445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक में पेट्रोल-डीजल के दाम बढ़े, 25 मई 2026 से नए दर लागू
Nashik, Maharashtra:Nasik breaking डिझेल आणि पेट्रोलचे दर पुन्हा वाढले नाशिक शहरातील जुने आणि आजचे दर खालीलप्रमाणे Old rates Petrol 109.74 Diesel 96.30 New Rates from 25 May 2026 Petrol 112.47 Diesel 99.110
0
Report
सातारा के आंबेनळी घाट में भीषण हादसा, 800 फुट खाई में स्कॉर्पियो गिरा—8 मृत
Satara, Maharashtra:सातारा - महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटात रात्री भीषण अपघात झाला असून स्कॉर्पिओ गाडी तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत अंदाजे ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त सर्वजण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याचे समजते आहे.दरम्यान, रात्री १० वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स तसेच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून पोलिस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही。0
0
Report
युवक कांग्रेस ने पेट्रोल पंप पर मेलोडी चॉकलेट देकर महंगाई विरोध प्रदर्शन किया
Kalyan, Maharashtra:कल्याणात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन,पेट्रोल पंपावर ग्राहकांना वाटले मेलोडी चॉकलेट इंधन दरवाढी विरोधात मेलोडी चॉकलेट वाटप करत केले निषेध आंदोलन ANC - वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कल्याण युवक काँग्रेसने रविवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत पेट्रोल पंपावर इंधन भरणाऱ्या ग्राहकांना मेलोडी चॉकलेट वाटप केले. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशात रॉकेटच्या वेगाने महागाई वाढत असताना मोदी सरकार मात्र गप्प आहे,असा आरोप केला. विदेश दौऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध नेत्यांना मेलोडी चॉकलेट देतात, मात्र देशातील सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे त्रस्त आहेत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मेलोडी चॉकलेट देत युवक काँग्रेसने केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.0
0
Report
Advertisement
उल्हासनगर में चलती बुलेट पर भीषण आग, चालक की सूझबूझ से बड़ा हादसा टला
Ambernath, Maharashtra:उल्हासनगराच्या आझाद नगर, कॅम्प नंबर 2 परिसरात संध्याकाळी धावत्या बुलेट दुचाकीला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण बुलेट जळून खाक झाली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत गाडीवरून उडी मारल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.0
0
Report
आٹपाड़ी तालुक़े में तेज आंधी-गरज के साथ गारपिट, एक म्हैस की मौत; डाळिंब के बागों में पानी जमा
Sangli, Maharashtra:आटपाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, अंगावर झाड कोसळून म्हैस ठार, डाळिंबां बागांना फटका.. सांगलीच्या आटपाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिट्याचा पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला आहे. आटपाडी येथे वादळी वाऱ्यामुळे अंगावर झाड कोसळून एक म्हैस ठार झाली आहे. अचानक पडलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे डाळिंब बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे, त्यामुळे डाळींब बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
पुणे के रांजणगाव में बस में आग, यात्रियों की जान जोखिम में
Shirur, Maharashtra:पुणे अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव येथे लाल परीचा धोकादायक प्रवास पाहायला मिळाला; भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसला आग लागली व धूर पसरला. या धोकादायक घटनेमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ होतोय.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर के भद्रावती थाने परिसर में आग, पुलिस की सतर्कता से बड़ा नुकसान टला
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिस स्टेशन परिसरात आज सकाळी अचानक आग लागल्याने काही काळ एकच खळबळ उडाली. परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावताना लावण्यात आलेली आग प्रखर ऊन आणि जोरदार वाऱ्यामुळे अचानक भडकली. विविध गुन्ह्यांमधील जप्त वाहने ठेवण्यात आलेल्या ठिकाणी आग पोहोचल्याने एक वाहन आगीच्या विळख्यात सापडले. ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या तत्परतेने आणि पोलिसांच्या समयसूचकतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे परिसरातील इतर जप्त वाहने मोठ्या नुकसानीपासून बचावली असून संभाव्य मोठा अनर्थ टळला.0
