Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

शरद पवार ने बीड में भाजपा के साथ गठबंधन नहीं करने का आह्वान किया

MMMahendrakumar Mudholkar
Nov 04, 2025 09:34:45
Beed, Maharashtra
बीड:स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पर्यायानुसार स्थानिक पातळीवर आपल्या परीने युती करा. मात्र भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत युती करू नका असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या आवाहनानंतर बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत राजेंद्र मस्के यांनी शरद पवारांनी सांगितलेल्या युतीबाबतच्या गोष्टी जारी केल्या. जिल्ह्यात स्थानिक पातळीवर कोणासोबत ही युती करा मात्र भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत युती करू नका असे आवाहन शरद पवार यांनी केल्याचे राजेंद्र मस्के यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे भविष्यात अजित पवार गटासोबत युती होईल का याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Nov 04, 2025 13:54:08
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:जयंत पाटलांची राज्य निवडणूक आयोगावर टीका राज्य निवडणूक आयोग राज्य सरकार- सत्ताधारी पक्षाच्या अखत्यारीतील बाहुले झाले आहे,का ? आमचं आंदोलन राज्य निवडणुक आयोगा विरोधात आहे,भाजपा विरोधात नाही, उत्तर मात्र भारतीय जनता पार्टी देत आहे,हे आश्चर्य आहे. निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टीत जरा तरी अंतर ठेवा. एक जुलैची मतदार यादी स्वीकारण्याचा निवडणुका आयोगाचा हट्ट का ? मतदार यादी दुरुस्त करून दुरुस्त झालेल्या याद्या स्वीकारा चार नोव्हेंबर किंवा दहा नोव्हेंबर पर्यंतच्या दुरुस्त झालेल्या याद्या स्वीकारण्यास हरकत काय ? 10 नोव्हेंबर पर्यंतच्या दुरुस्त झालेल्या याद्या स्वीकारायला कोणी बंदी करताय का ? निवडणूक आयोगाला कोणी सांगितला आहे का विधानसभा निवडणुकीप्रमाणे निकाल आणायचं आहे,त्यासाठी याच याद्या स्वीकाराव असे कोणी सांगतय ka ? उद्देश काय हे,निवडणूक आयोग सांगत नाही. मतदार यादी दुरुस्ती चार नोव्हेंबर किंवा दहा नोव्हेंबर पर्यंत सुधारित मतदार यादया स्वीकाराव्यात.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 04, 2025 13:53:39
Kalyan, Maharashtra:डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरात किरकोळ घरगुती वादातून हुशेन पावटे या पंचवीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत त्याला त्याच्या मित्राने तत्काळ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची अवस्था गंभीर असल्याचे सांगत त्याला कळवा रुग्णालयात हलवण्याचे सांगितले ॲम्बुलन्स बोलवण्यात आली, मात्र रुग्णासोबत तीन महिला आणि एक पुरुष नातेवाईक बसले असताना, रुग्णवाहिकेत असलेल्या महिला डॉक्टरने “मला माझा स्टाफ सोबत हवा आहे” असं सांगत ॲम्बुलन्समध्ये बसण्यास नकार दिला. या दरम्यान तब्बल दोन तास गोंधळ चालू राहिला. अर्धा तास रुग्णाला ॲम्बुलन्समध्येच ठेवण्यात आलं. नातेवाईक रुग्णाला त्वरित हलवण्याची मागणी करत होते, पण डॉक्टर प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दुसरे डॉक्टर देऊन रुग्णाला तीन तासांनी कळवा रुग्णालयात हलवण्यात आलं. नातेवाईकांचा आरोप आहे की या विलंबामुळे रुग्णाची तब्येत आणखी बिघडली.दरम्यान, शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासनानेही भूमिका मांडली आहे — ते म्हणतात, “नातेवाईकांनी अचानक रुग्णालयात गोंधळ घातला, शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. घटनेचा सीसीटीव्ही पाहून कायदेशीर कारवाई केली जाईल.” मात्र एकतर उपचार नाही आणि त्यात डॉक्टरांची मनमानी सुरू असल्याने या डॉक्टरांवरती कारवाई करणार कोण असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित केला जात आहे
