icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लातूर के किसान को बैल जोड़ी वापस मिलने पर राहत

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज..‌‌. अखेर पीडित शेतकरी राम बिराजदार यांना मिळाली त्यांची बैलजोडी परत..... झी २४ तास च्या पाठपुराव्याला यश. आईन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांला मोठा दिलासा.... अखेर पीडित शेतकरी राम बिराजदार यांना त्यांची बैलजोडी परत मिळाली आहे. सकाळपासून झी २४ तासने या प्रकरणाला सातत्याने वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने दखल घेत आवश्यक हालचाली सुरू केल्या. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत गोशाळेतून बैलजोडी शेतकऱ्याच्या ताब्यात देण्यात आली. पेरणीच्या तोंडावर बैलजोडी परत मिळाल्याने राम बिराजदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपला प्रश्न सातत्याने मांडल्याबद्दल आणि न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवल्याबद्दल शेतकऱ्यांनी झी २४ तासचे आभार मानले आहेत. यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी.
0
0
Report

इंजेक्शन से गर्भवती महिला की मौत: उच्चस्तरीय जांच के आदेश

Navi Mumbai, Maharashtra:ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आठ महिन्यांo्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान बाळासह मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित इंजेक्शनचा वापर तात्काळ बंद करण्याचे आदेश देत उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी रिचा मिश्रा आणि सोनम डोंगरे या दोन्ही गर्भवती महिलांना ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाले होते. दोघीही आठ महिन्यांच्या गर्भवती असल्याने प्रीमॅच्युअर प्रसूतीदरम्यान अर्भकाच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार आवश्यक इंजেক्शन देण्यात आले होते. मात्र, इंजेक्शन दिल्यानंतर दोन्हीजणांना अस्वस्थ वाटू लागल्याने १ जुलै रोजी त्यांना वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना सोनम डोंगरे यांच्या पोटीतील बाळासह मृत्यू झाला. तर रिचा मिश्रा यांच्या प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर मृत सोनम डोंगरे यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याची मागणी केली गेली आहे. या प्रकरणात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये संबंधित इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इंजेक्शनच्या गुणवत्तेची व संपूर्ण उपचार प्रक्रियेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांनी वाशी सार्वजनिक रुग्णालयाला भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला जे. जे. रुग्णालयाचे विभागप्रमुख, नवी मुंबई स्त्रीरोग व प्रसूती तज्ज私य सोसायटीचे सदस्य तसेच महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा समावेश असून या समितीला तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात आज सर्व पक्षांनी रुग्णालय आणि महापालिकेत आंदोळ करण्यात आला. पालिका आयुक्तांच्या दालनात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाने ठिय्या आंदोलन केले, तर मनसेने ऐरोली येथील रुग्णालयात आंदोलन केले, शिवसेनेनेही आयुक्तांना निवेदन दिले. या प्रकरणात मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवण्यात येणार आहेत, दुसरी पेशंट रिचा मिश्रा यांच्या प्रकृतीही अत्यवस्थ आहे; या घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत कायदेविषयक उपाययोजना आणि दोषी कोण, इंजेक्शनमध्ये काय त्रुटी आढळते इत्यादींविषयी स्पष्टता मिळेल. स्वाती नाईक नवी मुंबई
0
0
Report
Advertisement

जिला परिषद शालाओं के लिए नया उपक्रम: अधिकारी हर साल एक स्कूल दत्तक लेंगे

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने नवा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत शिक्षण विभागातील अधिकारी आणि पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना पुढील एक वर्षासाठी प्रत्येकी एक शाळा दत्तक घ्यावी लागणार आहे.दत्तक घेतलेल्या शाळांना नियमित भेटी देऊन विद्यार्थी गुणवत्ता,भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि पालकांच्या सहभागाचा आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे.या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांवरील पालकांचा विश्वास वाढण्यास मदत होणार असून,शाळांचा शैक्षणिक दर्जाही उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

टीईटी पेपर फूटने के खिलाफ प्रदर्शन, शिक्षा मंत्री दादा भुसे से इस्तीफे की मांग

Ahilyanagar, Maharashtra:राज्य परीक्षा परिषद आणि शालेय शिक्षण मंत्रालयाच्या ढिसाळ कारभारामुळे टीईटी परीक्षेचा पेपर फुटला...याची जबाबदारी स्वीकारून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सम्मीक विद्यार्थी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली...हातात निषेधाचे बॅनर घेऊन यावेळी विद्यार्थ्यांना जोरदार घोषणाबाजी केली...टीईटी परीक्षेत मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला...दरम्यान काही daysांपूर्वी NEET चा देखील पेपर फुटला होता, या विरोधात दिल्लीत मोठी आंदोलने झाली तरी देखील केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही याचा आंदोलकांनी निषेध नोंदवला... दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेला बॅनर लक्ष वेधून घेत होते.
0
0
Report
Advertisement

पवार गट के आह्वान पर जिलाधिकारी कार्यालय के सामने टीईटी पेपरफुटी विरोध

Satara, Maharashtra:साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि विविध संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. NEET पेपर फुटी नंतर राज्यात अवघ्या १५ दिवसांत झालेल्या टीईटी पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच, बड्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांवर लादलेल्या 'स्मार्ट मीटर' योजनेमागे सरकारचे मोठे आर्थिक षड्यंत्र असल्याचा घणाघाती आरोप केला गेला.
0
0
Report

