icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मान्सूनपूर्व बारिश व तूफान से अहिल्यानगर में फलों के बाग भारी नुकसान

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने आणि वादळाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे... एकट्या श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी आणि बोरी परिसरात 350 एकर वरील फळबागांचे वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे प्रामुख्याने डाळिंब केळी आंबा पपई या फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे डाळिंब बागेमध्ये डाळिंबाची झाडे उन्मळून पडले आहेत, झाडाला आधार देण्यासाठी लावलेले बांबू आणि आच्छादलेले क्रॉप कव्हर देखील पूर्णपणे उध्वस्त झाले आहे हंगेवाडी बोरी चिंबळा या परिसरातील फळबागा मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाले आहेत वादळ आणि पावसामुळे उध्वस्त झालेल्या डाळिंब बागेतून आढावा घेऊन शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे अहिल्यानगर प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
0
0
Report

बिजली से बागों को नुकसान: किसान मांग रहे मुआवजा, Hingoli के केला किसानों पर कहर

Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यात रात्री झालेल्या वादळीवारासह मान्सूनपूर्व पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील चिखली परिसरामध्ये रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीच्या बागांच मोठ नुकसान झाल्या शेतकरी चांदराव सूर्यवंशी तुमच्या शेतातील केळी वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्याने मोठ्या मेहनतीने उभ केलेल्या केळीचे पीक उध्वस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे सरकारने नुकसानीचे पंचनामे करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे..
0
0
Report

सोलापुर: आरक्षण उपवर्गीकरण पर अल्टीमेटम, सकल मातंग समाज का महाराष्ट्र सरकार पर दबाव

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घ्या, सकल मातंग समाजाचा राज्य सरकारला अल्टिमेटम अनुसूचित जातींमधील आरक्षण उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याच्या इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. सोमवारी सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय निर्धार बैठक सोलापुरात पार पडली यावेळी राज्य सरकारकडे विविध मागण्या करण्यात अल्या आहेत. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात उपवर्गीकरण जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हरियाणा, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांनी उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली असताना महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची खंत राज्यभरातील नेत्यांकडून करण्यात आली आहे. अमित गोरखे ( भाजप आमदार ) सुधाकर भालेराव ( माजी. आमदार )
0
0
Report
Advertisement

नागपुर में मनसे ने गणवेश फंड कट के विरोध में भीख मांगो आंदोलन किया

Nagpur, Maharashtra:नागपुरात मनसेकडून जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासकीय कार्यालयासमोर भिक मागो आंदोलन करण्यात आले.... शालेय विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करता देण्यात येणाऱ्या निधीत झालेली कपात व जिल्हा परिषद शाळेतील असू द्या च्या निषेधार्थ मनसे कडून हे आंदोलन करण्यात आले.. मनसे कार्यकर्त्यांनी अर्ध नग्न होऊन हे भीक मागो आंदोलन केले... शिक्षण विभागाकडून गणवेशा करता देण्यात आलेल्या निधीत कपात केल्याचा निषेधार्थ अर्ध गणवेश म्हणजे अपुऱ्या पैशांमुळे अर्धाच गणवेश मिळत असल्याचा सांगत शर्ट व शालेय शर्ट व टी-शर्ट परिधान केले नव्हते.... केवळ शालेय पॅन्ट व टाय घालून सरकारचं लक्ष वेधत विद्यार्थ्यांसोबत होत असलेल्या चेष्टेचा निषेध मनसे कडून करण्यात आला.. व भीक मागो आंदोलन करण्यात आले.
0
0
Report
Advertisement

मान्सून के आगमन से सिंधुदुर्ग के किसान पेरणी के लिए तैयार

Oras Bk., Maharashtra:अँकर ------ मान्सूनच्या आगमनामुळे तळकोकणातील बळीराजा सुखावलाय. मान्सून तळकोकणात दाखल झाल्याचे हवामान खात्याने वर्तविले मात्र पावसाचा जोर काही प्रमाणात कमी पाहायला मिळतोय. मात्र मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करणारा बळीराजा आपल्या ढवळ्या पवळ्यासह पेरणीसाठी सज्ज झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता अत्याधुनिक अवजारांचा वापर करून शेती केली जाते. मात्र आजही ढवळ्या पवळ्यासह पारंपरिक पद्धतीने शेती देखील काही भागात केली जाते. पावसाचा जोर कमी असला तरी पेरणी पूरक पाऊस असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना असल्याने पेरणीच्या कामाला वेग आलाय. येाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
0
Report

