मात्र ही निवडणुक बिनविरोध होणार नाही असं वक्तव्य चीखलीकरांनी केल्याने नांदेड मध्ये महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसते.0
0
Report
चंद्रपुर में बकरीद की सामूहिक नमाज, मुस्लिम समुदाय ने शांति की दुआ मांगी
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूरात साजरा झाला बकरीद सण, मुस्लिम समाज बांधवांनी अदा केली सामूहिक नमाज चंद्रपूरात आज बकरीद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ईद-उल-अजहा म्हणजेच बकरीद निमित्त शहरातील रयतवारी कॉलरी येथील मज्जिद जमाले मुस्तफा ईदगाह मैदानावर मुस्लिम समाज बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली व शहरात अमन शांती राहावी यासाठी प्रार्थना केली. यावेळी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
वाशीम में एक्सपायर्ड दवाओं के खुले में फेंकने से पर्यावरण और स्वास्थ्य खतरा
Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम शहरातील विविध मेडिकल चालकांकडून एक्सपायरी झालेल्या औषधांच्या गोळ्या,इंजेक्शन तसेच अन्य वैद्यकीय साहित्य उघड्यावर फेकण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे समोर येत आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. बायो मेडिकल वेस्ट संकलनासाठी वाहन शहरात नियमितपणे फिरत असतानाही काही मेडिकल चालकांकडून एक्सपायरी औषधांचा साठा उघड्यावर टाकला जात असल्याने पर्यावरण प्रदूषणात वाढ होत आहे. तसेच या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खासकरून वैद्यकीय कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन व आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.0
0
Report
अकोला के गौरक्षण रोड पर तेल फैलाने से सड़क हादसों की भारी संभावना
Akola, Maharashtra:अकोला शहरातील गौरक्षण रोड परिसरातील साई शील पेट्रोल पंप ते जुन्या आयकर कार्यालयादरम्यानच्या रस्त्यावर सध्या धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. काँक्रीटच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल सांडल्यामुळे अनेक दुचाकी वाहने घसरत असून काही वाहनचालक किरकोळ जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.रस्त्यावर तेल सांडल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून अनेक जण घसरून पडत आहेत. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन काही जागृत नागरिकांनी घटनास्थळी थांबत वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि वाहने हळू चालवण्याचे आवाहन केले आहे.मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तात्काळ रस्त्यावरील तेल साफ करून अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
शिर्डी में साईं भक्त ने 3025 किलो आम दान किया, आमरस तीन दिन
Shirdi, Maharashtra:साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत येणारे साईभक्त साईंच्या झोळीत रोख रकमेसह मौल्यवान वस्तू दान करतात..मात्र पुणे जिल्ह्यातील नारायणबाग येथील रवी नारायण करगळ या शेतकरी साई भक्ताने साईंच्या चरणी साडेतीन हजार किलो केसर आंब्यांचे दान केलंय.. साई संस्थानने प्रसादालयात या आंब्याचा थंडगार आमरस तयार केलाय.. साईभक्तांना पुढील तीन दिवस आमरसाची मेजवानी देण्यात आल्येली.साईभक्तांनाही आमरस पुरीचे जेवन द्यावे, या हेतुने साई संस्थानच्या प्रसादालयात भाविकांना आमरसाची मेजवानी देण्यात येत आहे.पुणे जिल्ह्यातील साईभक्त करगळ यांनी देणगीच्या माध्यमातून साईंच्या चरणी दान म्हणून जवळपास ३०२५ किलो आंबे दान केले भाविक आमरसाचा स्वाद घेत आहे.३०२५ किलो आंब्यातून सरसरी ८० ते ८५०० हजार भाविक आमरसाच्या मेजवानीचा लाभ घेतील.पुढील तीन दिवस हजारो साईभक्त या गोड मेजवानीचा लाभ घेणार आहेत.साई संस्थानच्या भोजनालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी0
0
Report
Advertisement
पारेगांव में कांदा सड़ने से किसानों को बड़ा नुकसान
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील पारेगाव येथील शेतकरी शरद खिल्लारे यांनी कांदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडल्याची घटना समोर आली आहे. मे महिन्यातील तीव्र उष्णतेचा फटका कांदा साठवणुकीला बसला असून, बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी दर वाढतील या आशेने कांदा साठवून ठेवला होता. मात्र आता तोच कांदा कुजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सडलेला कांदा विक्रीयोग्य राहिला नसल्यामुळे शेतकऱ्यांवर तो उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे.0
0
Report
मंचर बारव-दर्गा विवाद शांत, शहर में कड़ी सुरक्षा व्यवस्था
Shirur, Maharashtra:मंचर बारव-दर्गा वाद: वाद निवळला, पण शहरात तणावपूर्ण शांतता; कडेकोट पोलीस बंदोबस्त पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये पांडवकालीन बारव आणि दर्ग्यावरून निर्माण झालेला वाद काल प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर काहीसा निवळला आहे. बकरी ईदनिमित्त दर्ग्यामध्ये नमाज पठण न करण्याचं आवाहन प्रशासनाने केल्यानंतर संभाव्य तणाव टळला आहे. तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेला जनआक्रोश मोर्चाही सध्या स्थगित करण्यात आला आहे. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून मंचर शहरात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संवेदनशील भागांत पोलिसांची गस्त सुरू आहे. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे。0
0
Report
राजे गट ने शिवसेना के साथ जुड़कर फलटण में पार्टी ताकत बढ़ाई
Satara, Maharashtra:सातारा:फलटण येथे 'राजे गटा'च्या वतीने शिवसेनेचा मेळावा पार पडला या मेळाव्याला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावून फलटण विधानसभा मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेची संघटनात्मक ताकद कमी असली, तरी आता संपूर्ण ‘राजे गट’ अधिकृतपणे पक्षासोबत आला आहे. या बळामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत फलटणचा आमदार शिवसेना (शिंदे गट) पक्षाचाच होईल असा ठाम विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी स्थानिक राजकारणावर भाष्य करत पक्षांतर्गत गटबाजी आणि विरोधी पक्षांशी छुपे संधान बांधणी करत असल्याबाबत त्यांचे कान टोचले. काही मतदारसंघांमध्ये ‘माझ्याशिवाय पदाधिकारी होऊच शकत नाही’ अशी भाषा काही लोक करत आहेत. मात्र शिवसेनेत कोणाचीही मनमानी आणि मक्तेदारी चालणार नाही. शिवसेनेचे पदाधिकारी तयार करण्यात जर कोणी अडथळा आणत असेल, तर मी स्वतः आणि खासदार राहुल शेवाळे तिथे जाऊन ठाण मांडून बसू, पण संघटना वाढवण्यापासून कोणालाही रोखू देणार नाही.यावेळी त्यांनी विरोधी पक्षांमधील नेत्यांशी असलेली छुप्या जवळीकतेवर बोट ठेवत स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा पदासाठी पक्ष दुसऱ्या दावणीला बांधायचा धंदा यापुढील काळात शिवसेनेत चालणार नाही. पक्षाच्या वाढीला आणि अस्मितेला बाधक ठरणारे कोणतेही छुपे संबंध अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले स्टेज बाईट: मंत्री उदय सामंत0
0
Report
Advertisement
