445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
भूम शहर में FDA की धाकड़ कार्रवाई; 1125 किलो दूध पावडर जब्त
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात अन्न व औषध प्रशासनाने भेसळीविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली. विनापरवाना साठवून ठेवलेली 1125 किलो दूध पावडर जप्त केली आहे. या कारवाईत 61 बॅगमधील सुमारे 2 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल घेतला ताब्यात. ही दूध पावडर बाळासाहेब घोडके यांनी विनापरवाना साठवून ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले. अणि या प्रकरणी भूम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल. भूम तालुका खवा, पेढा आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असून, भेसळीच्या तक्रारींवरून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली केली धडक कारवाई. या कारवाईमुळे परिसरातील भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याची नागरिकांकडून मागणी.0
0
Report
शिंदे के ऑपरेशन टायगर के बाद पवार गुट की सत्ता में शामिल होने की चर्चा तेज
Akola, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे झालेल्या राजकीय भूकंपानंतर आता राज्यात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे या दोघांमध्ये मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या दोन बड्या नेत्यांच्या भेटीमुळे शरद पवार गट सत्तेत सामील होणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. यावरच राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत.. माजी आमदार अमोल मिटकरी यांनीही यावर विधान केलं आहे.. देशाच्या आणि एकंदरितच राज्याच्या हिताचा निर्णय पवार साहेब घेऊ शकतात.. आज आमदार रोहित पवार यांच्यासह अनेकांचा भाजपमध्ये जाण्यास विरोध आहे.. मात्र खासदार कोल्हे यांनी यावर सूचक विधान केले असल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे.. तर पवार साहेब हे जायचं असल्यास ते काँग्रेस सोबत न जाता सत्तेत सहभागी होऊ शकतात.. अशी शक्यताही मिटकरी यांनी व्यक्त केली आहे..सत्तेसोबत जाणे हे मोठे शहाणपण ठरू शकते असेही मिटकरी म्हणाले.. तर सध्या सत्तेत सहभागी असलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्यासाठी खुला असल्याचं त्यांनी म्हटले आहे..0
0
Report
पुणे के अम्बेगांव के ओढ़े में सफेद फेन, रासायनिक प्रदूषण की आशंका
Ambegaon, Maharashtra:पुणे जिले के अम्बेगांव तालुक़े के अवसरीबुद्रुक में ओढ़े से बड़ी मात्रा में फेन जैसा पानी दिखने से रसायनिक प्रदूषण की आशंका व्यक्त की जा रही है. FDA की कार्रवाई शुरू होने के कारण डर से किसी ने दूध में भेसळ करने वाले रसायन को इस जल में फेंक दिया गया है क्या, यह शक जताया गया है. इस प्रकार से ग्रामस्थों में भय का वातावरण है और प्रशासन से त्वरित जाँच की मांग की गई है. बार-बार बताये अनुसार, बैलगाडा घाट के पास ओढ़े में मुसलधार बरसात के बाद अचानक सफेद फेन देखा गया. स्थानीय लोगों के अनुसार जल में रसायन पदार्थ छोड़े जाने का संदेह है. यह पानी खेतों में जा रहा है जिससे फसलों के नुकसान का डर है. दूषित पानी से पालतू पशु और वन्यजीवों को भी खतरा हो सकता है, ऐसी चिंता ग्रामस्थों ने व्यक्त की है. इस घटना पर चर्चाएं चल रही हैं पर जल में रसायन पदार्थ छोड़े जाने की आधिकारिक पुष्टि नहीं हुई है. प्रशासन को तात्काल घटनास्थल पहुँच कर पानी के नमूने जांचने, सत्य सामने लाने और दोषी मिलने पर कड़ाई से कार्रवाई करने की मांग है.0
0
Report
Advertisement
बंटी पाटील ने महायुती सरकार पर हमला, मुंबई गोवा हाईवे परियोजना पर सवाल
Chendhare, Maharashtra:कनेक्टिंग लिंक और मुंबई गोवा महामार्गावरून आमदार बंटी पाटील यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल सरकारने घाई गडबडीने क्रेडिट घेण्यासाठी हा प्रकल्प केला प्रकल्प उभारताना दरडी कोसळल्याच्या शक्यतेचा विचार केला नाही पर्यावरणीय परिणाम अहवालाचा अभ्यास केला होता काय? बंटी पाटील यांचा महायुती सरकारला सवाल मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबतही पाटील यांची नाराजी0
0
Report
तळेगाव ढमढरे नदी के जल में संदूषण का आरोप, नागरिकों में दहशत
