445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अलंदी में पालखी प्रस्थान की तैयारी: 300 लोगों के सहयोग से सब कुछ तैयार
Pimpri-Chinchwad, Maharashtra:अलंदी में संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान की लगबग तयारी हो रही है। इस तयारी का एक अहम हिस्सा पालखी रथ के साथ जाते समय मुलायम आरती के सामान, चांदी के दागिने, वस्त्र आदि का व्यवस्थित प्रबंध है। यह व्यवस्थापन पूरा हो चुका है। पालखी के साथ मंदिर समिति के लगभग 300 लोग मौजूद रहते हैं। उनके लिए छोटी से लेकर तंबू, भोजन और संपूर्ण साहित्य की भी तैयारी कर ली गई है। व्यवस्थापन कौशल के इस उत्तम उदाहरण के बारे में हमारी प्रतिनिधि कैलास पुरी ने श्रीधरपंत से बातचीत की।0
0
Report
चिपळूण में दुर्लभ मास्क्ड बूबी पक्षी मिला, वन विभाग ने सुरक्षित रेस्क्यू किया
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी चिपळूणात दुर्मिळ 'मास्क्ड बूबी' समुद्री पक्ष्याची नोंद; वन विभागाकडून सुरक्षित रेस्क्यू अँकर : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात दुर्मिळ समुद्री पक्षी 'मास्क्ड बूबी' (Sula dactylatra) आढळून आला आहे. खरवते येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हा पक्षी अशक्त अवस्थेत विद्यार्थ्यांना दिसून आला. विद्यार्थ्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिल्यानंतर वनरक्षक रेश्मा कावळे यांनी घटनास्थळी धाव घेत पक्ष्याचे सुरक्षित रेस्क्यू केले. विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चिपळूण परिसरात या दुर्मिळ समुद्री पक्ष्याची नोंद झाल्याने पक्षीप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.0
0
Report
नागपुर में सनमार्ग Mind Wellness केंद्र का उद्घाटन, मोहन भागवत और पंकज भोयर शामिल
Nagpur, Maharashtra:नागपुर: नागपुर स्थित सनमार्ग माईंड वेलनेस केंद्र का उद्घाटन आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक मोहन भागवत के हाथों हुआ। कार्यक्रम में राज्य के गृह राज्यमंत्री पंकज भोयर की प्रमुख उपस्थिति रहने वाली है। मानसिक स्वास्थ्य के बारे में समुपदेशन और विभिन्न उपचार सुविधाएं उपलब्ध कराए जाने के उद्देश्य से यह केंद्र शुरू किया जा रहा है। उद्घाटन समारोह में विभिन्न क्षेत्रों के मान्यवर, डॉक्टर, सामाजिक संस्थाएं और नागरिकों की उपस्थिति रही/रहेगी।0
0
Report
Advertisement
लोणावळा में 24 घंटे में 267 मिमी बारिश, इस सीजन की सबसे भारी बारिश
Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाने तुफान बॅटिंग केलीये. गेल्या 24 तासांत तब्बल 267 मिलिमीटर पावसाची नोंद करत, यंदाच्या मोसमातील विक्रमी पावसाची नोंद केली. हवामान विभागाने दिलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरलाय. विक एंडला पावसाने कृपादृष्टी कायम ठेवल्यानं पर्यटकांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. यामुळं पर्यटनावर अवलंबून असलेला व्यापारी वर्ग सुखावलाय. लोणावळा आणि परिसरात आत्तापर्यंत 1090 मिलिमीटर पाऊस बरसलाय. या पावसाने शेतकरी वर्ग ही पेरणीच्या कामाला लागलाय. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2392 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. ही तुलना करता पावसाने आणखी कृपादृष्टी दाखवावी अशी अपेक्षा लोणावळाकरांना आहे.0
0
Report
ताम्हिणी घाट में भारी बारिश, पेड़ गिरने से सड़क पर यातायात बाधित
Chendhare, Maharashtra:ताम्हिणी घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.0
0
Report
सतत बारिश से मुळा-भंडारदरा डैम में पानी बढ़ा, किसान में उम्मीद जगी
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील 600 एमसीएफटी क्षमतेचे पिंपळगाव खांड लघु धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी आता थेट मुळा धरणाच्या दिशेने वाहू लागले असून मुळा धरणाच्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. दुसरीकडे, भंडारदरा धरणातही पाणीसाठा 29.30 टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या 24 तासांत तब्बल 218 एमसीएफटी नव्या पाण्याची आवक झाली आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने निळवंडे, आढळा आणि वाकी धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
Advertisement
खोपोली-वे वाकण फाटा महामार्ग पर पानी से ट्रैफिक ठप
