Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalgaon425001

गिरणा नदी के बाढ के बाद चांदसर में फसलें उजड़, किसानों ने किया आक्रोश

WJWalmik Joshi
Oct 04, 2025 10:00:47
Jalgaon, Maharashtra
जळगाव\n\nगिरणा नदीला पूर आल्यानंतर आधीची परिस्थिती आताची परिस्थिती(आफ्टर बिफोर) व्हिडिओ पाठवले आहे\n\nजळगावच्या धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदीने रौद्ररूप धारण केल्याने पुराच्या पाण्याने मोठे नुकसान झाले आहे\n\nगिरणा नदीचा पूर ओसल्यानंतर चांदसर येथील शेतीसह पिकांच्या तसेच रस्त्याच्या नुकसानाचे विदारक चित्र समोर आला आहे\n\nपुराच्या पाण्याने रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाले आहे, शेतातिल तिच्या मालाची वाहतूक कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे\n\nप्रशासनाला कळवून सुद्धा प्रशासनाने लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांनी स्वतःच पैशांनी विकत घेऊन मुरूम टाकून तात्पुरता रस्ता तयार केला आहे\n\nगिरणा नदीला मोठा पूल आल्याने चांदसर येथील हजार हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली आली होती त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. \n\nशेतात मधून अक्षरश नदीप्रमाणे पाणी वाहत असल्याने केळीचे खोडं जमिनीवर पडले असून जमीन खरडून निघाले आहे.\n\nशेतामध्ये केळीचा माल असल्याने त्याच्या वाहतुकीसाठी प्रशासनाने तातडीने जास्त तयार करून द्यावा तसेच नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.\n\nगिरणा नदीचा पूर ओसरल्या नंतर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी आढावा घेतला आहे\n\nनुकसानग्रस्त शेतकरी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Oct 04, 2025 12:34:49
Satara, Maharashtra:रामदास कदम साहेबांना शिवसेना नेते म्हणून जवळून ओळखतो त्यांची काम करण्याची पद्धत आणि बोलण्याची पद्धत ही सडेतोड आहे त्या दिवशी भाषणाच्या ओघात ते बोलून गेले असतील मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीचा याचा काही संबंध नाही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा सुपडा साफ होणार का महाविकास आघाडीचा होणार हे लवकरच कळेल एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना अनेक काम झाली हे सुद्धा त्यांनी पाहावं. अनिल परब बिथरलेले आहेत म्हणून अशा पद्धतीने ते व्यक्तिगत टीका करतात. अनिल परब यांनी चुकीचं वक्तव्य करून टीका केली याच्यानंतर कारवाई करण्याचे काही संबंध नाही त्यांच्यावर काही पुरावा नाही अशा पद्धतीचे परब आरोप करत आहेत ते बिथरलेले आहेत त्यामुळे ते नाहक व्यक्तिगत टीका करतात समाज अशा ठिकेकडे लक्ष देत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू प्रकरणात रामदास कदम यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे या प्रश्नावर बोलताना शंभूराजे यांनी उत्तर देत हा मोठा विषय आहे याबाबतीत आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही पक्षांतर्गत या संदर्भात काही बोलता आलं तर नेत्यांजवळ आम्ही आमची भावना मांडू असं म्हणाले आहेत.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 04, 2025 12:18:21
Nandgaon Rural, Uttar Pradesh:एकीकडे राज्यात ओला दुष्काळ पडला असून,शेतकरी अडचणीत आहे.मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला या सरकारला वेळ नाही. दुसरीकडे सरकार जातीजातीत वाद लावण्यात धन्यता मानत आहे. अशा शब्दात न्याय हक्क यात्रेनिमित्त नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे झालेल्या सभेत प्रहार संघटनेचे प्रमुख, माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.सरकार ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा वाद तेवत ठेवून शेतकरी मूळ प्रश्नांना बगल देत आहे.यांना श्रीरामाचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. दरम्यान 28 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नागपूर प्रहार संघटनेचे आंदोलन होणार आहे.जात पात विसरून शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी बच्चू कडू यांनी केले.प्रारंभी जेसीबीमधून बच्चू कडू यांच्यावर पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
2
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 04, 2025 12:04:16
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 04, 2025 11:49:49
