Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

नारायणगांव में असमय बारिश से अंगूर बाग भारी नुकसान, किसान चिंतित

HCHEMANT CHAPUDE
Oct 27, 2025 06:00:54
Shirur, Maharashtra
गेली आठवडाभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झालं असून द्राक्ष हब असलेल्या नारायणगाव परिसरातील द्राक्ष बागांवर डावणी बुरशी सारख्या रोगाचा प्रसार वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत. नुकसानग्रस्त शेतातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी Hemant Chapude यांनी.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Oct 27, 2025 10:03:22
Nashik, Maharashtra:Anchor अतिवृष्टी असेल किंवा नैसर्गिक आपत्ती .. नुकसानीचा पंचनामा करण्यापासून ते आर्थिक मदत देण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया महसूल प्रशासनातर्फे राबविली जाते.. मात्र हीच यंत्रणा आर्थिक मदत गायब करत असेल तर ...जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जवळपास चारशे शेतकऱ्यांचे सव्वा कोटी रुपयांची आर्थिक मदत अशीच परस्पर हडप करण्यात आलीय. बघूया विशेष रिपोर्ट. कुठलीही आपत्ती आली की तलाठी त्याचा पंचनामा करून शेतकऱ्यांची नावे आणि त्यांना देण्यात येणारा मोबदला राज्य शासनाच्या ई-पंचनामा पोर्टलमध्ये टाकण्यात येतात. पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर झालेल्या अनुदानाची रक्कम नोंदविण्याच काम महसूल सहायक अमोल भोई याच्याकडे होत. पंचनाम्यानुसार 2022 मध्ये 122 शेतकऱ्यांच्या नावे 36 लाख 39 हजार 965 रुपये, 2024 मध्ये 225 शेतकऱ्यांच्या नावे आलेले 83 लाख 73 हजार 522 रुपये थेट पीडित शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर मिळणार होते. मात्र तहसीलदार यांचा आयडी पासवर्ड वापरून पीडितांच्या ऐवजी थेट आपल्या नातेवाईकांच अकाऊंट नंबर टाकले...आणि लाखोंची आर्थिक मदत त्यांच्या अकाउंटवर वळविली. कोट्यवधी रुपये हडप केल्यावर कोणतीही तक्रार न आल्यानं भोईने ऑगस्ट 2025 मध्ये सुद्धा अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला. विजय बनसोडे तहसीलदार. अमोल भोई याची यावर्षी बदली झाली. या दरम्यान दुसऱ्या नियुक्त झालेल्या सहायकाकाने ही यादी तलाठ्याकडे पाठवली गेली आणि तलाठ्याने गावात यादी जाहीर केली खरी मात्र मदत अकाऊंटवर जमा न झाल्याने हा घोळ समोर आला. या गैरव्यवहारात तब्बल 1.20 कोटींचा अपहार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव. शासनाने आता काय काळजी घ्यायला हवी. शेतकऱ्यांना पोर्टलवर गावनिहाय संपूर्ण यादी पाहता यायला हवी. पंचनामा झाल्यावर शासनाकडे यादी पाठवल्यावर अकाउंट नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकतेवेळी ओटीपी यायला हवा. अनुदान मंजूर झाल्यावर पोर्टलवरच यादी सार्वजनिक जाहीर करण्यात यावी. सध्या भोई याला अटक करण्यात आली असून सध्या तो कारागृहात आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. शासनानेही स्वतंत्र चौकशी समिती नेमून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागविला आहे. मात्र एकूणच या प्रकारामुळे कुंपणच शेत खात असल्याचा समोर आल आहे. शासनाच्या तांत्रिक त्रुटी व गैरजबाबदार अधिकाऱ्यांमुळे खऱ्या शेतकऱ्यांना अजूनही अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 27, 2025 10:03:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर पदवीधर चुनाव अब कुछ महीनों में है और इस समय महायुती में चुनाव पर धमाके शुरू हो चुके हैं। महायुती में शिवसेना, भाजपा और अजित पवार गट शामिल हैं, जबकि वर्तमान विधायक सतीश चव्हाण अजित पवार गट के हैं, पर भाजपा ने इस सीट पर दावा