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 04, 2025 13:48:04
Shirur, Maharashtra:पिंपरखेड/शिरूर/पुणे जितेंद्र डूडी जिल्हाधिकारी बाईट शिरूर, खेड आंबेगाव जुन्नर आणि पारनेर नाशिक दौंड अहिलनगर या भागात बिबट्याची संख्या वाढली आहे मागील वीस दिवस तीन जणांवर बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यू झाला आहे मागील एका महिन्यात काही उपाय योजना केल्या होत्या वनविभागाने बिबट्याला पकडायला 200 पिंजऱ्याची मागणी केली त्यांना DPDC मधून मंजुरी दिली अजून अधिकचे 500 पिंजरे ची मागणी केली पहिल्यांदाच हा निर्णय झालाय की बिबट्याला मारण्याची परवानगी आणली काल शूटर पोहोचले होते त्यांनी एका बिबट्याला पकडले पण आहे आज वनमंत्री याच्या सोबत बैठक झाली या बिबट्यांना पकडून याच भागात सोडलं तर काही उपयोग होणार नाही हे एक मोठ संकट समोर आहे म्हणून या सर्व बिबट्यांना येथून जेरबंद करू त्यांना वनतारा येथे सोडायचे आहे यासाठी वनविभागाला मनुष्यबळ ,कॅमेरा , गण लागतील ते देण्यात येणार आहे प्रत्येक गावात एक पिंजरा लावण्यात येणार आहे यासाठी 500 पिंजरे ,250 कर्मचारी,25 वाहने यासाठी लागणारं नाही यासाठी 11 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे यासाठी निवडणुकांची बाधा येणार नाही नसबंदी करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे बिबट्याला शेड्युल 1 मधून 2 मध्ये - टाकायचे आहे याबाबत आज प्रस्ताव पाठवितात येणार आहे वनविभागाने आमच्याकडे मागण्या ज्या मागण्या केल्या त्या आजच आम्ही पूर्ण करू दिल्यात याबाबत लवकरच रिझल्ट द्यावा लागणार आहे कारण पुढची घटना केव्हा घडेल हे सांगू शकत नाही यासाठी नीती असलेल्या बिबट्यांची संख्या कमी करणे गरजेचे आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करण्यासाठी आम्ही तयार आहोत येथे प्रत्येक शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिला त्यामुळे किती पाठवायचे ही संख्या ठरली नाही जे साहित्य दिले आहे त्याचे वापर करून बिबटे पकडायचे आहे नसबंदीची कारवाई ही दीर्घकाराच्या असून शिफ्ट करण्याची ही कारवाई तातडीची आहे महाराष्ट्र मध्ये काम करणारे वन विभागाचे कर्मचारी आहेत त्यांना काही दिवसांसाठी या परिसरामध्ये बिबट्या पकडण्यासाठी आणण्यात येणार आहे बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या नातेवाईकाना सरकारी नोकरी साठी मागणी झाली आहे याबाबत निर्णय घेतले आहे या भागातून जितके जास्त बिबटे या भागातून पकडून बाहेर पाठवण्यात येईल हे काम प्राधान्य करण्याकरता या बिबट्याला नियन्त्रणामध्ये आणणे अवघड आहे जो निर्णय झाला नरभक्षक बिबट्याला ठार करायचं तोला ठार करण्यात येईल मात्र आज पकडलेला बिबट्या नभक्षक नाही आम्हाला याबाबत उत्तर द्यावी लागणार आहे,लोकसाठी जे महत्त्वाचे आहे ते आम्ही करतोय सर्व लोक और लोकप्रतिनिधी संपर्कात आहे या संकटापासून बाहेर पडण्यासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे ते कमी करण्यासाठी जे नरभक्षक बिबट्य आहे त्यांना मारायचे आदेश दिले आणि बाकीच्या बिबट्या ना शिफ्ट करायच
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 04, 2025 13:45:17