Nanded, Maharashtra:Anchor - तब्बल दहा दिवसानंतर नांदेडच्या गोदावरी नदीला आलेला पुर पूर्णपणे ओसरला आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. 24 सप्टेंबर पासून ते काल 3 ऑक्टोबर पर्यंत सलग गोदावरी नदीला पुर आला होता. जायकवाडी धरणासोबतच विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या बाजूच्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला होता. विष्णुपुरी प्रकल्प निर्माण झाल्यापासून पहिल्यांदाच या प्रकल्पाच्या 18 पैकी 17 दरवाजे उघडण्यात आले होते. तब्बल सहा दिवस प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात अडीच लाख क्युसेक्स प्रति सेकंद प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे नांदेड शहरातील गोदावरी नदीकाठच्या सखल भागामध्ये पुराचे पाणी शिरले होते. श्रावस्ती नगर, सैलाब नगर, दुल्हेशाह रहेमान नगर, पाकिजा नगर, गोवर्धन घाट टेकडी, नावघाट, आसर्जन परिसरातील शेकडो घरे पुराच्या पाण्याखाली आली होती. तब्बल 10 दिवस शेकडो घरे पाण्याखाली आल्याने गोरगरिबांच्या घरातील संसार उपायोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. पत्राच्या आणि कच्च्या घरांचे नुकसान झाले. आता पुर पूर्ण ओसरल्यानंतर नागरिक आपला संसार पुन्हा सुरळीत करत आहेत. पुरामुळे मोठे नुकसान झाल्याने सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी अशी विनंती पुरग्रस्त नागरिक करताहेत.
1
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 04, 2025 11:37:41
Yavatmal, Maharashtra:देशातील पाच राज्यांमध्ये बंजारा समाज एसटी प्रवर्गात असून चार राज्यांमध्ये एस.सी. प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश आहे. एक दैवत, एक वेशभूषा, एक भाषा असताना महाराष्ट्रात व्हिजएनटी असलेल्या बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष डॉक्टर टी सी राठोड यांनी केली आहे. या मागणीसाठी बंजारा बहुल असलेल्या यवतमाळ मध्ये सहा ऑक्टोबरला विराट जन आक्रोश मोर्चा काढणार काढण्यात येणार आहे. त्यासाठी बंजारा आरक्षण कृती समितीचे गठन करण्यात आले आहे, राज्य सरकारमध्ये असलेले बंजारा समाजाचे मंत्री वगळता इतर सर्वपक्षीय बंजारा पुढारी या मोर्चात सहभागी होतील अशी माहिती डॉक्टर टी सी राठोड यांनी दिली.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 04, 2025 11:02:35
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला सहकार विभागाची परवानगी. 559 पद भरतीला सहकार खात्याकडुन मिळाली मंजुरी. सहकार विभागाच्या मंजूरीमुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी धक्का ! बँकेच्या गैरकारभार,नोकर भरती आणि भ्रष्टाचार प्रकरणी स्थगित असणारी चौकशी पुन्हा सुरू करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपुर्वी केले होते जाहीर. दरम्यान 88 कलमनव्य सुरू असलेली चौकशी पूर्ण झाल्याशिवाय नोकर भरती करू नये,अशी स्वतंत्र भारत पक्ष या शेतकरी संघटनेचे मागणी. अन्यथा आंदोलन करण्याचा स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांचा इशारा. बाईट - सुनील फराटे - जिल्हाध्यक्ष - स्वतंत्र भारत पक्ष, सांगली.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 04, 2025 10:50:25
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 04, 2025 10:47:25
Pandharpur, Maharashtra:Anchor - नव्याने 58 लाख नोंदी सापडल्या असे जे सांगितले जाते अशी परिस्थिती नाही. 48 हजार लोकांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यात काही हजार लोकांना दाखले दिले. फक्त 8 हजार लोकांची जात पडताळणी झाली आहे. आंदोलन कर्ते मराठा समाजाची फसवणूक करत आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मनोज जरांगे यांच्यावर आरोप मंडल आयोगाच्या निर्णया विरोधात ज्यांना जायचे आहे. त्यांनी खुशाल जावे कायद्याचे राज्य आहे. त्यांचा अधिकार आहे. त्यांनी न्यायालयात जावे किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावे. मनोज जरांगे यांच्या मंडल आयोग विरोधात जाण्यावर आमदार पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. पंजाबराव देशमुख यांनी कुणबी नोंदी करून घ्या असे आवाहन केले होते. विदर्भातील लोकांनी कुणबी नोंदी मात्र आपण कसे मागासवर्गीय व्हावे म्हणून इतर भागातील अनेकांनी ते केले नाही.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top