0
Report
श्री विठुराय के दर्शन के लिए रात में लाइन लगाना मना; मंदिर समिति का निवेदन
Pandharpur, Maharashtra:Anchor - श्री विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये भाविकांनी रात्रभर थांबू नये. असा आवाहन मंदिर समितीने भाविकांना केला आहे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन व्हावे यासाठी भाविक रात्रभर दर्शन रांगेमध्ये थांबतात यामुळे भाविकांची गैरसोय होते फक्त आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या काळातच विठुरायाचं 24 तास दर्शन सुरू असतं सध्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत विठुरायाचे दर्शन बंद असतं त्यामुळे भाविकांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी दर्शन रांगेमध्ये थांबू नये असं आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केला आहे अधिक महिन्याच्या निमित्ताने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे अशातच उन्हाळी सुट्ट्या आणि शनिवार रविवार आल्यामुळे पंढरपूर मध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसते आपली गैरसोय टाळण्यासाठी दिलेल्या वेळेतच दर्शन रांगेत उभे राहावं असं आवाहन करण्यात येत आहे0
0
Report
मालेगांव में तेज हवा से शीटें गिरीं, एक युवक की मौत, दूसरा घायल
Nashik, Maharashtra:मालेगांव में तेज़ हवा के कारण दुकानों के पल्ले उड़ गए. सड़क किनारे खड़े एक युवक के सिर पर पल्ला गिर गया, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई; दूसरा युवक गंभीर रूप से घायल हो गया. एक विद्युत पोल पर भी पल्ला गिरा, मगर बिजली आपूर्ति बंद रहने से बड़ा नुकसान नहीं हुआ. पवारवाड़ी क्षेत्र के एक कारखाने के पल्ले भी उड़ गए थे, जिससे और क्षति की आशंका बनी रही.0
0
Report
Advertisement
कल्याण में ठाकरे-शिंदे गट के नगरसेवकों का मिलन, कार्यालय उद्घाटन हुआ
Kalyan, Maharashtra:कल्याण में ठाकरे-शिंदे गट के नगरसेवकों का मिलन, कार्यालय उद्घाटन हुआ. राज्यभर में ठाकरे गट और शिंदे के शिवसेना के बीच दूरियां अक्सर दिखती हैं. कल्याण डोंबिवली में इन दोनो कट्टर विरोधी नगरसेवकों के मनमिलन का यह कार्यक्रम देखने को मिला. कल्याण पूर्वेकडील द्वारली में ठाकरे गट के नगरसेवक निलेश खंबायत के कार्यालय के उद्घाटन शिंदे गट के नगरसेवक कुणाल पाटील के हाथों किया गया. इससे सभी की भुवाएं ऊँची हो गईं. इसके बारे में शिंदे गट के नगरसेवक कुणाल पाटील ने कहा: मुझे आमंत्रण मिला था इसलिए आया; मेरे रिश्ते मित्रवत हैं. ठाकरे गट के नगरसेवक निलेश खंबाळे ने कहा कोई पक्षभेद नहीं है, हमारे गटनेते पुण्याला हैं, कुणाल पाटील से मेरे पारिवारिक संबंध हैं; बड़े भाई के नाते उद्घाटन में बुलाया गया, इसका कोई दूसरे अर्थ न करें.0
0
Report
शिर्डी-कोपरगाव में गरज के साथ तेज बारिश शुरू, शहर जलमग्न होने की आशंका
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी.. कोपरगाव, शिर्डी सह राहाता शहर व परिसरात पावसाची हजेरी... विजेच्या कडकडाटासह जोरदार आणि पावसाला सुरवात... अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ... गेल्या एक तासापासून मुसळधार पाऊस सुरू.... सकाळ पासुन जाणवत होता वातावरणात प्रचंड उकाडा...0
0
Report
नाशिक के पिंपळगाव बसवंत में जमीन विवाद चलते महिलाओं पर ट्रैक्टर चढ़ाने की कोशिश
Pimpalgaon Baswant, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये थरारक प्रकार.. जमीन वादातून महिलांवर ट्रॅक्टर घालून चिरडण्याचा प्रयत्न... जमिनीच्या वादाचा व्हिडिओ समोर... स्थगिती असलेल्या जमिनीवर जबरदस्ती नांगरणी केल्याचा जखमी कुटुंबीयांचा आरोप.. दोन महिला गंभीर जखमी... राजकीय दबावापोटी पोलिसांनी आरोपींना पाठीशी घातले , कुटुंबीयांचा आरोप.. “आमच्या जीवाला धोका” – जखमी कुटुंबीयांचा आक्रोश... पोलिसांनी घडला घटना घडल्यानंतर तात्काळ गुन्हा नोंदविल्याने जखमी कुटुंबीयांचे नातेवाईक संतप्त...0
0
Report
Advertisement
चंद्रपुर में आरक्षण के पक्ष में भारी मोर्चे का एलान: कहां जा रहा संकेत?
