445001
दसऱ्याचं सोनं: विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त “दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेनं” हा अभिनव उपक्रम राबविला. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत, विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचा उद्देश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मंचर कांदा आंदोलन पर FIR, किसानों के खिलाफ कार्रवाई तेज
Shirur, Maharashtra:आंबेगाव पुणे... पुणे नाशिक महामार्गावर मंचर येथे कांद्याच्या दरवाढीसाठी आंदोलन करणं आंदोलकांना भोवलंय, पुणेच्या मंचर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि 200 ते 250 अज्ञात आंदोलन शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. कांद्याला योग्य हमीभाव मिळावा यासाठी पुणे नाशिक महामार्ग लगत सभेचे आयोजन करण्यात आले होते आणि या सभेनंतर आंदोलकांनी थेट पुणे नाशिक महामार्गावर उतरून आंदोलन केलं, सार्जनक वाहतूक व्यवस्था विस्कळीत करत शांतता भंग करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल केल्याच मंचर पोलिसांनी FIR मध्ये म्हटलंय, गुन्हे दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार आक्रमक झाले असून त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वरती ट्विट करत मंचरमधील आंदोलनাপ्रकरणी देवदत्त निकम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी शेतकऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याचे पाप या सरकारने केले आहे. कांद्याचा दर वाढावा म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर FIR करणे शोभते का ? सरकार सत्तेच्या जोरावर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा करत असलेला प्रयत्न शोभनीय नाही, हे सरकारने ध्यानात घ्यावे. अशा शब्दात रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय...0
0
Report
राजेंद्र राऊत का दावा: सोलापुर विधान परिषद में भाजपा की जीत पक्की
Pandharpur, Maharashtra:महायुती के मते तर मला मिळतीलच पण महाविकास आघाडीच्या मतदारांची मते ही आपल्या सोबत असतील कारण सर्वच पक्षात आपले चांगले संबंध आहेत. असा आशावाद सोलापूर विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आज पंढरपुरात येऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं तसेच उमेदवारीच्या शेरीत असलेले प्रशांत परिचारक यांची सुद्धा भेट घेतली. सोलापूर विधान परिषदेच्या मतदानामध्ये आपल्याला सव्वा पाचशे ते साडेपाचशे मतदार मतदान करतील त्यामुळे ही निवडणूक एकतर्फेहून आपला विजय निश्चित आहे असा विश्वास भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला आहे0
0
Report
नांदेड के धर्माबाद में किसानों का बंद, मांगें पूरी न होने पर आंदोलन शुरू?
Nanded-Waghala, Maharashtra:शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळपासूनच या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय. धर्माबादची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या बंदची हाक देण्यात आली आहे. पिक विम्याची रखडलेली रक्कम तात्काळ वितरित करावी, डीएपी व युरिया खतांचा काळाबाजार रोखावा, ट्रॅक्टर साठी डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे यास इतर शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी धर्माबाद कडकडीत बंद ठेवण्यात आला.0
0
Report
Advertisement
IMA बुलढाणा शाखा के नाम पर बनावट लेटरहेड से 3.23 लाख के गबन का मामला
Buldhana, Maharashtra:Buldhana Indian Medical association Buldhana shakh me arthik garvabhacharacha aarop; don doctoranvar gunha dakhala Banavat letterhead v shikkyancha vapr karun 3.23 lakhanchya apaharacha aarop.. Anchor - Indian Medical Association (IMA) Buldhana shakhachya navane banavat letterhead, shikke ani padacha garaavapooran vapr karun arthik apahar kelyaprakarni Dr. Ajit Sirsaath va Dr. Gazendra Nikam yananchyavirodha Buldhana shahar polisa thanaat gunha dakhla jhala aahe. Firyadi Dr. Jadusing Rajpoot yanayachi takraryanusar, aaropi anur sarkari padavar nasatanaahi adhikrit padavaras ahsasvaat sansthechya navane patravyavahar kela ani bank vyavaharat hastakshep kela. IMA chya khataatun 3 lakh 23 hajar 716 rupayanchya apahaaracha aarop ahe, nyayalayachya aadesh anusar vividh kalmanda gunha nondavnyat aala aahe. Ya prakaracha pudhil tapas polisa upanirsak Ravi More karit aahet.0
