Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

कणकवली में प्रेमी-प्रेमिका ने धरण के पानी में आत्महत्या, कारण अज्ञात

UPUmesh Parab
Dec 10, 2025 05:34:33
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत मुलगा आणि मुलगी यांनी एकत्रितरित्या तरंदळे येथील धरणाच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उत्तररात्री १.३० वा सुमारास उघडकीस आली. या दोघांनीही एवढे टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप समजू शकले नाही. घडल्या प्रकारामुळे कणकवली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. यातील मुलाचे वय २२ वर्षे असून मुलीचे वय १८ वर्षे आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Dec 10, 2025 06:51:44
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 10, 2025 05:49:18
Chandrapur, Maharashtra:विकलांगों के लिए वैश्विक पहचान पत्र प्रस्तुत न करने के मामले में चंद्रपुर जिला परिषद के 12 कर्मचारियों को निलंबित किया गया है. चंद्रपुर जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह ने यह कार्रवाई की है. निलंबित किए गए कर्मचारियों में दस शिक्षक और दो अभियंता शामिल हैं. दिव्यांग विभाग के प्रधान सचिव तुकाराम मुंडे ने दिव्यांग कर्मचारियों के प्रमाणपत्रों की जाँच के निर्देश दिए थे. इसके अनुसार चंद्रपुर जिला परिषद ने दिव्यांग कर्मचारियों के प्रमाणपत्रों की जाँच प्रक्रिया शुरू की थी. इस प्रक्रिया के दौरान बार-बार अवसर देकर भी वैश्विक पहचान पत्र प्रस्तुत न करने वाले बारह कर्मचारियों पर यह कार्रवाई की गई है. निलंबित 12 कर्मचारियों के अलावा वैश्विक दिव्यांग पहचान पत्र न प्रस्तुत करने वाले अन्य कर्मचारी भी संदेह के घेरे में हैं.
98
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 10, 2025 05:49:00
193
comment0
Report
PSPramod Sharma
Dec 10, 2025 05:19:15
104
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 10, 2025 04:18:34
93
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 10, 2025 04:05:08
121
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 10, 2025 04:03:39
Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri mahayuti kailas puri Pune 10-12-25 feed by 2c Mahayuti पार्श्वभूमीवर शहरात एकमेकांच्या पक्षातील स्थानिक नेत्यांना पक्षात प्रवेश देण्याच्या निर्णयावरून चर्चा सुरू असून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता बळावत आहे. भाजपकडून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जात असून आतापर्यंत आठशेहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत; राष्ट्रवादी काँग्रेसकडेही अनेक पदाधिकारी अर्जदार आहेत. महापौर पद, भूषवलेल्या शकुंतला धराडे, विधी समिती अध्यक्षपद भूषवलेले प्रसाद शेट्टी व अन्य ४० माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी भाजपकडे अर्ज केले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. याच संदर्भात भाजप शहराध्यक्ष शत्रुघन काटे यांच्याशी चर्चा केली गेली.
128
comment0
Report
Advertisement
Back to top