कोल्हापुर में FIFA विश्व कप का फुटबॉल उन्माद, गल्ली-चौराहे सज गए

Kolhapur, Maharashtra:12 जून से इस साल FIFA फुटबॉल विश्व कप अमेरिका मेक्सिको और कनाडा में रंगने वाला है, पर कोल्हापुर में फुटबॉल का दीवानापन देखते ही बनता है. कोल्हापुर के गल्ली-गल्ली, प्रमुख चौराहे और तालीम संस्थान फुटबॉल के रंग में डूबे हैं. डोरों पर मेस्सी, रोनाल्डो, नेमार जूनियर जैसे सितारों के भव्य कटआउट लगाए गए हैं. ब्राज़ील, पुर्तगाल, जर्मनी, इटली, फ्रांस के झंडे भी लगाये गए हैं. कोल्हापुर शहर की चौक-चौराहों पर वन लास्ट डांस, नेमार समर्थक, मेसी फैंस आदि घोषणाएं और बैनर दर्शकों का ध्यान खींच रहे हैं. कोल्हापुर में फुटबॉल फिव्हर कस है इसका आढावा लेते हुए हमारे प्रतिनिधि प्रताप नाईक ने दिखाया है.
0
0
Report

ओबीसी स्वतंत्र जनगणना को लेकर महाराष्ट्र में तेज आंदोलन, सरकार पर दबाव

Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - On जनगणना ओबीसी कॉलम नाही - ओबीसीचा जनगणनेमध्ये कॉलम नाही, पहिली फेरी संपत आली आणि हे सांगताहेत की आम्ही सेकंड फेजमध्ये ओबीसीच्या कॉलमचा समावेश करू, हे आताची चाचणी आहे आणि हे पुढे ओबीसीचा कॉलम ठेवणार नाही, मोदी सरकार आणि ओबीसीची संख्या किती आहे हे देशात माहीत होणार नाही आणि ओबीसीच्या हक्काचा जे काही मिळाला पाहिजे ते मिळणार नाही - स्वतंत्र कॉलम का ठेवला नाही? आज महाराष्ट्रात या संदर्भात किंवा देशात ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी आता प्रचंड जोर धरू लागलेली आहे, एकट्या भंडारा जिल्ह्यात या जनगणनेवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकले जात आहेत, माझ्या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात बहिष्कार आहे - आमचे मागणे तेच आहे की आज 14 तारखेला आहे जनगणना संपत आहे पण महाराष्ट्र आणि देशभर आम्ही आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे - पुढच्या स्टेजमध्ये हा कॉलम ठेवला नाही तर अजिबात सहकार्य करायचा नाही असा निर्णय केला आहे, या संदर्भात २० तारखेला महाराष्ट्रव्यापी ओबीसीची बैठक आम्ही आयोजित केली आहे आणि यामध्ये जो निर्णय आम्ही करू महाराष्ट्रातील सगळे ओबीसी नेते मिळून आणि मग या सरकारला दाखव की तुम्ही ओबीसींचे मत घेता - मग तुम्ही आमच्या पक्षाचा डीएनए ओबीसी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मग ओबीसींची स्वतंत्र जनगणना का करत नाही तो स्वतंत्र पालन का ठेवत नाही याचे उत्तर या सरकारला द्यावा लागेल आणि हे आंदोलन हे आंदोलन सरकारला झेंपणार नाही - मोदी सरकारला आमचा निर्वानीचा इशारा की बोलल्याप्रमाणे तुमच्या स्वतंत्र कॉलम स्वतंत्र जनगणना करावी, आमचा विश्वासघात केला याचे उत्तर या सरकारला द्यावा लागेल - का नाही म्हणजे ओबीसींना स्वतंत्र जनगणना यांना करायचे नाही, याचं कारण काय आहे, आमचं मत एवढेच आहे की तुम्ही आम्हाला आमच्या लोकसंख्येप्रमाणे बजेटमध्ये, स्कॉलरशिपमध्ये, सवलतीमध्ये आमचा वाटा मिळावा त्यासाठी जिस्की जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे आमची भूमिका आहे - सरकार गुन्हे दाखल करू शकत नाही, आम्ही सरकारशी बांधील नाही, आमचा कॉलम द्या सहकार्य करायला तयार आहोत, कसे गुन्हे दाखल करतात तर बघतो, आम्ही जेलभरो आंदोलन करून त्याची तयारी केली आहे On मोदी पंतप्रधान 12 वर्ष - नेहरूजींच्या कार्यकाळाची बरोबरी करतो पण नेहरुंची बरोबरी होणार नाही, नेहरुंच्या कार्यकाळात देश स्वातंत्र्य झाला, आज देशाची परिस्थिती पाहिली आहे देश कसा संकटात आहे कशा पद्धतीने जनता हैराण आहे, बारा वर्षे पूर्ण झाले पण देशाचे बारा वाजले हे लोकांच्या लक्षात आले आहे On राष्ट्रवादी अर्थ खाते - तो त्यांच्या प्रश्न आहे, कोणी कोणते खाते घ्यावे-द्यावे,कोणी खावं कोणी किती ठेवावं On विकास ठाकरे मार्मिक - या ज्या काही चर्चा होतात त्या तत्वहीन चर्चा असतात,त्यामुळे कोणी काय छापले,त्याला काही अर्थ नसतो, विकास ठाकरे यांनी शहर सांभाळले आहे,या चर्चेवर काही अर्थ नाही *On ऑपरेशन ब्लु स्टार गिरीश महाजन* - कोण काय म्हणतात,त्यावेळी जी देशातील परिस्थिती होती इंदिरा गांधींच्या कार्यकाळात, तो निर्णय झाला नसता तर कदाचित भारताचे दोन तुकडे बघायला मिळाले असते, हा अखंड भारत दिसला नसता,ज्यांना काही अभ्यास नाही,ज्यांना काही माहिती नाही ते आशा पद्धतीने बोलतात,पण त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करा,ओप्रेशन थोड्या मोठ्या प्रमाणात झाला,पण जी तयारी त्यावेळी झाली होती ती पाहता त्या कारवाईची आवश्यकता होती,आता शरीराचा दर्जा कोणाला द्यावा आणि कुणाला नाही,या देशात आणीबाणीच्या काळात सरकार विरोधी भूमिका स्वीकारल्याने त्यांना पेन्शन मिळतच आहे ना,त्यामुळे कोणाला काय द्यावे हे स्वरकरच्या मानसिकतेवर ठरते* On उज्वला सबसिडी - आता 9 वरून चारवर आले आहे,नंतर दोनवर आणून मग शून्यावर आणतील, काँग्रेसने चूल बंद करून गॅस कडे नेले आता भाजप गॅस बंद करून पुन्हा चुलीकडे नेतील
0
0
Report
Advertisement

