445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कॉन्ट्रैक्ट फार्मिंग खतरे में: केंद्र-राज्य के फैसले अभी लागू नहीं, किसान गुस्सा
Chendhare, Maharashtra:स्लग – अधिकारयांच्या एककल्ली कारभाराने कॉंट्रॅक்ட் फार्मिंग धोक्यात केंद्राच्या अध्यादेशांची अंमलबजावणी करा कुक्कुटपालकांचा अधिकाऱ्यांवर हल्लाबोल अँकर - रायगड जिल्हा पशुधन विभागाच्या पेण इथ पार पडलेल्या कार्यशाळेत कुक्कुटपालक शेतकरी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोरच संताप व्यक्त केला केंद्र व राज्य शासनाच्या पशुपालक हिताच्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला एकतर्फी करारनामे, कोरे चेक, मायनस पेमेंट आणि कंपन्यांकडून होणाऱ्या कथित शोषणामुळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग व्यवसाय धोक्यात आल्याचा दावा करण्यात आला हा विभागातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करण्यात आली पशुखाद्य कंपन्यांची नोंदणी, शासन निर्णयांची अंमलबजावणी आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान, हा विषय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर मांडून तोडगा काढण्याचे आश्वासन सभापती वैकुंठ पाटील यांनी दिले बाईट - अनिल खामकर, अध्यक्ष कुक्कुटपालक संघटना0
0
Report
अमरावती अस्पताल में पानी घुसने पर सांसद वानखडे ने अधिकारियों से जवाब मांगा
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात खासदार बळवंत वानखडे यांच्या पाहणी; रुग्णालयात पाणी शिरल्याने खासदारांची रुग्णालयात स्पॉट व्हिजिट पावसाळ्यापूर्वी नियोजन न केल्याने जिल्हा रुग्णालयाला फटका; खासदार बळवंत वानखडे यांचा आरोप काल सायंकाळी अमरावती शहरात अतिवृष्टी झाल्याने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पावसाचे पाणी शिरले होते. त्यामुळे खासदार बळवंत वानखडे यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांना जाब विचारला जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन, आपत्कालीन वॉर्ड येथे पाणी शिरलं आणि रुग्णालयांची तारांबळ उडाली होती आणि रुग्णांची गैरसोय झाली होती. त्यामुळे आज बळवंत वानखडे यांनी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गिरी, पालिकेचे स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांना रुग्णालयात बोलावत झालेल्या गैरसोयी विषयी जाब विचारला. महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नियोजन केला नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आणि रुग्णालयात पाणी शिरलं भविष्यात मोठा धोका टाळण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि त्यांच्याकडून माहिती घेतली अशी प्रतिक्रिया खासदार वळवंत वानखडे यांनी दिली.0
0
Report
बारिश ने किसानों को राहत दी, सिंधुदुर्ग में खेती में तेज हुई गतिविधियाँ
Oras Bk., Maharashtra:अँकर मागील काही दिवस दडी मारलेल्या पावसाने पुनरागमन केलंय मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने तळकोकणात शेतीच्या कामांना वेग आला असून सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात लावणीची लगबग पाहायला मिळत आहे. चिखलमय शेतांमध्ये पारंपरिक गीत गात शेतकरी महिला उत्साहाने लावणीच्या कामात गुंतले आहेत. शेतकऱ्याच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
Advertisement
उल्हासनगर रेलवे स्टेशन के पास युवक पर टोली का जीवघेणा हमला; CCTV में कैद
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ अल्बर्ट पार्किंग परिसरात एका तरुणावर टोळीकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित गायकवाड या तरुणावर काही जणांनी एकत्र येत हल्ला केला. हल्ल्यादरम्यान तरुणाला मारहाण करण्यात आली असून या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत असून हल्ल्यामागील कारण आणि आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.0
0
Report
सोलापुर नगरपालिका चुनाव खर्च में ठेकेदार ने चार गुना बिल भेजा, बड़ा विवाद