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांचं विधान बालिशपणाचं आहे - मंत्री आशिष शेलार - मंत्री आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर सडकून टीका - ऑन निवडणूक जाहीर : - लोकशाहीमध्ये महत्त्वाचा आणि मजबूत असलेला हा पाया आहे. - यात नागरिकांची सहभागीता मोठी असते. - तीन तारखेला निकाल आहे त्यामुळे विरोधी पक्षांचे तीन तेरा वाजतील. - दोन तारखेला मतदान असल्याने महायुतीचा डबल मताधिक्याने विजय होईल. - ऑन दुबार मतदार : - दुबार मतदानाबाबत आम्हीच सांगत होतो मात्र मोर्चेकडा खोटे नरेटीव करा झालेल्या निवडणुकांवर अप्रत्यक्षरीत्या प्रश्नचिन्ह निर्माण करा. - विधानसभेत झालेल्या विजयाबाबत गैरसमज पसरवा हे धंदे विरोधी पक्षाने बंद केले पाहिजेत. - मतदान केंद्रावर मतदारांना मतदान करण्यासाठी मदत करण्याचे काम केले पाहिजे. - ऑन उद्धव ठाकरे : - उद्धव ठाकरे यांचं विधान बालिशपणाचं आहे. - इतका मोठा नेता अशी हास्यास्पद विधान करतोय. - खालच्या स्तरावर जाऊन बोलणे ही माझी संस्कृती नाही.मात्र विरोधी पक्षात गेल्यामुळे त्यांचा असमंजसपणा वाढला आहे. - देवेंद्रजींनी आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हंटले आहे. - मात्र एक चांगली सिरीयल आहे तारक मेहता का उल्टा चश्मा. - त्यात एक डप्पू के पापा असं एक पात्र आहे तसं मनसे आणि मविला का हारा चष्मा हे सिरीयल ते चावतात. - त्यामध्ये पप्पू कें पापा हे पात्र उद्धवजींना शोभून दिसेल. - ऑन उत्तम जानकार : - प्रत्येक निवडणुकीत कधी मतदान यंत्र, मतदार यादी, मग निवडणूक आयोग आणि आता हळूहळू मतदारांचीच नाव घ्यायला लागली - या सर्वांवर यांना शंका आहे कारण यांचा पराभव होतोय. - लहानपणी एका खेळात हरायला आलं की आम्ही म्हणायचं, बघ माझी बॅट नव्हती नाहीतर मी जिंकलो असतो. - पण तू हरला आहेस हे मान्य कर ना बाबा. - ऑन शरद पवार : - शरद पवारांनी हा सल्ला उद्धव आणि राज ठाकरे यांना द्यावा. - तुम्ही केवळ भूमिपुत्रांची नावे घेत आहात हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. - तुम्ही मराठी माणसाची नाव घेत आहात पण तुम्ही सर्वकष बोललं पाहिजे. - पवार साहेब तुम्ही आपले सहकार्य उद्धव आणि राज ठाकरे यांच्या कानात काही ना काही सल्ला द्या. - ऑन संदीप देशपांडे : - संदीप देशपांडे यांच्या प्रश्नावर अशीष शेलार म्हणाले, मी केवळ नेत्यांवर प्रतिक्रिया देतो. - ऑन ऑन महायुती वाद : - प्रत्येक पक्षाला वाटतं आपला पक्ष वाढला पाहिजे. - मात्र अंतिम निर्णय फडणवीस शिंदे आणि अजित पवार घेतील. - आम्ही एकत्रित लढणार आहोत, या पलीकडे काही निर्णय करायचा असेल तर चार नेते निर्णय घेतील. - ऑन विरोधक : - रिकाम्या भांड्याला आवाज जास्त असतो. रिकाम्या भांड्याला आवाज जास्त म्हणजे त्यात काही आहे असं होत नाही. - निवडणूक आयोगाकडे तक्रार करणे हा त्यांचा आणि आमचा अधिकार आहे. - विरोधकांकडे टाकतो पण विरोधकांकडे बूथ वर बसायला माणसं नाहीत, काहीच नाही आमच्याकडे ते सर्व आहे. - आमची भूमिका आहे की काही तक्रारी असतील तर आयोगाकडे करू मात्र प्रचलित पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत. - तुम्ही मुस्लिम दुबार मतदारांची नावे का घेत नाहीत? त्यांच्याबद्दल चुकी का? - केवळ मराठी भूमिपुत्र हिंदू मतदारांबाबत भूमिका आणि दुटप्पीपणा का मांडता. Byte : आशिष शेलार ( सांस्कृतिक मंत्री)
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 04, 2025 13:44:47
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 04, 2025 13:35:25
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 04, 2025 12:56:20