Shirur, Maharashtra:वेळ नदीत फेस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण Anc :शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढरे येथील वेळ नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात फेस निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या नदीवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदीपात्रात रासायनिक (केमिकलयुक्त) सांडपाणी सोडले जात असल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त केली जाण्यास कारण, यामुळे पर्यावरणासह सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने पाण्याचे नमुने तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
चंद्रपूर में वाघ के हमले से किसान की मौत, क्षेत्र में फैला भय
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के चिमूर तहसील के बरडघाट शेत परिसर में वाघ के हमले में राजेंद्र तिमाजी भोयर (50 वर्ष) की मृत्यु हो गई. इस घटना से पूरे क्षेत्र में भय का माहौल फैल गया है. राजेंद्र भोयर अपने रिश्तेदार विश्वनाथ भोयर के साथ खेती के लिए फाटे तोड़ने जंगल गए थे. जंगल से अचानक पेड़ की तनी के पीछे से आया वाघ ने उन पर हमला कर दिया. गांव वालों ने जानकारी मिलते ही पहुंचकर वन विभाग अधिकारी और चिमूर पुलिस को बुलाया. वन विभाग द्वारा सक्रिय बंदोबस्त कर आगे की कार्रवाई की जाए, क्षेत्र में गश्त बढ़ाई जाए और पिंजरे लगाए जाएं, मृतक के परिवार को शासकीय आर्थिक सहायता तत्काल प्रदान की जाए.0
0
Report
Advertisement
धारावी के राजीव गांधी नगर में 10 फुट का अजगर पकड़ा गया
Mumbai, Maharashtra:मुंबईतील धारावी परिसरात आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली. एका घरात तब्बल १० फूट लांबीचा अजगर शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे घरातील सदस्यांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना धारावीतील राजीव गांधी नगर परिसरात आज पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. घरात अजगर शिरल्याची माहिती मिळताच पोलीस कंट्रोल रूमने तातडीने धारावी पोलीस ठाण्याला कळवले. त्यानंतर बीट मार्शलवरील पोलीस शिपाई अशोक वाघमारे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल पठाण यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, सर्पमित्र विकी दुबे यांना तातडीने पाचारण करण्यात आले. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि कोणतीही इजा न होता सुमारे १० फूट लांबीच्या अजगराला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर वन्यजीवांच्या नियमांचे पालन करत अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली. पोलिसांची तत्परता आणि सर्पमित्र विकी दुबे यांच्या धाडसी व कौशल्यपूर्ण कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला असून, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला.0
0
Report
सांगली जिला केंद्रीय बैंक भर्ती: उच्च न्यायालय ने स्थगन हटाकर भर्ती की मंजूरी दी
Sangli, Maharashtra:सांगली ब्रेकिंग _sangli_ जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरती प्रकरणी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना धक्का. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीचा मार्ग मोकळा सहकार विभागाने दिल्या स्थगित, कोल्हापूर खंडपीठाने उठवली जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोकर भरती करण्याबाबतची उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिली परवानगी नोकर भरती स्थगिती विरोधात जिल्हा न्यायालयाने घेतली होती, उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाने दिली होती,स्थगिती 444 कनिष्ठ लिपिक पदासाठी होणाऱ्या नोकर भरतीला निवडणुकीचे कारण देत सहकार विभागाने दिली होती स्थगिती उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत यांचा सहकार विभागाला धक्का. नोकर भरतीला स्थगिती देत परवानगी देण्यात आल्याची जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची माहिती0
0
Report
नरसिंहवाड़ी संगम पर कृष्णा-पंचगंगा उफान, खेत और दत्त मंदिर जलमग्न
Sangli, Maharashtra:कोल्हापूर पंचगंगा व कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरच्या नरसिंहवाडी येथील संगमावर कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.त्यामुळे नरसिंहवाडी येथील संगमावर कृष्णा आणि पंचगंगेचे पात्र अजस्त्र बनले आहे,येथून आढावा घेतला आहे,आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी0