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : महापालिका निवडणुकीत झालेल्या खर्चावरून मोठा वाद, मक्तेदाराने पालिकेला तब्बल 4 पट जास्तीचे बिल दिल्याने मोठी खळबळ *- सोलापूर महापालिका निवडणुकीच्या खर्चातील बिलात 4 पट वाढ* *- स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी त्यावर आक्षेप घेत हे बील थांबवले.* *- प्रशासनाने निवडणूक खर्चासाठी 1 कोटी 71 लाख रुपये मंजूर केले होते* *- मात्र ठेकेदाराकडून प्रत्यक्षात 6 कोटी 70 लाख 78 हजार बील महापालिकेला देण्यात आलेय.* *- त्यामुळे नियोजित खर्चाच्या 4 पट अधिक बील ठेकेदाराने पाठवल्याने त्याला स्थगिती देण्यात आलीय.* - हे बील पाहिल्यानंतर नगर अभियंता विभागाने याची फेर पडताळणी केली असता ती रक्कम 4 कोटी 34 लाख 62 हजार इतकी झाली - मात्र महापालिका आयुक्तांनी त्यानंतरही समितीमार्फत पडताळणी केल्यावर ती रक्कम 3 कोटी 58 लाख 30 हजार समोर आली - ही रक्कम पाहता यात तफावत असल्याचे आयुक्तांनी मान्य केले असून याबाबत आम्ही पुन्हा एकदा चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आलेय. - दरम्यान याची पुन्हा एकदा चौकशी होणार असल्याने ठेकेदाराचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. - Byte : रंजिता चाकोते (अध्यक्ष, स्थायी समिती, सोलापूर)0
0
Report
खरीप हंगाम से पहले बनावट बीज बेचने वालों का पर्दाफाश; 115 किलोग्राम जप्त
Beed, Maharashtra:बीड : खरीप हंगामात फसवणुकीचा डाव उधळला; 23 बॅग बनावट बियाणे जप्त पाठलाग करून पथकाने केली कारवाई आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांचा कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात धामणगाव येथे बनावट उडीद बियाण्यांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने थेट पाठलाग करून धडक कारवाई केली. गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्याला रोखत तब्बल 115 किलो म्हणजेच 23 बॅग बनावट बियाणे जप्त करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटमागे आणखी कोण आहे.. याचा तपास आता सुरू झाला असून संबंधितांवर आष्टी पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के चिपळूण में मुंबई के युवक ने की आत्महत्या, शव वाशीस्थी नदी में मिला
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..चिपळूणमध्ये मुंबईतील तरुणाची आत्महत्या; वाशिष्ठी नदीत आढळला मृतदेह गांधीरेश्वर पुलावरून नदीत उडी; दुसऱ्या दिवशी फरशी तिठा येथे मृतदेह सापडला मुंबईतील तरुणाचा चिपळूणमध्ये दुर्दैवी अंत; पोलिसांकडून तपास सुरू मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या एका तरुणाने चिपळूणमध्ये आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.सुमारे बारा वर्षांपूर्वी त्याचा चिपळूण तालुक्यातील वैजी येथील युवतीशी प्रेमविवाह झाला होता. २१ जून रोजी तो रेल्वेने चिपळूण येथे आला होता.काल गांधीरेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे नाव अमित शहा असून व अंदाजे वय ४० वर्षे आहे. तो मूळचा गुजरातचा आहे.आज सकाळी चिपळूण शहरातील फरशी तिठा पुलाजवळ नदीत त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.शवविच्छेदनासाठी तो कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून,या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.0
0
Report
मनमाड में घूमते जानवर ने बाइक सवार महिला को गिरा दिया; सीसीटीवी में कैद
Nashik, Maharashtra:उधळलेल्या वळूची दुचाकीस्वार महिलेवर झडप - क्षणात महिला दुचाकी सह कोसळले रस्त्यावर - घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद - मनमाडच्या दत्त मंदिर रोडवरील घटना. मनमाडमध्ये मोकाट जनावरांचा वाढता त्रास पुन्हा एकदा समोर आला आहे. दत्त मंदिर रोडवर उधळलेल्या वळूने दुचाकीस्वार महिलेवर अचानक झडप घातल्याने ती दुचाकीसह रस्त्यावर कोसळली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.0
0
Report
बार्शी के भगवंत मंदिर के विकास के लिए 100% निधि की मांग मुख्यमंत्री से
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीचे ग्रामदैवत भगवंत मंदिर तीर्थक्षेत्राच्या कायापालट साठी शंभर टक्के शासन निधीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखववत निर्णय घेण्याचे आश्वासन आ. राजेंद्र राऊत यांना दिले आहे. श्री भगवंत देवस्थानला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असून एकूण 286 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मंजुरी मिळणे प्रलंबित आहे ती त्वरित देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.0