Bhandara, Maharashtra:भंडारा भाजपच्या वतीने निषेध आंदोलन. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अन्यथा उडवून देण्याची भाषा केली असलेल्या खासदारांवर गुन्हा दाखल करावा. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांनी शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अन्यथा उडवून देण्याची भाषा केली आहे. या प्रतिक्रिया नंतर राज्यभर तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. भाजपच्या वतीने खासदारांवर टीका होत आहे. दुसरीकडे भंडारा भाजपच्या वतीने निषेध करण्यात आले असून पोलिस स्टेशन मध्ये खासदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या वतीने होत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 04, 2025 12:56:04
Akola, Maharashtra:अकोला ज़िले में किसानों के साथ मज़ाक ? 3, 5, 8 और 21 रुपए की सहायता राशि के चेक..प्रशासन की सफाई – ‘यह तीसरे चरण की मदद है, किसी को हज़ार से कम नहीं मिले!’ अकोला ज़िले के अकोट तहसील के किसानों के खातों में नुकसान से राहत के नाम पर मदद की रकम जमा की गई है। दिनोडा, नरोडा और कावसा गांव के किसानों को मात्र 3, 5, 8 और 21 रुपए की सहायता राशि उनके बैंक अकाउंट में वितरित किए गए। ‘झी न्यूज ’ ने यह मुद्दा उठाया तो सरकार और प्रशासन हरकत में आया। अब ज़िला प्रशासन यह कह रहा है कि यह सहायता के तीसरे फेज़ के हैं और किसी किसान को एक हज़ार रुपए से कम मदद नहीं दी गई है। अतीवृष्टि की ‘अस्मानी’ मार झेल चुके अकोला ज़िले के किसान अब सरकारी तंत्र की ‘सुल्तानी’ लापरवाही का शिकार हो रहे हैं। दिनो़डा गांव के कई किसानों को केवल 3, 5, 8 और 21 रुपए बैंक खाते में जमा कराए गए । यही स्थिति कावसा, मरोडा और आसपास के अन्य गांवों में भी है। इसे किसानों ने अपमानजनक बताते हुए कुछ किसानों ने दो दिन पहले ही ये चेक ज़िलाधिकारी को वापस कर दिए। इतनी कम राशि में नुकसान भरपाई कैसे हो सकती है यह सवाल किसान पूछ रहे हैं। आदित्य मुरकुटे, युवा किसान। झी न्यूज द्वारा मुद्दा उठाने के बाद प्रशासन जागा और खबरों को गलत साबित करने की कोशिश शुरू हुई। सरकार के सूचना और जनसंपर्क विभाग की आधिकारिक वेबसाइट पर दावा किया गया कि किसान संदीप घुगे को कम राशि मिली, उन्होंने फसल बीमा के लिए रजिस्ट्रेशन ही नहीं किया था। लेकिन यह एक तकनीकी गलती होने की बात सामने आई है। वही अकोला की जिलाधिकारी वर्षा मीणा ने स्पष्ट देते हुए कहा है कि यह नुकसान भरपाई की राशि 2023 की है जिसमें जिन किसानों को 2 , 5 या 8 रुपए कम मिले थे उनकी यह बकाया राशि दी गई है । वर्षा मीना ने कहा कि ऐसा कोई मामला नहीं है और प्रशासन को बदनाम करने की कोशिश हो रही है। वहीं दूसरी और सभी किसानों को 1000 से ऊपर रकम दिए जाने का दवा अकोला के कृषि अधीक्षक ने किया है । मोहन किर्वे, जिला कृषि अधीक्षक , अकोला. ज़िला प्रशासन का दावा है कि अतिवृष्टि से प्रभावित किसानों को कम से कम 1000 रुपए की सहायता राशि दी गई है। लेकिन इस दावे को लेकर कांग्रेस ने सरकार की तीखी आलोचना की है और इसे असंवेदनशील बताया है। जिलाधिकारी और कृषि अधीक्षक की यह मिली भगत होने का आरोप कांग्रेस ने किया है । कांग्रेस प्रदेश प्रवक्ता, अकोला. Final यह कह रहा है कि सरकार और प्रशासन कागज़ी आंकड़े दिखाने में व्यस्त हैं, जबकि ज़मीन पर हक़ीक़त यह है कि लाखों का नुकसान झेल चुके किसानों को एक-अंक या दो-अंक की मदद दी जा रही है। यह व्यवस्था संवेदनहीन और कठोर साबित हो रही है। अब इस मामले में खुद केंद्रीय कृषिमंत्री ने एन्ट्री ली है , जिससे अब इस योजना में कुछ सुधारणा होने की अपेक्षा की जा रही है । जयेश जगड़, झी मीडिया, अकोला