0
Report
परळी में हत्या मामले के आरोपियों के घर बुलडोजर चलेगा: मुस्लिम समुदाय की मांग
Beed, Maharashtra:बीड: परळीतील तोहिद पठाण हत्या प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा; मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस अधिकारीांची भेट घेतली. बीडच्या परळीत झालेल्या तोहिद पठाण हत्या प्रकरणात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. यातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालविण्याची मागणी करत मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. परळीतल्या तोहीद पठाण या 36 वर्षीय तरुणाची त्याच्याच दोन मित्रांनी निर्घुण हत्या केल्याचं समोर आलं. हत्या केल्यानंतर तोहीदचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देण्यात आला. सुरुवातीला सदरील प्रकार अपघात वाटला होता. मात्र पोलिसांच्या तपासात तरुणाची हत्या झाल्याचं उघड झालं. दरम्यान पठाण कुटुं embodimentsला न्याय मिळावा. या मागणी करिता मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची भेट घेतली. इतर संबंधितांवर कारवाईची मागणी केली जाते. आरोपींच्या घरावर बुलडोझर चालविण्याची मागणी होतेय.0
0
Report
Kolhapur की गोकुळ चुनावी लड़ाई में शिवाजी पाटील ने उठाए सवाल
Kolhapur, Maharashtra:गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकारणात नवीन संघर्ष उफाळून आला आहे. भाजप समर्थक आमदार शिवाजीराव पाटील यांनी थेट भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गोकुळ निवडणुकीसंदर्भात झालेल्या महायुतीच्या बैठकीत आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप करत शिवाजी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे गोकुळच्या राजकारणातून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. आमदार शिवाजी पाटील म्हणाले की आमचे राष्ट्रीय नेते चंद्रकांत दादा मला गोकुळच्या बैठकीला बोलावलं नाही.. हसन मुश्रीफ यांना बोलावलं.. पश्चिम महाराष्ट्राचे नेते सुमित कदम यांना बोलावलं.. कोल्हापूर जिल्ह्याचा, गोकुळचा सुमित कदम यांचाशी संबंध नाही.. पण आम्हाला बोलावले नाही.. या जर आम्हाला जमेत धरत नसतील तर सतेज पाटीलला आमचे विरोधक नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या वक्तव्यानंतर गोकुळच्या राजकारणातील संघर्ष किती टोकाला पोहोचला आहे याची प्रचिती येत आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर झालेल्या महायुतीच्या बैठकीत गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे आणि अमल महाडिक उपस्थित होते. मात्र शिवाजी पाटील यांना निमंत्रण नसल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आमदार शिवाजी पाटील यांनी केवळ गोकुळच्या राजकारणावरच भाष्य केले नाही, तर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप वाढविण्यासाठी दादानी नेमकं काय योगदान दिलं, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पक्षांतर्गत नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये सर्वकाही सुरळीत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे शिवाजी पाटील याच्या वक्तव्यापूर्वीच गोकुळचे नेते आमदार सतेज पाटील यांनी देखील महायुतीवर टीका केली आहे. गोकुळच्या निवडणुकीत थेट मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागतंे, हेच जिल्ह्यातील सत्तेचे नेते यांनी अपयश असल्याचा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आमदार शिवाजी पाटील यांनी यापूर्वी गोकुळमधील 1308 संस्था बोगस असल्याचा आरोप केला होता. या संस्था निवडणूक प्रक्रियेतून वगळण्याची मागणीही त्यांनी केली होती. पण नंतर या संस्थांना पात्र ठरवण्यात आले. यामागे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबतच मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भूमिका असल्याचा आरोप शिवाजी पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे, भाजप समर्थक आमदार असूनही शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे गोकुळ निवडणुकीत नेमकी कोणती समीकरणे तयार होणार, आमदार शिवाजी पाटील खरोखरच वेगळी भूमिका घेणार का ? आणि महायुतीतील हा वाद किती वाढणार यावर गोकुळच्या सत्तेची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..0
0
Report
Advertisement