किया है और शिंदे की शिवसेना ने भी दावा किया है, इसलिए यह सीट किसकी होगी, इस पर नई बहस शुरू होगी। पदवीधर आमदारकी مسابقा में महायुती के तीन पक्ष मैदान में हैं। भाजपा, शिवसेना और अजित पवार गट आमने सामने। वर्तमान विधायक सतीश चव्हाण की सीट खतरे में? पदवीधर चुनाव के कारण छत्रपती संभाजी नगर में महायुती में वाद की संभावना बन रही है, एक-दो महीनों का समय है पर तीनों दल जुटे हैं, सतीश चव्हाण अजित पवार गट में हैं पर भाजपा ने यह सीट उनकी पारंपरिक सीट नहीं होने का दावा किया है... तैयारी हम कर रहे हैं और जीतेंगे...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 27, 2025 09:51:55
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 27, 2025 09:36:05
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:ऄंकरे ताबबल दो बाँ वाशिम परिणा नामाद वाइरा हता, सेताम गमाले, या सूायति कमारि दुंार से राखोन चाना. रब्बी पेरांी सिि सोयायन को ना सैगात सेकध के प्रने में है. रम्मि पेरिं्यांा से सोयमें का परियातता राना के सुायत ताहा मारी उमाता वाहक में का बमार सोयाययन साम करि सेतामिययाया में है. रव यत करें छर टा आत ेषे 1000 उप्पी रूप्यं तचराा में का से परानें लाँ. रत करन किन किम्नी पांचांा तातेসे चा। सूयां माितठा. आव्प रह्यकरी उबाजने अप्रिित परॉने चंपारे, सेवात मेय करेन गा अफीळी सें गका. अव्यो सीबेय आनायन मातरियधािन हाइन मत्यत गई ई नाराजे नारे. रापता षान मात ओयाना से नाया, आव्यो चुाडए यूतें अपालना, इसे चाताा गण्यै गा है. आव्यो नै से नाुमार्यी सामत इनियत इरे सोयमन ग॰ से सूपां ें सेरोयोत रिमानी रामपीर्ने है.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 27, 2025 09:30:53
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 27, 2025 09:30:36
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ॲक्टीव्ह मोडवर. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका सुरू. मंत्री भरत गोगावलेंच्या प्रस्तावावर मिश्कील शब्दात टिपणी. योग्य वेळी राजकीय हिशोब चुकता केला जाईल. सुनील तटकरे यांचे शिवसेनेला आव्हान. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आता ॲक्टीव्ह मोडवर आल्याचे पहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरूवात केली आहे. कर्जत - खालापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यामध्ये पक्षाचे जे धोरण असेल ते स्विकारून कामाला लागा असा सल्ला दिला यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाची खिल्ली उडवली. आमची ताकद और आमचा हक्क आम्हाला माहिती आहे. त्या बळावरच निवडणूकांना सामोरे जावू अशी मिश्कील टिपणी करताना योग्य वेळी राजकीय हिशेब चुकता केला जाईल असे सुचक विधान करत शिवसेनेला आव्हान दिले.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 27, 2025 09:15:22
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 27, 2025 09:09:37
Chendhare, Alibag, Maharashtra:शांतपणाने ऐकतोय याचा अर्थ आम्ही हतबल किंवा कमकुवत नाही... राजकीय प्रतिकार करायला मी दुप्पट वेगाने बाहेर पडतो... सुनील तटकरे यांनी स्थानिक सेना नेत्यांना सुनावले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे सुनील तटकरे यांना टिकेचे लक्ष्य करणार्‍या शिवसेनेला सुनील तटकरे यांनी चांगलेच सुनावलं आहे. कोण काय बोलतोय ते मी शांत पणाने ऐकतोय. मी शांतपणाने ऐकतोय याचा अर्थ आम्ही हतबल किंवा कमकुवत नाही हे लक्षात ठेवा, असा इशारा तटकरे यांनी सेनेच्या स्थानिक नेत्यांना दिला जेंव्हा वेळ येईल तेंव्हा राजकीय प्रतिकार करायला मी दुप्पट वेगाने बाहेर पडेन असेदेखील सुचित केले.