विकास ठाकरे का मानहानि दावा: मुख्यमंत्री से जुड़ी खबर पर पांच करोड़ का नोटिस

Nagpur, Maharashtra:नागपुर बाइट - विकास ठाकरे, काँग्रेस द्वारा विरोध जता गया। अंकर - काँग्रेस के विधायक तथा माजी नगराध्यक्ष विकास ठाकरे ने संघ के हिंदु स्मृति मंदिर परिसर के बाहर मुख्यमंत्री से मुलाकात बताई थी। इस मुलाकात पर अनुचित लेख प्रकाशित होने पर उन्होंने स्पष्ट किया कि वे आम आदमी की समस्या के लिए मुख्यमंत्री से मिलने गए थे। मुख्यमंत्री की यात्रा के बाद धोबी नगर अतिक्रमण रोकथाम संबंधी बैठक में घरों के मुद्दे हल हुए, जिसके कारण वे अब उनके खिलाफ पांच करोड़ रुपये के मानहानि दावे के नोटिस भेजने की तैयारी बता रहे हैं। दस्तावेज़ में कहा गया है कि लेख ने तथ्य गलत तरीके से प्रस्तुत किए। मेरा उद्देश्य लोगों के प्रश्नों के लिए विधानसभा में हक की लड़ाई है, न कि व्यक्तिगत इल्जाम। मैं आम आदमी की आवाज उठाने के लिए हर संभव कदम उठाऊंगा, और भविष्य में भी इसी प्रकार की कार्रवाई जारी रखूंगा।
0
0
Report

शिर्डी में भेसळयुक्त पेढा प्रसाद की बिक्री, स्थानीय प्रशासन पर सवाल

Shirdi, Maharashtra:साईंच्या शिर्डीत हार प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त पेढ्यांची विक्री? हार फुलांच्या दुकानावर विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादावर पॅकेजिंग आणि अंतिम तारीखच नाही.. झी 24 तासच्या पडताळणीत धक्कादायक प्रकार समोर... दगडासारख्या पेढा प्रसादाची साईभक्तांना विक्री... शिर्डीत साईभक्तांना विकला जातोय बुरशीयुक्त पेढा.. साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ.. शिर्डी नगरपालिकेसह AHILYANAGAR अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष.. निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांमुळे साईभक्तांमध्ये तीव्र नाराजी.. शिर्डीहून साई मंदिर परिसरातून आढावा घेत निकृष्ट पेढ्याच्या दर्जाबाबत ग्रामस्थांशी बातचीत के लिये आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर के घग्गुस में वर्धा नदी के डोह में 5 युवक डूबे, शहर में शोक

Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात वर्धा नदीच्या चांदुर शिवारातील डोहात बुडून 5 युवकांचा मृत्यू, घुग्गुस शहरावर शोककळा अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात वर्धा नदीच्या चांदुर शिवारातील डोहात बुडून 5 युवकांचा मृत्यू झाल्याने घुग्गुस शहरावर शोककळा पसरली आहे. काल दुपारी इंदिरानगर घुग्गुस येथे राहणारे हे युवक पोहण्यासाठी गेले होते. मात्र ते परतले नाहीत. पोलीस,आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ग्रामस्थांनी राबविलेल्या शोध अभियानात तन्मय पथाडे नामक युवकाचा मृतदेह गवसला आहे. सकाळपासून शोध अभियान तीव्र करण्यात आले आहे. 1. शिव भास्कर केलझरकर वय 19 2. तन्मय नवनाथ पथाडे वय  १८ 3.  सम्यक देवराव सोनटक्के वय १८ 4. संनी अशोक आस्मपेल्ली वय १९ 5. रोहित बाबाराव बोबडे वय १९ सर्व राहणार घुग्गुस अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top