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 04, 2025 12:55:44
Akola, Maharashtra:अकोला जिले के अकोट तहसील के किसानों के खातों में नुकसान से राहत के नाम पर मदद की रकम जमा की गई है। दिनोडा, नरोडा और कावसा गांव के किसानों को मात्र 3, 5, 8 और 21 रुपए की सहायता राशि उनके बैंक अकाउंट में वितरित किए गए। यह मुद्दा उठाने के बाद सरकार और प्रशासन हरकत में आया है। अब जिले प्रशासन यह कह रहा है कि यह नुकसान भरपाई की राशि 2023 की है जिसमें जिन किसानों को 2, 5 या 8 रुपए कम मिले थे उनकी यह बकाया राशि दी गई है। व्यवहार में कहा गया है कि किसानों को 1000 से अधिक रकम दी गई है, लेकिन विपक्ष इसे गलत साबित करने की कोशिश कर रहा है। कुछ किसानों ने चेक वापस कर दिए क्योंकि राशि बेहद कम थी। कृषि विभाग के अधिकारी और जिलाधिकारी ने इस मामले में औपचारिक दावों के बजाय वास्तविक राहत की तस्वीर पर जोर दिया है। अंततः सरकार और प्रशासन कागज़ी आंकड़े दिखाने में व्यस्त हैं, जबकि असल तस्वीर यह है कि लाखों का नुकसान झेल चुके किसानों को एक अंकों या दो अंकों की मदद दी जा रही है। केंद्रीय कृषिमंत्री ने इस मामले में हस्तक्षेप किया है ताकि योजना में सुधार सामने आए।
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 04, 2025 12:53:20
Amravati, Maharashtra:निवडणुकीत पारदर्शकता राहिलेली नाही; अचलपुरात दहा हजार मतं वेळेवर कमी झाले – बच्चू कडू यांचा खडबडजनक दावा. अँकर : अखेर नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका पारदर्शक राहिल्या नसल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद होण्याची शक्यता आहे. सध्या निवडणुका पारदर्शक राहिलेल्या नाही. माझ्या अचलपुरात दहा हजार मतं वेळेवर कमी झाले आहे. जसं मत मारण्याचा अधिकार आहे तसं माझं मत मी दिलेल्या उमेदवाराला मिळाला का हे तपासण्याचाही अधिकार आहे. माझा निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे माझं मत मी दिलेल्या उमेदवाराला मिळालं की नाही हे दाखवण्याची तुमच्याकडे काय तरतूद आहे हे दाखवलं पाहिजे असंही कडू म्हणाले. सध्या मतदाराचे मत हवेत आहे तुमचं मत तुम्हाला भेटला की नाही हे तपासायची सिस्टीमच विस्कळीत करून टाकल्याची गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. हे कट कारस्थान करून इथेच बीजेपी जिंकलेली आहे. शहरातल्या निवडणुका आधी घ्यायच्या त्यातही हिंदू मुस्लिम करायचा यातून निवडणुका जिंकायचा भाजपचा प्लान असल्यासही कडू म्हणाले आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 04, 2025 12:52:57
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 04, 2025 12:52:37
Baramati, Maharashtra:बारामतीतून नगराध्यक्ष पदासाठी जय पवारांच्या नावाची चर्चा... नागरिकांकडून त्यांच्या नाव असेल तर ते गैर नाही.. प्रदीप गारटकर.. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी विचारले असता ते म्हणाले ते स्वतः इच्छुक आहेत की नाही त्यांचा घरात विषय झाला आहे किंवा नाही, आणि माझी अनेक दिवसांपासून भेट नाही ते राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे चिरंजीव आहेत. नागरिकांमधून त्यांच्या नावाची जर चर्चा असेल तर त्यात गैर असणे मला काही वाटत नाही याबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आमचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलेय... इंदापूर नगर परिषदेचे निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर राहणार असणार, इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने घड्याळाच्या