431122
बीड़ में पारधी बस्ती पर हमला; 25 लोगों के खिलाफ पुलिस ने मामला दर्ज
Beed, Maharashtra:बीडच्या तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरडी बुद्रुक या शिवारात एका पारधी वस्तीवर झालेल्या हल्ल्यात महिला आणि पुरुषांना मारहाण करण्यात आली. या घटनेत संसार उपयोगी साहित्याची नासधूस करत रब्बीची पिके उपटण्यात आली. या प्रकरणात पोलीस ठाण्यात 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेवराई तालुक्यातील टाकरवन शिवारात काही लोक पारधी वस्तीच्या परिसरात शेळ्या मेंढ्या चारत होते. यावेळी वस्ती वरील पायल काळे या मुलीने त्यांना विरोध केला. या कारणावरून जातिवाचक शिवीगाळ करत हल्ला करण्यात आला. यादरम्यान हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या इतरांवर देखील हल्ला चढविण्यात आला. यावेळी संसार उपयोगी सर्व साहित्याचे मोठे नुकसान करत नवी कोरी दुचाकी फोडण्यात आली तर शेतातील काढणीला आलेले गव्हाचे पीक उपटून टाकण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी जमाव पांगवला. तर या प्रकरणात एकूण 25 हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदविला गेला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अकोला महापालिका के स्थायी समिति विवाद ने पुलिस मोड़ ले लिया, भाजपा-शिंदे गुट टकराव तेज
Akola, Maharashtra:अकोला महापालिका के स्थायी समिति विवाद ने पुलिस मोड़ ले लिया, भाजपा-शिंदे गुट टकराव तेज0
0
Report
औंढ़ा नागनाथ परभणी पिकअप ने मोटरसाइकिल को टक्कर दी; दो युवकों की मौत
Hingoli, Maharashtra:हिंगोलींच्या औंढा नागनाथ परभणी रोडवर पिकप व मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. औंढा नागनाथ शिवारात खंडेश्वरी मंदिराजवळ औंढा नागनाथ कडून येणाऱ्या पिकअप वाहनाने मोटार सायकलला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात मोटरसायकल वरील दोघांचा मृत्यू झाला आहे तर पिकप चालक गंभीर जखमी झाला आहे. सुरज उबाळे गजानन कदम अस अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी येथील हे दोघे तरुण मोटरसायकलने परभणी कडून येत असताना हा अपघात झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात मोटर सायकलच्या अपघातात वाढ झाली आहे...0
0
Report
बारामती के मेढपाळ परिवार पर भीषण हमला; सात आरोपी के खिलाफ POCSO व विनयभंग दर्ज
Rui, Maharashtra:करमाळा तहसील के वरकटणे में बारामती के एक मेढपाळ परिवार पर सात लोगों ने बेरहमी से मारहाण की घटना घटी. इस हमले में एक मेढपाळ महिला की आँख में गंभीर चोट आई है और अन्य सदस्य भी घायल हैं. करमाळा पुलिस ने सातों के विरुद्ध विनयभंग, POCSO और अन्य धाराओं के तहत मामला दर्ज किया. ओबीसी नेता लक्ष्मण हाके ने घायलजनों से मुलाकात की और कहा कि यह हमला मानवता को कलंकित करने वाला भयानक है. डॉक्टरों से हालचाल पूछने और स्थिति पर टिप्पणी की गई।0
0
Report
Advertisement
नवी मुंबई बेलापूर में मसाज सेंटर के नाम पर वैश्याव्यवसाय पर पुलिस ने छापा
Navi Mumbai, Maharashtra:Anchor -: नवी मुंबईतील सिबिडी बेलापूर येथे स्पा पॅलेस या नावाने मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वैश्या व्यवसायावर नवी मुंबई पोलीसांनी छापा टाकत धडक कारवाई केलेय. मसाज सेंटरच्या नावाखाली महिलांकडून वैश्या व्यवसाय करुन घेण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवत छापा मारत स्पा पॅलेसच्या मॅनेजर नितु प्रजापत हिला अटक केलेय. आरोपी रितू प्रजापत 8500 रुपये स्वीकारून या महिलांकडून वैश्याव्यवसाय करुन घेत होती. सदर कारवाईत 4 थायलंड आणि 3 भासरतीय पीडित महिलांची सुटका केलेय. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येतोय.0
0
Report