0
Report
Advertisement
लाडकी बहन योजना महंगाई के अनुरूप बढ़ाने की मांग, सरकार पर विपक्ष का निशाना
Mumbai, Maharashtra:विषय : लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाई नुसार वाढविली गेली पाहिजे.(पंतप्रधान आर्थिक सल्लागार समिती चे मत) लाडकी बहीण योजनेमुळे तसेच इतर १५ राज्यातील अशा योजनांमुळे १२ कोटी पेक्षा जास्त महिलांना थेट लाभ पोहोचलेला आहे. या योजनांचा महिलांना तसेच त्यांच्या परिवाराला बंपर फायदा होत आहे. खास करून परिवाराचं आरोग्य, मुलांचे शिक्षण, स्त्रियांचे राहणीमान या गोष्टींमध्ये कमालीचा फायदा झालेला दिसून येतो. तेव्हा विरोधकांना माझं सांगणं आहे की आता या योजनांची खोटी बदनामी थांबवा, सरकारचे आभार माना, श्रीमान एकनाथ शिंदे यांचे आभार माना, स्वतःच्या स्वार्थासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार यांची खोटी बदनामी थांबवा.0
0
Report
वाशीम के नाले में खवा-ब्रेड समेत खाद्य पदार्थ फेंके गए; कार्रवाई की आशंका
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील अकोला–वाशिम रोडवरील बायपास परिसरातील नाल्यात खवा, ब्रेडची पाकिटे आणि इतर खाद्यपदार्थ टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.राज्यभर सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या धास्तीनेच हे पदार्थ टाकून देण्यात आल्याची चर्चा असली,तरी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.हे खाद्यपदार्थ कोणी आणि कोणत्या कारणामुळे टाकून दिले, याची सखोल चौकशी होणं गरजेची आहे.0
0
Report
नवापूर के आदिवासी वसतिगृह की दयनीय स्थिति उजागर
Dhule, Maharashtra:नवापूरतील आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था;0
0
Report
Advertisement
केडीएमसी शास्त्रीनगर अस्पताल में डॉक्टर-स्टाफ पर हमला, हड़ताल जारी
Kalyan, Maharashtra:केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर कर्मचाऱ्यांना मारहाण मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. आपत्कालीन विभाग सुरू मात्र ओपीडी बंद. केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सोमवारी रात्री मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. डॉक्टर व कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे याचा फटका रुग्णांना बसत आहे. तर आपत्कालीन विभाग सुरु असून सर्व opd विभाग बंद ठेवण्यात आले आहे.रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना या आंदोलनामुळे माघारी जावे लागत असल्याने रुग्णाचे हाल होत आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी0
0
Report
सातारा के जांभळी में मुसलाधार बारिश से जनजीवन ठप्प
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जांभळी गाव आणि परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, गेल्या २४ तासांत येथे तब्बल ५५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुख्य पूल पाण्याखाली गेल्याने जांभळी गाव आणि स्थानिक आदिवासी पाड्याचा संपर्क पूर्णपणे तुटला असून येथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. घटनेची गांभीर्य ओळखून तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी स्वतः पुराच्या पाण्यातून वाट काढत बाधित कुटुंबांची भेट घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून आदिवासी पाड्यातील नागरिकांना गावातील शाळा आणि मंदिरात तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले असून, तहसीलदार मिटकरी यांनी सरपंच आणि पोलीस पाटीलांकडून नुकसानीची पाहणी केली आहे.0
0
Report
देहू के पालखी उत्सव में युवा वारकरी भी पालखी दर्शन के साथ उपस्थित
Varsoli, Maharashtra:देहू में जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा पार पडत आहे. वारी सोहळ्यामध्ये आतापर्यंत वृद्ध आपली शेतीची कामे संपवून पालखी सोहळ्यात येताना आपण पाहिलं. परंतु आता पालखी सोहळ्यात तरुणांचा सहभाग देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. देहूच्या या पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर पायी वारी करण्यासाठी अनेक तरुण देहू नगरीत दाखल झाले आहेत. पेशाने इंजिनिअर असलेले हे तरुण टेक्नोलॉजी पासून दूर येत वारीमध्ये भक्तीचा अनुभव घेण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...0
0
Report
Advertisement