2
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 27, 2025 08:48:29
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 27, 2025 08:47:35
Kolhapur, Maharashtra:On जैन समाज जमीन व्यवहार रद्द जमिनीचा व्यवहार रद्द झाला असं म्हणता येणार नाही, ज्यांनी ती जमीन खरेदी केली आहे त्या गोखले डेव्हलपरनी HND ट्रस्टीना पत्र मेल केला आहे. आम्हाला व्यवहार रद्द करायचा आहे म्हणून. यावर HND ट्रस्टीची काय भूमिका आहे ? हे अद्याप गुलदस्तात आहे. त्यामुळे आमची भूमिका अशी आहे.. ते खरेदीपत्र पूर्णपणे रद्द व्हायला हवे. कागदोपत्री HND बोर्डिंगचे नाव लागायला पाहिजे ही आमची भूमिका.. तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही.. गोखले डेव्हलपरनी आम्हाला तो व्यवहार रद्द करायचा अशी भूमिका मांडली आहे, पण आता ट्रस्टीनी पुढे येऊन हा व्यवहार रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, आम्ही ट्रस्टमध्ये केलेले गैर व्यवहार बाहेर काडणार आहे. केलेला भ्रष्टाचार आम्ही आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार. ऑन मोहोळ सहभाग मोहोळ साहेब सुरुवातीला म्हणत होते, माझा त्या व्यवहारशी संबंध नाही, बिल्डराची संबंध नाही.. पण काल रात्री त्यांनी मला जैन बोर्डिंगच्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पुढाकार घेऊन गोखले बिल्डरची संपर्क साधला अस सांगितले मोहळ यांनी माझ्या शब्दाला मान देऊन हा व्यवहार रद्द केल्याचं सांगितले आहे.. ऑन मोहळ यांना भाजपा पाठीशी घालत आहे का भाजपचे बाकीचे लोक काय म्हणतात याच्याशी मला देणे घेणे नाही.. पण या बोर्डिंगमध्ये जवळपास 250 विद्यार्थी शिकत होते. त्या विद्यार्थ्यांना एक जून पासून तिथून बाहेर काढले होते.. आमचा लढा या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी होता. ते विद्यार्थी जोपर्यंत बोर्डिंग मध्ये परत येत नाहीत तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही. यामध्ये काय राजकारण आहे याच्याशी आमचे देणे घेणे नाही, मुळात त्यामध्ये आम्ही भ्रष्टाचार करूच देणार नव्हतो.. साडेतीन एकर जमीन म्हणजे सोन्याचा तुकडा आहे हे आम्हाला माहीत.. त्यामध्ये हजार , दीड हजार कोटीचा ढपला पाडला जाणार हे आम्हाला माहीत होतं. पहिला टप्पा गोखलेंचे नाव काढून त्यावर HND चे नाव प्रस्थापित करणे.. ते झाल्यानंतर ज्या पडद्याआड आणि पडद्याच्या समोर घटना घडल्या आहेत त्या आम्ही सोडणार नाही.. त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत.. ऑन ब्राह्मण समाज जैन समाज एकत्र भूमिका हा सामाजिक प्रश्न आहे , त्यामुळे कोणी याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, गोखले आहेत म्हणून ब्राह्मण समाजाचे शिष्ट मंडळ भेटायला येणार असेल तर ते गैर आहे गोखले असो किंवा आणखी कोणी असो ते पैसा कमवायचे म्हणूनच ते यामध्ये आले होते.. आंदोलनाचे श्रेय माजी विद्यार्थी यांचे On व्यवहार पैसे परत द्या धर्मदाय आयुक्‍तकांकडे जी सुनावणी झाली त्यामध्ये पुनर्विचार याचिकेमध्ये धर्मदाय आयुक्तांना एक गोष्ट लक्षात आली.. विक्रीचे व्यवहार करत असताना काही गोष्टी समोर आल्या नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं.. त्यामुळेच त्यानी सहाय्यक धर्मादायक आयुक्तांना आदेश दिला. प्रत्यक्षात तिथे मंदिर आहे का बघा असं सांगितलं.. ट्रस्टीचे बॅलन्स सीट तपासा.. ही संस्था आर्थिक डबघाईला आली आहे का ? हे बघा.. जमीन विकायची वेळ आली आहे का ? हे बघा असं सांगत पुढचा निर्णय घेईल अशी भूमिका घेतली.. जमीन विक्रीचे पैसे धर्मदाय आयुक्तांच्या निर्णयाशिवाय विल्हेवाट लावू नये असं धर्मदाय आयुक्तांनी आदेश दिले आहेत.. ऑन कर्नाटक भाजप नेते जोल्ले सहभाग HND ट्रस्ट जमिनीवर वीरेश्वर को-ऑपरेटिव्ह सोसायटीने 50 कोटीचे तारण कर्ज दिले होते. आणि बुलढाणा अर्बन बँकेने 20 कोटी तारण कर्ज दिले होते. या संदर्भात आम्ही आक्षेप घेतला, या दोन्ही संस्था चालकांशी आम्ही संपर्क केला आणि त्यांना इशारा दिला.. देवाला गहाण ठेवून तुम्ही कर्ज देणार असाल तर तुमच्याकडे बघून घ्यावा लागेल असं सांगितलं.. ते दोघेही वेळीच सावध झाले आणि त्यांनी मॉर्गेज कर्ज रद्द केले. On आंदोलनाची पुढील दिशा 30 तारखेपर्यंत या प्रॉपर्टीवर HND चे नाव लागले नाही तर एक तारखेपासून आचार्य गुप्तनंद महाराज आमरण उपोषणाला बसणार आहेत.. त्यांनी आमरण उपोषण सुरू केले तर आम्ही ट्रस्टींच्या दारात जाऊन बसणार आहोत.. ऑन मोहोळ सहभाग जोपर्यंत HND ट्रस्टचे नाव त्या प्रॉपर्टीला लागत नाही तोपर्यंत आमच्या मनातील शंका दूर होणार नाहीत.. कारण जे दिसते तेवढे सगळे सरळ नाही. On जैन समाज टार्गेट देशभरातील ६०० संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शांतता प्रिय समाजाला कोणी दांडगावा करून लुटणार असतील तर गप्प बसायचं नाही असं ठरले आहे. , जो पक्ष देश आणि धर्मासाठी काम करतो असा दावा करतो, त्याच पक्षातील लोक त्रास देत असतील तर तथाकथित धनिक आहेत त्याने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. On धनगेकर श्रेय विषय धनगेकरांचा अगदी बरोबर आहे... सर्व पुणेकर जैन समुदायाच्या मागे राहिले. पुण्यामधील मोर्चात फक्त जैन धर्मीय नव्हते. इतर समाजाचा देखील मोठा सहभाग होता. बे सहारा विद्यार्थ्यांसाठी पुणेकर एकवटले, पुणेकरांचे आम्ही ऋण विसरू शकत नाही. On साखर हंगाम वर्षाला आमच्या नावाने बोंब मारता... या वेळेला पावसाच्या नावाने बोंब मारा.. जे काय करायचं ते दहा तारखेपर्यंत करा. दहा तारखेनंतर आम्ही मैदानात आहोतच.. ऑन ऊस दर जे आकडे मिळत आहेत ते whatsapp युनिव्हर्सिटीचे आहेत. जो पर्यंत साखर कारखाने दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत आम्ही अधिकृत भूमिका मांडणार नाही. साखर कारखान्यांनी आपली भूमिका जाहीर करावी, On बच्चू कडू आंदोलन मीही आज रात्री नागपूरच्या दिशेने निघत आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनात मी सहभागी होणार आहे. ऑन बच्चूकडू मुख्यमंत्री चर्चा निमंत्रण बच्चू कडूंनी आंदोलनाची घोषणा करून अनेक दिवस झाले , आता अचानक मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलवणं म्हणजे योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी नागपूर मध्ये बैठक बोलावली असती तर तिथल्या तिथे त्यांना सहभागी