Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

दिव्यांगों के वैश्विक पहचान पत्र न जमा करने पर चंद्रपुर जिला परिषद के 12 कर्मी निलंबित

AAASHISH AMBADE
Dec 10, 2025 05:49:18
Chandrapur, Maharashtra
विकलांगों के लिए वैश्विक पहचान पत्र प्रस्तुत न करने के मामले में चंद्रपुर जिला परिषद के 12 कर्मचारियों को निलंबित किया गया है. चंद्रपुर जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह ने यह कार्रवाई की है. निलंबित किए गए कर्मचारियों में दस शिक्षक और दो अभियंता शामिल हैं. दिव्यांग विभाग के प्रधान सचिव तुकाराम मुंडे ने दिव्यांग कर्मचारियों के प्रमाणपत्रों की जाँच के निर्देश दिए थे. इसके अनुसार चंद्रपुर जिला परिषद ने दिव्यांग कर्मचारियों के प्रमाणपत्रों की जाँच प्रक्रिया शुरू की थी. इस प्रक्रिया के दौरान बार-बार अवसर देकर भी वैश्विक पहचान पत्र प्रस्तुत न करने वाले बारह कर्मचारियों पर यह कार्रवाई की गई है. निलंबित 12 कर्मचारियों के अलावा वैश्विक दिव्यांग पहचान पत्र न प्रस्तुत करने वाले अन्य कर्मचारी भी संदेह के घेरे में हैं.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Dec 10, 2025 07:00:25
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातल्या तेलंगणा राज्याशी सीमा प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या 14 गावांसंदर्भात तेलंगणाची मुजोरी कायम, महाराष्ट्र सरकारचा कमकुवतपणाही तसाच, उद्या या भागात होणार ग्रामपंचायत निवडणुका, तेलंगणाने केली तयारी अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातल्या तेलंगणा राज्याशी सीमा प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या 14 गावांसंदर्भात तेलंगणाची मुजोरी कायम आहे. सोबतच महाराष्ट्र सरकारचा कमकुवतपणाही तसाच आहे. उद्या या भागात ग्रामपंचायत निवडणुका होत असून तेलंगणाने तयारी पूर्ण केली आहे. 14 गावांचा हा प्रश्न 1956 च्या भाषिक राज्य पुनर्रचनेनंतर सर्वोच्च न्यायालयात निकाली निघाला होता. 1997 साली ही गावे महाराष्ट्रात समाविष्ट असल्याबाबत निकाल आला. मात्र तेलंगणा सरकारने या गावांवरचा ताबा सोडला नाही. परिणामी इथली 14 गावे दोन्हीकडे मतदान करतात. याशिवाय या चौदा गावांमध्ये दोन्ही राज्यांच्या मूलभूत सुविधा उभारल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने वारंवार ही गावी आपलीच असल्याचा दावा केला. यंदाही जुलै 2025 मध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत बैठक घेत ठोस भूमिका घेतली. मात्र तरीही उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारचे दावे फोल ठरल्याचे दिसत आहे。
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 10, 2025 06:51:44
43
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 10, 2025 05:49:00
193
comment0
Report
PSPramod Sharma
Dec 10, 2025 05:19:15
104
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 10, 2025 04:18:34
93
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 10, 2025 04:05:08
121
comment0
Report
Advertisement
Back to top