Chendhare, Maharashtra:खोपोली ते वाकण फाटा महामार्गावरील वाहतूक ठप्प पालीजवळील पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी रस्त्यावर आले दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा, सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात0
0
Report
देवळी-देवळी मार्ग का वळण पुल बह गया, यातायात दो दिन से बंद
Wardha, Maharashtra:देवळी तालुक्यातील चिकणी जामाणी येथील वळण पुल उखडला. दहेगाव-देवळी मार्गावर वाहतूक बंद. दोन दिवस सतत पाऊस झाल्यामुळे देवळी तालुक्यातील देवळी-दहेगाव मार्गावर असलेला चिकणी जामाणी येथील वळण पुल पावसाने वाहून गेला. या पुलावरून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि परिसरातील गावाकऱ्यांची नियमित वाहतूक होती. मार्ग बंद झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. देवळी येथून पुलगाव जाण्यासाठी दहेगाव मार्गानेच जावे लागते. महामंडळाच्या बसेस देखील याच मार्गाने पुलगाव पोहचतात. परंतु गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला. या पावसात वळण पुल उखडला आणि वाहून गेला. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याचं काम सुरु आहे. कंत्राटदार कंपनीकडून संथ गतीने काम केलं जात आहे, तरीही येथील गावाकऱ्यांनी बांधकाम व महसूल प्रशासनाला कळविले. याकडे मात्र सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.0
0
Report
रामटेक के नेरला में 40 नाग पिल्ले पकड़े, वन विभाग ने सुरक्षित जंगल छोड़ने के लिए छोड़ा
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळच्या नेरला गावात राजू ढोमणे यांच्या घरामध्ये तब्बल ४० नागांची पिल्ले आणि दोन मोठे विषारी नाग आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच चाचेर येथील वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे स serpमित्र रतन कुंभरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने त्यांनी सर्व ४० नागांची पिल्लांची कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडली. वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे पालन करत या सर्व पिल्लांना रामटेक वन विभागाच्या कार्यालयात आणून नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील जंगलात सुखरूप सोडण्यात आले घराच्या परिसरात साप आढळल्यास घाबरून न जाता त्यांना मारण्याचा प्रयत्न व पकडण्याच्या प्रयत्न करू नये, परिसरात साप आढळल्यास त्वरित जवळच्या अनुभवी सर्पमित्रांना किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.0
0
Report
Advertisement
बारिश से भाजी बाजार में सप्लाई कम, ताजा सब्जी की कीमतें आसमान छूने लगीं
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे भाजी बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.गोबीचा दर ४० रुपयांवरून ६० रुपये किलोपर्यंत वाढला असून, टोमॅटो ६० रुपये तर चाकवत ७५ रुपये किलो दराने विकला जात आहे.याशिवाय भेंडी, वांगी, गवार, कारले, ढोबळी मिरची, कोथिंबीर आणि इतर पालेभाज्यांच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे.सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन आणि बाजारातील आवक कमी झाल्याने ही दरवाढ झाला आहे.दुसरीकडे, वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांना रोजच्या भाजीपाला खरेदीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे.वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण पडत आहे.0
0
Report
सवतसडा धबधबा बन गया Koan में पर्यटकों का नया पसंदीदा; चिपळूण का हॉट स्पॉट
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी..सह्याद्रीच्या कुशीत उंच कड्यावरून फेसरणारा सवतसडा धबधबा ठरतोय पर्यटकांची पहिली पसंती.. अँकर intro वरुणराजाच्या आगमनाने सध्या संपूर्ण कोकण परिसर निसर्गाच्या विविध रंगांनी नटला आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना निसर्गाच्या एका अद्भुत चमत्काराचा अनुभव घेता येत आहे.सह्याद्रीच्या नागमोडी घाटरस्त्यांवरून जाताना उंचावरून कोसळणारा चिपळूणजवळील 'सवतसडा धबधबा' सध्या पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. पाहुयात यावरचा आमचा हा विशेष रिपोर्ट... दाट झाडीझुडपांमधून आणि काळ्या कड्यांवरून फेसाळत येणारे हे पांढरेशुभ्र पाणी पाहताच,महामार्गावरील वाहनांचे ब्रेक आपोआप सवतसड्यापाशी लागतात.