नाशिक के खडक मालेगाव में बिबटिया पोलिहाउस में घुसा, रेस्क्यू टीम ने जेरबंद किया
Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे राहुल खंडेराव शिंदे यांच्या मिरचीच्या पॉलीहाऊसमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे गेल्या पाच तासापासून बिबट्या पॉलीहाऊसमध्ये असल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मिरचीच्या पॉलीहाऊसमध्ये बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला मिळताच निफाड येथील वन विभागाची रेस्क्यू टीम पिंजरा घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी खडक माळेगाव येथे दाखल झाली बिबट्या अचानक उठून पॉलिहाऊस च्या बाहेर येण्यासाठी पळाला आणि पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी आणि वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सुटकेचा निश्वास सोडला या बिबट्याला निफाड येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत नेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कडून तपासणी करून वरिष्ठांच्या आदेशानंतर बिबट्याला पुन्हा अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली मात्र या दरम्यान शिमला मिरचीच्या पॉलिहाऊसचे आणि मिर्चीचे बिबट्याकडून मोठे नुकसान झाल्याने वन विभागाने ही संदर्भ भरून द्यावी अशी मागणी शेतकरी महिलेने केली0
0
Report
लातूर में आंधी-बारिश: मंडप उड़ने से कार्यक्रम प्रभावित
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज औसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी... लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात गेल्या अर्ध्या तासापासून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक गावांमध्ये वाऱ्याचा वेग वाढल्याने नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान, किल्लारी येथे सुरू असलेल्या एका कार्यक्रमाचा मंडप वादळी वाऱ्यामुळे उडाल्याची घटना घडली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे.0
0
Report
कोल्हापुर और छत्रपती संभाजीनगर में उर्वरक वितरण के लिए फ्रेमवर्क लागू, किसानों की चिंताएं बढ़ीं
Kolhapur, Maharashtra:केंद्र और महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील कोल्हापूर और छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये खत वितरणाच्या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. या नव्या व्यवस्थेनुसार शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून खताची मागणी नोंदवावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रकल्पाचा उद्देश खतांचा गैरवापर रोखणे आणि अनुदानित खतांचे समन्वयित वितरण करणे असलेला म्हणाला जातो. शेतकऱ्यांना खतासाठी दुकानांबाहेर रांगेत उभे राहण्याची गरज न पडावी, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, शेतकऱ्यांचे मत याच्या अगदी उलट आहे. पिकाचा आणि पावसाच्या हंगामानुसार खताची गरज असते, त्यामुळे ऑनलाइन प्रक्रियेत वेळ द्यावा लागत असल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीची किचकट पद्धत आळवावी, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना आधार क्रमांक, ओटीपी, जमिनीची माहिती, पिकाचा हंगाम, गोण्यांची संख्या, नोंदणी विक्रेत्यांची निवड इत्यादी माहिती देऊन नोंदणी करावी लागते, नोंदणी झाल्यानंतर QR कोड आणि टोकन नंबर तयार होतो. तीन दिवसांत साठा राखून आवश्यकतेनुसार खत देण्यात येईल, परंतु शेतकऱ्यांना विलंबाची भीती आहे. खतांच्या लिंकिंग, वेळेवर उपलब्धता आणि पुरवठ्याच्या समस्यांमुळे अडचणी वाढत आहेत. राज्यातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू झालेल्या या पथदर्शी प्रकल्पाला विरोध होत आहे.0
0
Report
Advertisement
आयुष्मान भारत महाराष्ट्र समिति में शेटे की नियुक्ति पर विवाद
Beed, Maharashtra:आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिति के अध्यक्षपद पर ओमप्रकाश शेटे की नियुक्ति को लेकर विवाद पैदा हुआ है। सूचना अधिकार कार्यकर्ते शुभम शिंदे और एड. राजेंद्र नवले ने कहा है कि शेटे ने मुख्यमंत्री कार्यालय को दिशा भुलाने का आरोप लगाया है और नियुक्त प्रक्रिया की गहन जांच तथा एफआईआर की मांग की है। 20 मार्च 2025 को आरोग्य विभाग में शेटे की नियुक्ति पर टिप्पणी की गई, परंतु स्वास्थ्य मंत्री प्रकाश आबिटकर के हस्ताक्षर की पुष्टि न होते हुए भी कुछ ही मिनटों में फाइल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मंजूरी के लिए भेजने का दावा किया गया है। इससे नियुक्ति प्रक्रिया की पारदर्शकता पर प्रश्न उठे हैं। इस प्रकरण से राजनैतिक और प्रशासनिक चक्रों में हलचल है और शासन तथा स्वास्थ्य विभाग की भूमिका पर सबकी प्रतिक्रिया पर सबकी निगाहें लगी हैं। इसके अलावा jajलगाव के विधायक प्रकाश सोळंके ने भी आरोप लगाया है कि शेटे सरकार की सुविधाओं का दुरुपयोग करते हैं और राज्यभर घूमते समय सरकारी लाव भगत का प्रयोग करते हैं।0