रत्नागिरी खेड में उद्धव ठाकरे पार्टी के सैकड़ों कार्यकर्ता शिंदे की शिवसेना में शामिल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी, खेड तालुक्यातील रसाळगड येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश. खेड तालुक्यातील रसाळगड येथील शेकडो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.0
0
Report
शॉर्ट सर्किट और गर्मी से म्हालस्करवाड़ी शाह पेट्रोल पंप पर डीजल टैंकर में आग
Varsoli, Maharashtra:Headline : शॉर्ट सर्किट आणि वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे म्हाळस्करवाडी येथील शहा पेट्रोल पंपावर डिझेलने भरलेल्या टँकरला आग तळेगाव दाभाडे येथे मोठा अनर्थ टळला Anchor: तळेगाव दाभाडे येथे मोठा अनर्थ टळला असून शॉर्ट सर्किट आणि वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे म्हाळस्करवाडी येथील शहा पेट्रोल पंपावर डिझेलने भरलेल्या टँकरला सायंकाळी पाऊने सहा वाजता अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे काही काळ पेट्रोल पंप परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.. बाईट : स्थानिक नागरिक0
0
Report
Advertisement
संगमनेर के दत्तधाम में भोंडू बाबा का कारनामा उजागर, लोग चौंके
Shirdi, Maharashtra:संगमनेरच्या कोल्हेवाडीतील दत्तधाममध्ये भोंदू बाबाचा कारनामा उघड... सोशल मिडीयावर व्हिडीओ भोंदूबाबाचे व्हिडीओ व्हायरल... मंत्रउच्चार करून आजार बरे करण्याचा दावा... अंनिसकडून कारवाईची मागणी ; प्रशासन मात्र शांत... ११ ते ५२ हजारांपर्यंत पैसे उकळल्याचा आरोप... गावकऱ्यांचा संताप; फसवणूक आणि बेकायदेशीर प्रकारांचा संशय... रंजना गवांदे , राज्य सचिव अंधश्रद्धा निर्मूलन समिती.. गावकरी0
0
Report
विदर्भ में भीषण गर्मी: नागपुर समेत सभी जिलों में पारा 42–44°C
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला अकोल्यात आज 44.2 अंश सेल्सिअस तापमान... अमरावतीही 44 अंश सेल्सिअस नागपुरातही आजचे तापमान 43.6 अंश भंडारा वगळता सर्व जिल्ह्यात पारा 42 पार विदर्भातील शहरांचे आजचे तापमान -- अकोला :- 44.2 -- अमरावती:- 44.0 --भंडारा:- 41.0 --बुलढाणा:- 42.4 -- चंद्रपूर :- 42.6 ---गडचिरोली :- 42.6 --गोंदिया :- 42.0 ---नागपूर :- 43.4 --- वर्धा :- 43.9 -- वाशीम :- 42.6 -- यवतमाळ:- 42.80
0
Report
चंद्रपुर भीम जयंती रैली हिंसक घटना: 4 गिरफ्तार, एक फरार
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील मुख्य गांधी चौकात भीम जयंती उत्सवाला रात्री गालबोट लागले। रात्री डी जे मध्ये नाचण्याच्या वादातून पाच युवकांनी एकाला भोसकले। रविकांत टेंभूरकर 36 याचा रुग्णालयात नेताना मृत्यू झालेय। पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह पाच युवकांना हत्येप्रकरणी अटक केली आहे. डीजे दरम्यान नाचताना लागलेला धक्का भांडणाचे कारण ठरल्याची प्राथमिक माहिती आहे। यासह पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत। पोलिसांनी या आरोपींना न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळविली आहे.0
0
Report
Advertisement
पुणे की महिलाएं महिला विधेयक के समर्थन में रैली, पानी आपूर्ति पर बैठक जल्द
Pune, Maharashtra:महिला विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील महिलांनी एकत्रित रॅली काढली होती भविष्यात या विधेयकांचा फायदा अनेक महिलांना होणार आहे त्यामुळे पुणे कर सर्व महिलाये रॅली सहभागी झाल्या होत्या पुण्याचा महापौर भविष्यात खासदार होतो तर खासदार,आमदार हे पाहू जनता आणि लोकांचे प्रेम असेल तर तेही होईल. पाण्याच्या बाबतीत येणारे दोन दिवसात मनपा मधील पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन निर्णय घेऊ. पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नाही. मात्र पुणेकरांनी पाणी जपून वापरावे. टँकर संघटनेकडून माझ्यापर्यंत अजून कोणीही आले नाही जर ते त्यांच्या तक्रारी किंवा काही घेऊन आले तर मी बोलेन. टँकर चालकांच्या बाबतीतल्या काही तक्रारी होत्या त्यामुळे हे सगळे प्रकरण समोर आल्याची माहिती आहे0