निसर्गाच्या या अथांग रूपावर आधारित एका कवीने सुंदर ओळी लिहिल्या आहेत... "उंच कड्यावरून कोसळते पांढरे शुभ्र हे पाणी, हिरव्यागार रानात घुमते निसर्गाची गाणी... सवतसड्याच्या या रूपावर पर्यटक झाले दंग,पावसाच्या या सरींनी चढवला आनंदाचा रंग!" एकूणच काय तर, सह्याद्रीच्या कुशीतून उंच काड्यावरून फेसळणारा हा 'सवतसडा' धबधबा सध्या कोकणातील पर्यटनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे.जर तुम्हीही या पावसाळ्यात सुरक्षित आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल,तर चिपळूणचा सवतसडा तुमचा वीकेंड नक्कीच खास करेल. निसर्गाच्या या अद्भुत चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावले आता चिपळूणकडे वळत राहतील हे नक्की..0
0
Report
मानसून बरसात से कोल्हापुर के डैमों में जलस्तर तेज़ी से बढ़ा
Kolhapur, Maharashtra:मान्सून लांबल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला होता, पण मुसळधार पाऊस सुरू झाल्याने धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणाची पाणी पातळी किती आहे त्यावर एक नजर टाकूया. राधानगरी धरण 33.58 टक्के इतके भरले आहे. तुळशी धरण 40.46 टक्के वारणा धरण 37.44 टक्के दूधगंगा धरण 11.29 टक्के तर कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, जगंहटी ही लघु पाटबंधारे प्रकल्प सरासरी 32 टक्के भरले आहे, त्यातील घटप्रभा लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर विधानपरिषद के विधायक राजेंद्र राऊत ने बार्शी के विकास कार्यों की समीक्षा की
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग – सोलापूर विधानपरिषदचे आ. राजेंद्र राऊत यांच्याकडून बार्शी येथील विकास कामांची पाहणी. सोलापूर विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडून बार्शी येथील विकास कामांची पाहणी. आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची केली पाहणी. आ. राऊत यांनी बार्शी तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. तालुक्यातील कामांबाबत गुणवत्ता उच्च दर्जाचे असावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.0
0
Report
जिले की केंद्रीय सहकारी बैंक के चुनाव में रिकॉर्ड 99.53% मतदान, परिणाम आज स्पष्ट होंगे
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी शनिवारी अत्यंत चुरशीने आणि अभूतपूर्व वातावरणात मतदान पार पडले. जिल्ह्यातील एकूण १०५३ मतदारांपैकी तब्बल १०४८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून, जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक ९९.५३% मतदानाची नोंद झाली आहे. राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचलेल्या या निवडणुकीत ओबीसी विकासमंत्री अतुल सावे, खासदार कल्याण काळे, अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, अभिजित देशमुख व जगन्नाथ काळे हे मतदान केंद्राबाहेर तब्बल आठ तास ठाण मांडून बसले होते. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच नेत्यांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. 'आम्ही आमचे मतदान करून घेतले आहे, त्यामुळे आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित होईल,' अशी प्रतिक्रिया ओबीसी विकासमंत्री अतुल सावे यांनी दिली. तर दुसरीकडे, 'शेतकऱ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तीव्र रोष असल्याने आमचेच उमेदवार जिंकतील,' असा दावा खासदार कल्याण काळे यांनी केला. आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून, रविवारी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल..0
0
Report
जालना में नेताओं व अधिकारियों ने रिंगणोत्सव में फुगड़ी का आनंद लिया
Jalna, Maharashtra:जालना :नेते,अधिकाऱ्यांनी रिंगण सोहळ्यात घेतला फुगडीचा आनंद जालना महाविद्यालयाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांनी फुगडी खेळत रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. आमदार नारायण कुचे यांनी पत्नीसह फुगडी खेळत रिंगण सोहळ्यात सहभाग नोंदवला. जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनwariयाने पत्नी अंजली शर्मा यांच्यासह फुगडी खेळत रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला.0
0
Report
Advertisement