0
Report
कांग्रेस ने शैलेश अग्रवाल की सदस्यता रद्द कर उमेदवारी वापस लेने पर सख्त कार्रवाई की
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग काँग्रेसकडून शैलेश अग्रवाल यांची हकालपट्टी; पक्ष सदस्यत्व रद्द वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई करत उमेदवार शैलेश अग्रवाल यांचे पक्ष सदस्यत्व रद्द केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी यासंदर्भातील पत्र जारी केले. शैलेश अग्रवाल यांना काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे पक्षासमोर अडचणी निर्माण झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या कृतीला गंभीर शिस्तभंग मानत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार अग्रवाल यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असून त्यांचे पक्ष सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.आज अग्रवाल यांनी उमेदवारी मागे घेतल्याने जोडो मारो आंदोलन काँग्रेस भवन समोर होणार आहे.0
0
Report
एपॉक्सी रसायन के बिना विठ्ठल मूर्ति संरक्षण, विशेषज्ञों की टीम तीन दिन पदस्पर्श रोकेंगे
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर विठ्ठलाच्या मूर्तीवर इपाॅक्सी रासायनिक प्रक्रिया न करता स्टोन पावडरचा वापर करणार... देशातील सर्वोत्तम टेक्नॉलॉजी चा वापर करणार... विठ्ठल मूर्तीचे आयुष्य वाढविण्यासाठी नव्या पध्दतीचा वापर करण्याचा विचार... lवकरच केरळ सह देशातील मूर्ती तज्ञांना बोलावून मूर्तीची पाहणी करणार... आषाढी यात्रेपूर्वी मूर्तीवर प्रक्रिया केली जाणार... प्रक्रियेदरम्यान विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे... याबाबत लवकरच तारीख जाहीर करून मूर्ती संवर्धनाचे काम केले जाईल . सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची माहिती...0
0
Report
Advertisement
संगमनेर के शोरूम मारपीट केस में गिरफ्तारी की मांग तेज, प्रदर्शन जारी
Shirdi, Maharashtra:संगमनेर शहर के शोरूम में ग्राहक पर कथित मारपीट के प्रकरण के चलते संगमनेर में गहरा तनाव है। अपराध दर्ज होने के चार दिन बाद भी आरोपी मैनेजर और संबंधित कर्मियों की गिरफ्तारी न होने से नागरिकों ने जुलूस और प्रदर्शन किया। उन्होंने प्रशासन से आरोपियों पर कठोर कार्रवाई और तुरन्त गिरफ्तारी की मांग की, साथ ही संगमनेर प्रांत कार्यालय के सामने सामूहिक ठिय्या आंदोलन भी किया गया। प्रशासन ने mediation के बाद कार्रवाई का आश्वासन दिया, जिसे सुनकर कुछ संतप्त ग्रामस्थों ने आंदोलन समाप्त कर दिया।0
0
Report
वाशीम में अस्पताल के बाहर परिवार पर समूह का लोहे की रॉड से हमला; आरोपी गिरफ्तार, जाँच डीवायएसपी के पास
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर १ जून रोजी एका कुटुंबातील चार जणांना १० ते १२ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याच्या घटनेप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चेकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देत या प्रकरणाचा तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपविण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांनी घेतला.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते0
0
Report
Nida Khan मामले में इम्तियाज जलील का नाम सामने, संजय शिरसाट ने प्रतिक्रिया दी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पालकमंत्री संजय शिरसाठ निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांचे नाव आल्यानंतर प्रतिक्रिया मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो निदा खान प्रकरण सोपं नाही ते फक्त नाशिक पुरते मर्यादित नाही. पुण्यामध्ये सुद्धा असेच प्रकरण घडले आहे. निदा खान इथे आल्यानंतर तिला 35 दिवस कोणी मदत केली, त्यात इम्तियात जलील हेच आहेत हे मी स्पष्ट सांगितले होते, आता एफ आय आर मध्ये आणि स्टेटमेंट मध्ये त्यांचे नाव आले... त्यामुळे पोलीस उचित कारवाई करतील.0
0
Report
Advertisement