0
Report
पूर्व राष्ट्रपति प्रतिभा पाटिल ने मोदी को पत्र लिखा, नारी शक्ति विधेयक की प्रशंसा
Noida, Uttar Pradesh:ब्रेकिंगः माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पंतप्रधान मोदींना लिहले पत्र नारी शक्ती वंदन विधेयकाबाबत केले कौतुक लोकशाही मजबूत करण्यासाठी परिवर्तनकारी पाऊल आहे. - माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील लैंगिक समानता पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा निर्णय आहे. राज्यात आणि संसदेत महिलांचे प्रमाण वाढल्याने कायदेविषयक चर्चा संतुलित होतील. ग्रामीण आणि वंचित महिलांच्या आकাআक्षा या विधेयाकानं पूर्ण होतील. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे वक्तव्य0
0
Report
विधेयक के खिलाफ उद्धव ठाकरे की बैठक में तीखा विरोध
Noida, Uttar Pradesh:संसदेत येणा-या विधेयकावर ताकदीनं विरोध करा - उद्धव ठाकरेंनी बैठकीत भूमिका घेतल्याची सूत्रांची माहिती विरोधी पक्षांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेतली हे ऑनलाईन उपस्थित होते0
0
Report
Advertisement
महाराष्ट्र में महिलाओं के आरक्षण को मजबूत कानून के पास होने की उम्मीद
Mumbai, Maharashtra:नीळम गोऱ्हे पॉईंटर्स नारी शक्ती अभियान सुरु करत आहेत.. ह्या बिल साठी शिवसेना कडून पाठींबा देणायत आला आहेत... ह्या साठी एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिलं. आहेत महिला मिळणारी ही संधी मोठी आहे त्या मूळे महिला. सक्षमीकरण होणार आहेत.. या विधेयकसाठी 1996 पासून अडथळा झाला आहेत 12 सप्टेंबर 1996 ला पहिल्यांदा मांडला गेला त्या नंतर आता 1998 ते 2003 मध्ये पाठींबा मिळाला नाही 2010 मध्ये राज्यसभेत पास झालं पण लोकसभेत नाही झाला मग अखेर 2023 नंतर खऱ्या अर्थाने नावारूपालाला आले... 131 घटना दुरुस्थी म्हणून ते उद्या येत आहेत.. लोकसभाच्या दृष्टीने 35 टक्के म्हणून टी प्रमाणित केली गेली आहेत. कायम स्वरूपी आरक्षण मिळाला आहे तसेच 50 टक्के तर आहेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रक्रियेत. . त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला. निवडणुन आल्या.. महाराष्ट्र मध्ये obc sc अशी आरक्षण असल्यामुळे महिलांना जास्त संधी मिळाली. स्त्रियांना जनते मध्ये वावरणे होईल.. पूर्वीच्या काळात आरक्षण म्हणजे पांघले पानाचं होऊ नये असं वाटतं होता पण आता तेचं सामानतेचे साधन आहे.... पण महिलांनी फक्त घरात न राहता त्या ठिकाणी इतर गरजू महिलांची मदत करावी.. या विधेयकच मी स्वागत करते... अतिशय स्वागताहार्य आहे उद्या या कार्यक्रम साठी अनेक महिला जात आहेत या साठी फार कोणी विरोध करणार नाही तीस वर्षाच्या कालावधी मध्ये 15 वर्षे त्यांचे काँग्रेस चं राज्या होता डेव्हलोपमेंट महिला होत्या पण त्यांनी केल. नाही.. अमरावतीमध्ये आणि टीसीएस या घटनेत 9 फायर झालेले आहेत... त्यात आरोपी नें अनेक प्रकार केलेले आहे धार्मिक बोलून शारीरिक शोषण केले आहेत.. प्रत्येक कंपनी मध्ये अहवाल नियंत्रण टीम असते.. तर त्या टीम. चा काम पाहिला नाही.. त्या मूळे 7 महिला एकत्रित आल्या आणि ह्याला आवाज फुटला.. अमरावती मध्ये देखील महिलांचे शोषण झाले आहेत.. महिला कोणत्या धर्माच्या ह्या महिलांकडे पाहू नये.. ह्या मागचा आरोपी सुटला नाही पाहिजे.. अंजली दमानिया यांच्या कडे जो तापशील आहेत तो sit शोधात आहेत.... त्यात कोणाचे कॉल आहेत याचे तपशील येनें बाकी आहेत पण अंजली दमानिया यांनी मीडिया ट्रायल करू नये.. . आता अंजली दमानिया यांना cdr कुठे मिळाला त्याची चौकशी होणार निपक्ष गोष्टी ह्या ठिकाणी राहणार नाही...0
