445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक-पुणे रेल मार्ग रद्दीकरण पर आंदोलन तेज, 9 अगस्त तक सड़क पर उतरेंगे लोग
Nashik, Maharashtra:*सत्यजित तांबे , आमदार बाईट पॉईंट* - नाशिक पुणे रेल्वे मार्ग रद्द करण्याचा घाट केंद्र शासनाच्या मंत्रालयाने घेतला आहे त्याला विरोध करण्यासाठी मागच्या काळात आंदोलनाचा इशारा दिला होता जाहीर पण केलं होतं मात्र नाशिकच्या प्रशासनाने विनंती केल्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यामुळे आंदोलन स्थगित केले - मुख्यमंत्री महोदयांसोबत एक बैठक झाली आहे तज्ञांची समिती नेमण्याचे आश्वासीत केलेला आहे - नाशिक पुणे रेल्वे महामार्ग त्याचा नफा तोट्याचा विचार न करता सरळ मार्गाने करावी अशा पद्धतीची आपली मागणी - तसं न झाल्यास 9 ऑगस्ट ला नाशिक पुन्हा आणि समृद्धी महामार्गावर आंदोलनाचे नियोजन केले आहे - आंदोलनाचे स्वरूप स्पष्ट आहे अनेक तालुक्यांमध्ये कृती समिती तयार झालेले आहे या रेल्वे कृती समित्या जिथे जिथे शक्य आहे महामार्गावर सकाळी नऊ वाजता लोक येतील आपल्या भावना व्यक्त करतील रास्ता रोको करतील आणि सरकारला जाब विचारतील *ऑन रेडिओ टेलिस्कोप* - जे एम आर टी चे कारण सांगून नाशिक पुणे रेल्वे मार्गाने जाण्याऐवजी नाशिक शिर्डी जात आहे ती अ व्यवहार्य आहे ती कधीही नफ्यात येऊ शकत नाही - कुठेतरी संशयाची सुई राजकारणाकडे जाते आमचं एवढंच सांगणं आहे की सर्वसामान्य माणूस याच्यात भरडला जाऊ नये - संशयासाठी पण संशोधन केलं पाहिजे कारण शेवटी ही रेल्वे व्हावी हे आमचं जास्त मत आहे - राजकारण आणि टिपा टिपण्यांमध्ये न देता रेल्वे मार्ग झाला पाहिजे *ऑन भूसंपादन* - ही सरळ प्रशासकीय चूक आहे महा रेल्वेने भूसंपादनाची प्रक्रिया केली 500 कोटीचे भूसंपादन झाले - त्याला महाराष्ट्र शासनाने पैसे दिले 50% राज्य शासनाने 50% केंद्र शासन मात्र पूर्णपणे गुंडाळून त्या ठिकाणी सेंट्रल रेल्वे ने ताब्यात घेतली त्याच्यामुळे राजकारणाचा संशय आहे *ऑन समृद्धी महामार्ग* - नाशिककरांना समृद्धीचा फायदा नाही नाशिक शहरातील लोकांना इगतपुरी पर्यंत जावा लागतं नाशिक मधून जर निघालो तर इगतपुरी समृद्धीचा टोल लागायला दीड तास लागतो - तिथे पोहोचल्यानंतर समृद्धीचा पण टोल भरावा लागतो दोन टोल भरावा लागतात - याचं ओरिजनल चे नियोजन आहे देवळाली कॅम्पमधून रस्ता भरवीर ला जाणार होता आणि त्या ठिकाणी कनेक्टर होत - त्याचा टेंडर देखील काढलं होतं भूसंपादन झालं मात्र ते रद्द करण्यात आलं परवाच्या कुंभमेळा शिखर समितीत मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला - संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे असा प्रकल्प सुरू होणारा थांबला असेल तर तो पूर्ण करा - नाशिककरांसाठी वाडी वाऱ्याला जンク्शन करणार असल्याचे सांगितलं जातं हे सगळे कागदावरचे प्रकल्प आहेत तातडीने नाशिककर यांना न्याय देण्यासाठी बारावीचा कनेक्टर चालू करावे0
0
Report
नाशिक में भारी बारिश का अलर्ट; नदी किनारे सतर्क रहें, वाहन न लगाएं
Nashik, Maharashtra:नाशिक - - ढगफुटी सदृश्य पावसाचा उद्या अंदाज नाशिक जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर - नाशिकच्या गोदाकाट परिसरात नागरिकांना पोलीस प्रशासन महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा - नदीकाठ परिसरात नागरिकांनी वाहने लावू नये , विनाकारण नदीकाठच्या परिसरात फिरू नये अशा पद्धतीचे आवाहन - लहान मोठ्या व्यवसायिकांना टपरी धारकांनाही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सतर्कतेचा इशारा - पोलीस प्रशासन आणि महापालिकेकडून माईक द्वारे केला जात आहे आवाहन0
0
Report
रत्नागिरी में रेड अलर्ट: मुसलाधार बारिश से स्कूल-कॉलेज बंद
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा सर्व शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था बंद नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन0
0
Report
Advertisement
खेड बाढ़ के हालात का रामदास कदम ने किया निरीक्षण, तात्काल पंचनामा का आदेश