होत आला असतं. एक तर दळणवळणाची साधने नाहीत शेतकरी नेत्यांना मुख्यमंत्र्यांसारखे चार्टर विमान नाहीत.. त्यामुळे बैठकीला कसं जाणार On निंबाळकर क्लीन चिट निंबाळकर यांनी खुलासा करण्या अगोदर मुख्यमंत्र्यांनीच खुलासा केला याचं मला मोठ आश्चर्य वाटतं. मुख्यमंत्री ठरवूनच आले होते का.. बहुतेक मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत असावेत. एखादा भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट देऊन टाकायचं. मुळात मुख्यमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे का हे जाहीर करावं.. राज्यात काय द्याच राज्य आहे का ? त्यांनी सांगावे. वर्दीतला पोलिसवाला बलात्कार करत असेल गृहखाते काय करायला लागलाय हे दिसून येत. पोलीस अधिकारी एका सरकारी कर्मचाऱ्यावर बलात्कार करतो.. एका डॉक्टरवर बलात्कार करतो. त्यामुळे कुठे आहे कायदा ? आणि सुव्यवस्था याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. शेतकऱ्याच्या मुली काय रस्त्यावर पडलेला नाहीत.. कोणीही तिच्यावर अत्याचार करावा.. हे आम्ही अजिबात सहन करणार नाही.. अशा पद्धतीने पोलीस वागायला लागले तर त्यांच्या अंगावर असणाऱ्या वर्दीचा देखील आम्ही मुलाहजाब ठेवणार नाही.. आम्ही त्यांना ठोकून काढू. ऑन मुख्यमंत्री सक्षम पैसे दिल्यावर पोस्टिंग मिळतं हे अधिकाऱ्यांना कळाले आहे. त्यामुळे पैसे दिला विषय संपला या भूमिकेत अधिकारी दिसतात.. अशी मस्ती पोलीस अधिकाऱ्यांना येत असल्यास ते दर्शवते की याचा अपयश गृहमंत्र्यांचे आहे. ऑन बाबासाहेब पाटील जावई लोन पार्टी विथ डिफरन्स अशी शेकी भारतीय जनता पार्टी मिरवत होता.. आता रोज एका मंत्राच्या भानगडी बाहेर यायला लागले.. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा याचे उत्तर द्यावा.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 27, 2025 08:47:02
Dhule, Maharashtra:काँग्रेसने देशात सत्तर वर्ष भारतीय मतदारांची बॅलेट पेपरवर मतांची चोरी केली आहे. आणि आज तीच काँग्रेस मत चोरीवर बोलत असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी केला, महाराष्ट्र काँग्रेस मत चोरी कशी होती याबाबत चित्रफित दाखवणार असल्याने भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी काँग्रेसला मत चोरीवरून चांगला सुनावलं आहे. जेव्हा हे मतदार भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करतात तेव्हा निवडणूक आयोगावर हे टीका करत नाही आणि जेव्हा जनता ने महाराष्ट्रात इतिहासिक असा भाजपाच्या बाजूने मत दिले त्यामुळे काँग्रेस आता निवडणूक आयोग आणि मतांची चोरीच्या विषय पुढे आणला आहे. काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी आहे. काँग्रेसने ७० वर्ष खोटे बोलून जनतेचे मत घेतली, आणि आता मतदारांनी काँग्रेसला धितकारलं त्यामुळे काँग्रेसला मत चोरी बद्दल बोलण्याच्या आता अधिकार राहिला नाही आहे. काँग्रेसने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव स्वीकारलेला असल्याची टीका भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी केली.
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top