0
Report
Advertisement
आळंदी के ज्ञानेश्वर मंदिर में एकादशी पर पुष्प सजावट ने भक्तों को मोहा
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आळंदी मध्यल्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आलीय... रंगीबेरंगी फुलांच्या मनमोहक सजावटीमुळ मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळत आहे... मंदिरातील धार्मिक विधी, भजन-कीर्तन आणि हरिनामाच्या गजरान संपूर्ण आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. एकादशीनिमित्त करण्यात आलेली ही विशेष पुष्पसजावट भाविकांचे आकर्षण ठरत असून मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.0
0
Report
नागपूर विमानतळ के ग्राउंड फील्ड प्रोजेक्ट की मंजूरी: कार्गो हब से क्षेत्रजगत को फायदा
Nagpur, Maharashtra:नागपूर विमानतळ हस्तांतरण के संदर्भ में ग्राउंड फील्ड प्रोजेक्ट की चर्चा चल रही है। नागपूर विमानतळ का आधुनिक संस्करण इमारत बनकर सामने आएगा और इस परियोजना के लिए केंद्र सरकार ने महाराष्ट्र सरकार के प्रस्ताव को मंजूरी दी है। कार्गो हब योजना कई वर्षों से लंबित थी, अब बोर्ड ने स्वीकृति दे दी है और यह प्रोजेक्ट आगे बढ़ रहा है। नागपूर मध्य भारत का प्रमुख विमानतळ बनेगा और एक अंतरराष्ट्रीय एयरपोर्ट से क्षेत्र की अर्थव्यवस्था को विविध प्रकार से लाभ होगा, किसानों और उद्योगों को भी फायदा पहुंचेगा। केंद्र और महाराष्ट्र सरकार के वरिष्ठ अधिकारी इस पहल के सफल क्रियान्वयन की दिशा में आगे बढ़ रहे हैं।0
0
Report
भारत-पाकिस्तान पर बॉम्ब के दावों के बीच नेताओं का आरोप-प्रत्यारोप
Mumbai, Maharashtra:संजय राऊत तुमच्याकडे दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलले आहेत माझ्याकडे कोण आंदोलन करायला आले त्यावर बॉम्ब टाकेन भारत पाकिस्तानवर बॉम्ब टाकायला विचार करत आणि हे महसा बोलत आहे हे म्हणत आहे मी 5 लोकांना ठार केले आहे त्यांच्या बोड्या कोठे आहे याची चौकशी झाली पाहिजे यांना बॉम्ब आतंकवादी यांनी दिले आहेत का एकनाथ शिंदे यांचा बॉम्ब चा कारखाना आहे का दादागिरी कोणी करायची नाही तुम्ही तुमच्या अवकादित रहा शिर्डीत 2500 आमचे कार्यकर्त्यांना अटक करून ठेवले होते त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्या कड बॉम्ब आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आता आम्ही बॉम्बचा कारखाना शोधू कुठे आहे तो राम मंदिरात दान पेट्या पळविल्या जात आहे यावर लक्ष दिले पाहिजे0
0
Report
Advertisement
नागपूर विमानतळ अब जीएमआर ग्रुप के हवाले, नया टर्मिनल और सुविधाओं के साथ चेहरा बदलेगा
Nagpur, Maharashtra:नागपूर विमानतळाचा धुरा आज जीएमआर ग्रुप कडे सोपवला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय नागरी विमानाचालन मंत्री नायडू व मिहान इंडिया लिमिटेड आणि जीएमआर समूहाचे अध्यक्ष जी एम राव यांच्या उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा नागपूर विमानतळावर होणार आहे. त्यामुळे आता नागपूर विमानतळाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. जागतिक दर्जाची सुविधा नागपूर विमानतळावर तयार होणार आहे. पुढील काही वर्षात नवीन टर्मिनल सह अत्याधुनिक सुविधा नागपूर विमानतळावर उभारल्या जाणार आहे0
0
Report
जालना में तीन दिन की बारिश ने खरीफ पेराई और मिर्च–कपास को राहत दी
Jalna, Maharashtra:जालना जिल्ह्यात सलग 3 दिवस पाऊस, 109 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे खरीप पेरणीसाठी दिलासा मिळाला असून मिरची आणि कपाशी पिकांना जीवदान मिळालं आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस झाला असला तरी जमिनीत वाफ नसल्यामुळे पेरणीला एक किंवा दोन दिवसांत सुरुवात होणार आहे.0
0
Report
नसरापुर केस: पिता ने फांसी की मांग, आज फैसला आने वाला है
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी ही आमची सुरुवातीपासूनच मागणी होती आणि न्यायालय आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देईल अशी अपेक्षा नसरापूर प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी व्यक्त केलीय. नसरापूर प्रकरणी आज निकाल लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर त मुलीच्या वडिलांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी0
0
Report
Advertisement