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत रामदास कदमांकडून खेडमधील पूरस्थितीची पाहणी; तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश. गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे खेड शहराला पुराने वेढले असून, व्यापारी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात आमदार तथा गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम प्रशासनाच्या संपर्कात राहून मदतकार्य राबवत होते. दरम्यान, पुराचे पाणी ओसरताच शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी खेड शहराचा दौरा केला. त्यांनी मुख्य बाजारपेठेत पायी फिरून व्यापारी आणि पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यावेळी रामदास कदम यांनी नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, तसेच शिवसेना कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या सूचना केल्या आहेत.0
0
Report
दौंड के उपजिला अस्पताल की नई इमारत: सुप्रिया सुले ने देरी पर चेतावनी दी
Rui, Maharashtra:खासदार सुप्रिया सुळे यांनी केली दौंडच्या उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी.....यावेळी त्यांनी बांधकाम विभागावर ओढले ताशेरे.....बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड येथील उपजिल्हा रुग्णलयाच्या सुरू असलेल्या नवीन इमारतीची पाहणी केली. उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाला उशीर होत असल्याची त्यांनी खंत व्यक्त केली तसेच लवकरात लवकर हे बांधकाम पूर्ण करा, नाहीतर आम्ही आंदोलन करू असा इशारा त्यांनी संबंधितांना दिला. सुप्रिया सुळे (खासदार, बारामती लोकसभा)0
0
Report
शेत में खंभा नदी में गिरा, युवक की मौत; महावितरण पर नई आलोचना
Amravati, Maharashtra:शेत में बिजली खंभा नदी में गिरने से युवक की मौत; माता-पिता के सामने गया बेटे का जीवन। मृत युवक विजरोश (विजरोष) जामोकर (उम्र 26) शेत में ही था; नदी के किनारे खड़ा खंभा अचानक नदी में गिर गया। घटना की जानकारी मिलने के बाद गांववासी मौके पर पहुँचे, लेकिन तब तक युवक की मौत हो चुकी थी। मृत युवक मुंबई/पुणे में काम कर रहा था, जिससे उसका अचानक जाना परिजनों और क्षेत्र में शोक लहरा गया। स्थानीय नागरिक महावितरण की लापरवाही पर आक्रोश व्यक्त कर रहे हैं और अधिकारियों से कार्रवाई व मदद की मांग कर रहे हैं।0
0
Report
Advertisement
पुणे-नाशिक हाईवे भारी बारिश से जाम, सात-आठ घंटे से फंसे सैकड़ों वाहन
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, याचा मोठा फटका पुणे-नाशिक महामार्गाला बसला आहे. चाकणजवळील सक्सेस पॉईंट परिसरात महामार्गावर नदीसारखं पाणी वाहू लागल्याने, पहाटेपासूनच या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तुम्ही या दृश्यांमध्ये पाहू शकता, महामार्गाला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय. तब्बल ७ ते ८ तासांपासून शेकडो वाहनचालक आणि नागरिक एकाच जागेवर अडकून पडले आहेत. पाऊस ओसरत नसल्याने आणि वाहतूक पुढे सरकत नसल्याने, अनेक नागरिक आता आपला जीव धोक्यात घालून या पाण्यातून प्रवास करताना दिसत आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.0
0
Report
चाकण में भीषण बारिश से पुणे-नाशिक highway जलमग्न, सैकड़ों लोग फंसे
Chakan, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः चाकण परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. महामार्गावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने गेल्या ८ ते १० तासांपासून या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे शेकडो प्रवासी आणि वाहनचालक एकाच जागेवर अडकून पडले आहेत. या अतिवृष्टीचा आणि प्रशासकीय नियोजनाचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह महिला आणि लहान मुलांना बसत असून, गेल्या अनेक तासांपासून लोक अन्न-पाण्याविना ताटकळत आहेत.याचाच पुणे नाशिक महामार्गावरील चाकण परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
पुणे-नाशिक महामार्ग पर भारी बारिश से यातायात ठप्प, वैकल्पिक मार्ग अपनाएं
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चाकण परिसरात तब्बल सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू असून, वाहनचालकांना रस्त्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. जर तुम्ही या मार्गावरून प्रवास करणार असाल, तर काळजी घ्या किंवा पर्यायी मार्गाचा वापर करा.0