Chandrapur, Maharashtra: राखीव प्रवर्गातील उमेदवारांना राखीव मध्येच नोकरी, 14 मे चा राज्याचा जीआर रद्द करण्यासाठी एकवटले आरक्षित घटक , चंद्रपुरात आयोजित सहविचार सभेत 28 जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्याचा जाहीर केला निर्णय राखीव प्रवर्गातील उमेदवारांना राखीव मध्येच नोकरी या 14 मे चा राज्याचा जीआर रद्द करण्यासाठी आरक्षित घटक एकवटले आहेत. चंद्रपुरात यासंदर्भात एक सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. यात 28 जून रोजी या मागण्यांसाठी चंद्रपुरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या जनगणना कार्यक्रमातही ओबीसी कॉलम नसल्याने ओबीसी नागरिकांनी असहकार पुकारत माहिती न देण्याचा निर्धार सभेत बोलून दाखविण्यात आलाय. आजच्या चंद्रपुरातील सहविचार सभेला ओबीसी (वीजा, भज, & विमाप्र) अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील विविध समाज संघटनाच्या प्रतिनिधी उपस्थित होते. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुकी आता राखीव प्रवर्गातच होणार असून अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय सरकारने घेतला आहे त्या विरोधात आरक्षित घटक समाजाने आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. बाईट १) प्रतिभा धानोरकर, खासदार, चंद्रपूर बाईट २) सचिन राजूरकर, राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
अक्कलकोट-गुलबर्गा हाईवे पर ट्रक-कार दुर्घटना, 4-5 घायल
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट गुलबर्गा महामार्गावर ट्रक आणि चारचाकी कारचा भीषण अपघात, चार ते पाच जण गंभीर जखमी अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि चारचाकी कारचा भीषण अपघात, चार ते पाच जण गंभीर जखमी.. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील गावाजवळ ट्रकचालकाने कारला धडक दिल्याची प्राथमिक माहिती तांदळाच्या ट्रकने कारला धडक दिल्यानंतर ट्रक झाली पलटी, ट्रक मधील तांदळाचे पोते पडले रस्त्यावर अक्कलकोट गुलबर्गा महामार्गावर अपघातामुळे ट्राफिक जाम जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलं दाखल अक्कलकोट ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल..0
0
Report
सावर्डे के अंडरपास में पानी भरा, महामार्ग चौपदरीकरण का अधूरा काम वजह
Ratnagiri, Maharashtra:महामार्गावरील अपूऱ्या कामाचा फटका; पहिल्याच पावसात सावर्डे येथे अंडरपासमध्ये साचले पाणी! मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील अपुर्या कामाचा फटका आता स्थानिक नागरिकांना बसू लागला आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील 'वहाळ फाटा' परिसरात असलेल्या अंडरपासमध्ये पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. हा मार्ग अत्यंत रहदारीचा असल्याने, अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था न केल्याने या भागात जणू तळ्याचे स्वरूप आले होते. दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.0
0
Report
Advertisement