0
Report
मराठी ज्ञान अनिवार्य: मुंबई रिक्षा-टैक्सी चालकांचे लाइसенз खतरे में
Mumbai, Maharashtra:मराठी भाषेचं ज्ञान असणं अनिवार्य असणार आहे. हा नियम यापूर्वीच 2019 मध्ये लागु करण्यात आला मात्र अद्यापही त्याची प्रभावी अंमलबजावणी नव्हती म्हणूनच मराठी भाषेचं ज्ञान नसल्यास संबंधित रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने रद्द होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
शक्तिपीठ महामार्ग के अलाइनमेंट बदलाव से कोल्हापुर में राजनीतिकталमेल तेज
Kolhapur, Maharashtra:आमदार सतेज पाटील बाईट मुद्दे ऑन शक्तिपीठ महामार्ग गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही आमची मागणी आहे, आता नव्याने अलाइनमेंट बदलून भोगावती, पंचगंगा नदीच्या पट्ट्यात नवे शक्तिपीठ अलाइनमेंट झाल्याचे समोर येत आहे. असं जर झालं तर पूर पट्ट्यात शक्तिपीठन महामार्गाचा मोठा फटका बसेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी भूमिका शक्तिपीथ महामार्गाचा टेंटिटिव्ह आराखडा व्हाट्सअप वर फिरतोय.. खरा खोटा आम्हाला माहित नाही. ज्यावेळी ऑफिसिअल गट नंबर जाहीर होतील, त्यावेळी गावागावात मेळावा घेऊन शक्तिपीठ महामार्गाला विरोध करू. ऑन खरात खरात प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळले गेले पाहिजे. याची गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी माहिती होती अशी आमची माहिती आहे.. माहिती होती तर तीन महिने ही माहिती का थांबवली होती. अमक्या वेळीच ही माहिती का बाहेर आली ? खरात यांना कोण भेटल ? यापेक्षा त्यांचे व्यवहारिक संबंध काय आहेत.. कुठल्या पद्धतीने त्यांचे लागेबांधे आहेत त्याची चौकशी एसआयटी मार्फत सुरू आहे.. ही चौकशी खोलपर्यंत जाणार आहे का ? ही चौकशी फक्त खरात पर्यंत राहून बाकीच्यांना अभय मिळणार आहे का हा प्रश्न आहे.. ऑन अंजली दमानिया केसरकर आरोप जी माहिती आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून अंजली दमानिया यांच्या पर्यंतच कशी पोहोचते.. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कशी पोहोचते ते राहू द्या.. पण किमान त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचते.. आणि त्यानंतर लोकापर्यंत येते. ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी खुलासा करण्याची गरज. आज दीपक केसरकर यांच्यावर आरोप झाला असेल तर त्यांनी पुढे येऊन खुलासा करावा. त्यांनी माध्यमांसमोर येऊन खुलासा करावा. रूपालीताईंनी देखील माध्यमांसमोर येऊन खुलासा करावा.संबंध होते तर संबंध होते म्हणून सांगावं. आता कागदावर संबंध होते ते दिसायला लागले आहे.. बॅंक खात्याचे पैसे ट्रान्सफर झाल्याचे दिसतात.. यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे. ऑन आमदार शिवाजी पाटील शिवाजी पाटील यांच्याकडे ED पर्यंत चौकशी करावे असे कोणते मुद्दे आहेत.. त्यांना विनंती आहे संस्था बदनाम होईल असं वर्तन करू नये.. विधानसभेच्या राजकारणातून गोकुळा टार्गेट करू नये. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे किंवा गोकुळ असो या दोन्ही संस्था लाखो शेतकऱ्यांच्या मालकीचे. गोकुळच्या विरोधी संचालकांच्या बोर्डवर सह्या आहेत.. मग त्यांनी काही पाहिलं नाही असं म्हणायचं का ?.. On कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर थोडा संघर्ष असतो.. महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आहे, पण दुसऱ्या बाजूला 35 चा आकडा देखील मोठा आहे. आमच्या दृष्टीने कोल्हापूर शहर विकसित कसं होईल ?.. शहरातले प्रश्न कशाप्रकारे सोडवता येईल ? यासाठी महाविकास आघाडीची भूमिका महत्त्वाची.0
0
Report
Advertisement