0
Report
Advertisement
टिटवाला-बल्याणी के बीच सड़क धंस गई, भारी बारिश से यातायात प्रभावित
Kalyan, Maharashtra:टिटवाळा बल्यानी दरम्यान रस्ता खचला राष्ट्रीय महामार्ग विभागाने नित्कृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप कल्याण जवळ असलेल्या टिटवाळा बल्याणी दरम्यान रस्ता खचल्याची घटना आज दुपारी एक वाजुन्याच्या सुमारास घडली मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर पाणी जमा झाले होते त्यातच रस्ता खचल्याने वाहन चालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत हा रस्ता बंद केला . याच रस्त्यावरून मुंबई बडोदरा मार्ग जातो बडोदरा मार्गासाठी कलवड या रस्त्यावरून करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे आज हा रस्ता खचला असल्याचे आरोप माजी नगरसेवक पाटील यांनी केली आहे0
0
Report
बारिश के कारण मुंबई डबेवालियों की सेवाएं बंद, ट्रेनें भी लेट
Mumbai, Maharashtra:आज 6/7/2026 मुंबई डबेवाल्यांची सेवा बंद कारण: विरार-वसई भागात मुसळधार पावसामुळे अनेक डबेवाल्यांच्या रूममध्ये पाणी शिरलं आहे. काही स्टेशनवरही पाणी भरलं आहे. जीवाला धोका नको म्हणून संघटना अध्यक्ष उल्हासभाऊ मुके यांनी आज सुट्टी जाहीर केली. ग्राहकांसाठी: वेस्टर्न लाईनवर ट्रेनही काही प्रमाणात लेट आहेत, त्यामुळे अजूनच गैरसोय होऊ शकते. संघटने याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. डबेवाल्यांचं काम पावसात खूप रिस्की असतं. 125 वर्षांची परंपरा असली तरी माणसांची सुरक्षा महत्वाची.0
0
Report
कोल्हापुर में संभावित बाढ़ के मद्देनजर शाहू महाराज ने जिला अधिकारी से चर्चा
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर में संभावित बाढ़ स्थिति के संदर्भ में सांसद शाहू छत्रपती महाराज ने आज जिलाधिकारी विजय राठोड से चर्चा की। इन दोनों के बीच संभावित बाढ़ स्थिति के अनुसार बीस मिनट की बैठक हुई। बैठक में शाहू महाराज छत्रपती ने बाढ़ आने पर तात्कालिक राहत के लिए प्रभावित नागरिकों के स्थानांतरण के निर्देश दिए। साथ हीRadhaनगरी डैम 100% भरने से पहले डैम के पॉवर हाउस से विसर्जन जारी रखने की भी सलाह दी गई। जिलाधिकारी विजय राठोड ने कहा कि अभी बाढ़ स्थिति नहीं है, लेकिन बारिश के आगमन के साथ प्रशासन ने आवश्यक तैयारियां कर ली हैं।0
0
Report
Advertisement
मुंबई में अंधेरी के भूमिगत मार्ग बंद, भारी बारिश से यातायात चरमराया
Mumbai, Maharashtra:मुसळधार पावसामुळे पूर्व-पश्चिम जोडणारा अंधेरीचा भुयारी मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडी, विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून पाणी उपसण्याचे आणि मार्ग पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
बारिश से शेड गिरने पर नागरिक घायल, राहत टीमें मौके पर पहुँचीं
Mumbai, Maharashtra:अंधेरीतील लोखंडवाला गार्डन क्रमांक २ येथे मुसळधार पावसामुळे उभारलेली पत्र्याची शेड कोसळून एक नागरिक जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, मनसे विभाग अध्यक्ष प्रशांत राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत झाड व पडलेला पत्रा हटवून मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशमन दल, पोलीस, महानगरपालिका आणि इतर प्रशासकीय यंत्रणांना पाचारण करण्यात आले. सर्व यंत्रणांच्या समन्वयाने परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
खालापूर फूड मॉल में भारी पानी जमा, खरीदारी और सुरक्षा के लिए चुनौती
Mumbai, Maharashtra:खालापूर येथील फूड मॉलमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मॉलच्या परिसरात आणि आत गुडघाभर पाणी साचल्याने ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे. ग्राहक, कर्मचारी तसेच नागरिकांना या पाण्यातून चालत जावे लागत असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळे सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.0
0
Report
Advertisement