छत्रपति संभाजी नगर के दो नामी होटेल सील, कुज़ी भाजियाँ और रंगमिश्रण पाए गए

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यात अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज कारवाई सुरू आहे. छत्रपती संभाजी नगरच्या هॉटेलमध्ये अन्न व औषध प्रशासनाने आज छापा टाकला असून या शहरातील दोन नामांकित हॉटेलचे परवाने रद्द करण्यात आले. हॉलमध्ये कुजलेल्या भाज्या असल्याची माहिती मिळाली आणि आहारात वापरल्या जाणाऱ्या रंगांबाबतही तक्रारी आल्या. त्यामुळे या हॉटेलांवर सील ठोळण्यात आले आणि परवाने निलंबित केले गेले. दुसऱ्या गावात नामी वेज हॉटेलमध्ये कुजलेल्या भाज्या/खाऊसामग्रीत अडचणी आल्याचं निदान झालं; त्यामुळे त्या हॉटेलचाही प्रवेश बीमित करण्यात आला. अशा हॉटेलमध्ये अन्नात वापरला जाणारा रंग आणि इतर विष्क्रिय घटक आढळल्यास तपासणी चालू राहील, आणि ग्राहकांनी तक्रारी केल्यास कारवाई केली जाईल. या मोहिमेचे नेतृत्व विभागांनी स्पष्ट केलं आहे की अन्नात विष टाकणाऱ्या या हॉटेल्सवर कारवाई सुरूच राहील. विभागांनी जनता आणि ग्राहकांना आपले आहार जपण्यासाठी काळजी घेण्याची विनंती केली.
0
0
Report

बीड में पानी के लिए महिलाएं ग्राम पंचायत पर हंडा मोर्चा निकलीं

Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली, तरी अनेक भागांतील पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही कायम आहे. आष्टी तालुक्यातील साबलखेड गावात गेल्या अनेक दिवसांपासून नळाला पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तात्काळ पाणीपुरवठा सुरू करा, अन्यथा अहिल्यानगर–आष्टी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडू, असा इशाराही आंदोलक महिलांनी दिला आहे. sabलखेड गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. गावातील नळयोजनेतून अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ, विशेषतः महिलांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला.
0
0
Report
Advertisement
Advertisement

भागवत बोले राजनीति का चरित्र: हार मानना नहीं, प्रयास ही सफलता का रास्ता

Nagpur, Maharashtra:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत नागपुर में सिंधु एजुकेशन सोसाइटी के कार्यक्रम में संबोधन करते हुए कहा कि राजनीति का चरित्र ऐसा है कि किसी का अच्छा होता है तो जलने वाले अफराद पैदा होते हैं। उन्होंने कहा: जिनका सब कुछ उजड़ गया, उनके पास कुछ नहीं है, इसलिए रोना नहीं चाहिए; प्रयास करना चाहिए, प्रयास से सब ठीक होता है, प्रतीक्षा करनी पड़ती है; रोने वाला आदमी पहले ही हार जाता है, जो लड़ाई करता है कुछ न कुछ हासिल करता है। भगवान ने गीता में अर्जुन को बताया है: भागने से तुम्हारी प्रस्तुति होगी, लड़ोगे जीतोगे तो वैभव मिलेगा; डटे रहना, अड़े रहना, संघर्ष करना इसमें नुकसान नहीं है। यह जीवन का भाग है—हारना नहीं। एक दरवाजा बंद होता है तो दूसरा दरवाजा खुलता है। संघ प्रमुख मोहन भागवत सिंधु एजुकेशन सोसाइटी के कार्यक्रम में उपस्थित लोगों को संबोधित करते हुए कहा कि लोगों ने सब कुछ छोड़कर यहां आना स्वीकार किया; वे जमीन पर रहना चाहते हैं जो भारत है, जहां धर्म का आचरण निर्भरता से किया जा सके; पीढ़ियों से कमाई, संपत्ति, व्यवसाय, खेती सब छोड़कर लोग यहां आए। वे शरणार्थी नहीं थे, विस्थापित थे; उनके लिए गलत शब्द का उपयोग हुआ उस समय, वे अपने मातृभूमि के प्रेम के कारण संघर्षरत योद्धा थे। एक लड़ाई हार गए थे, हम सब लोग लड़ाई हार गए थे; भारत को एक रखने की कोशिश, लेकिन कैरियर या संपत्ति नहीं चुना गया—देश चुना, धर्म चुना। दशा बदलती है, परिस्थिति बदलती है; पेट भरने वाली शिक्षा आवश्यक है, लेकिन अनिवार्य नहीं है; बिना शिक्षा के भी लोग बड़े होते हैं और शिक्षित लोगों को नौकरी पर रखते हैं। शिक्षा से विवेक प्राप्त होता है। घर से शुरू होती है, पहले टीचर माता हैं। भगवान ने कहा है, मनुष्यों को जीवन देना है, जीवित रहना अपने लिए नहीं बल्कि अपनों के लिए। स्वयं नेकी से जीना है और सबको नेकी से शिक्षानी है, कृर्ति से सीखानी है।
0
0
Report

वाघराल पाडा में जलभराव पर महापालिका पर आरोप, आयुक्त ने किया निरीक्षण

Vasai-Virar, Maharashtra:वसई : वसई पूर्वेकडील वाघराल पाडा येथे पाण्याच्या प्रवाहात वाहने वाहून गेल्याच्या घटनेला महापालिका जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेता मनोज पाटील यांनी केला असतानाच आज पालिका आयुक्त बी पी यांनी वाघराल पाडा परिसरात पाहणी केली आहे ... वाघराल पाडा परिसरात डोंगर पोखरून अनधिकृत चाळी बनवण्यात आल्या आहेत ... चाळ माफियांनी नैसर्गिक नाले बुझवल्याने रस्त्यांना नदीचा प्रवाह येतो आणि रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेली वाहने वाहून जायचे प्रसंग घडले आहेत ... डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कसा बदलता येईल यासाठी पालिका प्रयत्न करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे... बाईट - बी पी पृथ्वीराज, पालिका आयुक्त.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top