चिन्हावर लढवली जाणार असून मित्रपक्ष सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन तसेच याबाबतचा गुरुवारी सहा नोव्हंबर रोजी पक्षप्रमुख आणि सर्वच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका नगरपंचायतींनुसार आरावा घेऊन विचार विनिमय होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. इंदापूर नगरपरिषदेला नगराध्यक्ष पदाला आपल्या नावाची चर्चा आहे यावर ते म्हणाले मी 45 वर्ष काम करत आलो आहे नगरपालिका निवडणुकीत लोकांकडून माझे नाव येणे स्वभाविक आहे मात्र मी निवडणूक लढविणार नाही अनेक तरुण पक्षात आहेत चांगला उमेदवार देऊन तो निवडून आणून चांगल्या पद्धतीचा कारभार करायचा आमचा प्रयत्न राहील
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 04, 2025 12:52:07
Pune, Maharashtra:निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केली आहे, मात्र निवडणूक मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे वारंवार तक्रार केली तरी देखील आमचं ऐकून घेतलं नाही ही एक प्रकारची दडपशाही असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी म्हंटले आहे...मतदार यादीत पारदर्शकता हवी होती...मतदार यादी मध्ये पारदर्शकता नसतानाही निवडणुक लढावी लागणार आहे, मात्र वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल...यंदाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट नसल्याने राज्याचे काय होणार हाच प्रश्न पडतोय याबरोबरच मतदान केंद्रात मोबाईल बाळगण्यास परवानगी दिल्याने हे घातक असल्याचे निलेश लंके यांनी म्हंटलंय. असं असलं तरी महायुती सरकारने निवडणुकीआधी दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाहीत शेतकऱ्यांना सोडला आहे त्यामुळे या मुद्द्यांचा निवडणुकीत आम्हाला फायदा होईल असं देखील खासदार लंके यांनी म्हंटलं आहे
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 04, 2025 12:22:32
Kalyan, Maharashtra:कल्याण स्टेशनवरून आठ महिन्याच्या बाळाचं अपहरण, CCTV च्या माध्यमातून आरोपी गजाआड.. अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या पोलीस सतर्कतेमुळे बाळासह आरोपीचा लागला शोध.. बाळाची चोरी करणारया अक्षय खरे आणि त्याची आत्या सविता खरे या दोघांना महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या, पुण्याहून आलेले दापत्या निलेश पोंगले आणि पूनम पोंगले हे मुलांसोबत कल्याण रेल्वे स्टेशनच्या पुलावर गाढ झोपेत असलेल्या दाम्पत्याच्या कुशीतुन आठ महिन्याच्या बाळाचे एका तरुणाने अपहरण केलं, जाग आल्यानंतर या दाम्पत्याला बाळ दिसले नाही, त्यांनी थेट रेल्वे पोलीस स्थानक गाठले, रेल्वे पोलिसानी शहर पोलिसांना देखील यांची माहिती दिली पोलिसांनी गंभीर दखल घेत कल्याण महात्मा फुले पोलीस आणि कल्याण रेल्वे पोलीसानी तपासाची चक्रे फिरवली. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासत आरोपीची ओळख पटवली. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सतीश सोनवणे, यांनी आरोपीला तत्काळ ओळखले त्याच्या घरी जाऊन तपासले असता बाळ त्याच्या घरी आढळले. पोलिसांनी तत्काळ आरोपी अक्षय खरे, आणि त्याची आत्या सविता खरे, या दोघांना बेड्या ठोकल्या, बाळा सुखरूप त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अवघ्या काही तासात बाळ पुन्हा आई वडिलांना मिळाले, दरम्यान अक्षय ने बाळ का चोरले, तो या बाळाला विकणार होता का ? याचा तपास पोलीस करत आहेत. बाईट, पूनम पोंगरे बाळाची आई, बाईट, कल्याणजी घेटे, ACP कल्याण
0
comment0
Report
Advertisement
Back to top