Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

अमरावती: 35% किसान दिवाली से पहले भी राहत नहीं पा सके

ADANIRUDHA DAWALE
Oct 19, 2025 04:00:23
Amravati, Maharashtra
अमरावती जिले में 35 प्रतिशत किसान अतिवृष्टि सहायता से अभी भी वंचित हैं; दिवाली से पूर्व सरकार के राहत उपलब्ध कराने के आश्वासन फेल साबित हुए. जिले में सूची शासन के पास भेजी गई, लेकिन सीधे वितरण सिस्टम पर दबाव के कारण किसानों तक सहायता नहीं पहुंची. जून से सितंबर के बीच अतिवृष्टी और बाढ़ से नुकसान हुआ. जून से अगस्त के बीच नुकसान हुआ 1 लाख 70 हजार 773 किसानों के, जिनके लिए 111 करोड़ 47 लाख 22 हजार रुपये की व्यवस्था की गई थी, पर अब तक सभी तक नहीं पहुँची. अब तक 1 लाख 13 हजार 131 किसानों को 72 करोड़ 62 लाख 72 हजार रुपये मिले हैं; बाकी किसानों के 38 करोड़ 84 लाख 56 हजार रुपये अभी वितरित होने हैं.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Oct 19, 2025 13:43:50
Baramati, Maharashtra:पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोलवर 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा... वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना मोठा मनस्ताप... पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाक्यावर जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.यातून बाहेर पडण्यासाठी वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय... Anchor राज्यभरात दीपोत्सव साजरा केला जातोय गेल्या दोन दिवसापासून दीपोत्सवाला सुरुवात झालेली आहे.त्या पार्श्वभूमीवर अनेक पुणेकर आपल्या मूळ गावी परतत आहेत.त्यामुळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाक्यावर जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.यातून बाहेर पडण्यासाठी वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय...
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 19, 2025 13:15:46
Nashik, Maharashtra:कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘वैदिक शिक्षणाचा’ प्रयोग — रोजगाराचा नवीनमार्ग की परंपराभंग प्रयोग नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील आयटीआयमध्ये सुरू होणारा ‘वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट’ हा नवीन अभ्यासक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कुंभमेळ्यात प्रशिक्षित पुरोहितांची उपलब्धता वाढविण्याचा उद्देश असला, तरी या उपक्रमावर परंपरा, रोजगार आणि संस्कृती यांबाबत वाद निर्माण झाला आह सिंहस्थ कुंभमेळा २०२६ साठी नाशिक प्रशासन आणि सरकारने मोठी तयारी सुरू केली आहे. लाखो भाविकांच्या धार्मिक विधींसाठी प्रशिक्षित पुरोहितांची गरज लक्षात घेऊन सरकारने ‘अल्पमुदतीचा वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट’ हा कोर्स सुरू केला आहे. या कोर्समधून विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार आणि कर्मकांड पूजेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मात्र या निर्णयावर आता परंपरा विरुद्ध रोजगार असा वाद निर्माण झाला आहे. स्थानीक पुरोहित संघ आणि धार्मिक संस्थानांनी सरकारच्या या उपक्रमाला विरोध दर्शवला आहे. स्थानिक आणि परप्रांतीय पुरोहितांमध्ये आधीच मतभेद आहेत. अशातच सरकारचा हा रोजगाराभिमुख उपक्रम नव्या संघर्षाला कारणीभूत ठरेल का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा उपक्रम कौशल्यविकास आणि परंपरेचा संगम ठरेल की नव्या धार्मिक वादाला तोंड फोडेल, हे येणारे काही महिने ठरवतील
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 19, 2025 13:07:42
Pandharpur, Maharashtra:solapur जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या पूर बाधित ग्रामस्थांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून दिवाळी साठी उपयुक्त वस्तू आज भेट देण्यात आल्या. प्राथमिक स्वरूपात सोलापूर जिल्ह्यातील 192 कोटी रूपयांची मदत बाधित शेतकरी ग्रामस्थांच्या खात्यावर देण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. माढा तालुक्यातील केवड उंदरगाव येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार अभिजीत पाटील यांनी दिवाळी वस्तू भेट दिल्या. जिल्ह्यातील 20 हजार पूर बाधित नागरिकांना या वस्तूंची भेट दिवाळी साजरी करण्यासाठी दिली जात आहे. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित लाडक्या बहिणीच्या सोबत बसून त्यांची दुःख ऐकून घेतले. त्यांच्या सोबत दिवाळीचा फराळ केला. देवाभाऊ यांनी पाठवलेले मदत लाडक्या बहिणींनी स्वीकारावी अशी विनंती मंत्री गोरे यांनी केली
4
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 19, 2025 12:31:00
Nashik, Maharashtra:राजाभाऊ वाजे बाईट पॉइंटर ऑन ITI वैदिक शिक्षण - शासनाने सर्वांचाच विचार केला पाहिजे पूर्वीचे संघ असेल , जर आयटीआय मध्ये शिक्षण द्यायचं असेल पुरोहित नाही बरोबर घेऊन शिक्षण दिले पाहिजे - एकली निर्णय घेऊ नये ऑन कांदा - किती वेळा मागणी करायची आणि किती वेळा शेतकऱ्यांचे दुःख टाकायचं - शेतकरी अडचणीत आहेत वातावरण कांद्यासाठी बरोबर नव्हतं अवकाळी पावसामुळे कांदे सडले तरीसुद्धा आज भाव मिळत नाही दुःखदायक गोष्ट - अधिवेशन काळात आम्ही सर्व खासदारांनी खूप प्रयत्न केले , चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले शासन जागा होत नाही - शासनाने याच्यात लवकरात लवकर मध्यस्थी करावी महाराष्ट्र शासनाने मध्यस्थी केली पाहिजे - सर्व शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे सहाशे सातशे रुपये कांदा जात आहे , शेतकऱ्यांचा का अंदाज आहे जर असं चालू राहिला तर पुढच्या महिन्यात कांदा 200 ते 300 क्विंटल दाराने जाईल - कांदा पिकवायचे की हा एक प्रश्न निर्माण होईल - मी शासनाला विनंती करतो केंद्र शासन ऐकायच्या मनस्थितीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने आपली प्रतिष्ठापाने लावून कांद्याला भाव मिळाव्यासाठी मध्यस्थी करावी
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 19, 2025 11:30:24
Shirdi, Maharashtra:उपमुख्यमंत्री अजित पवार आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल.. भाजपचे आ.शिवाजी कर्डिले यांचं नुकतंच अल्पशा aujourd आजाराने झालंय निधन.. उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार कर्डिले कुटुंबियांची सांत्वनपर भेट... आ.शिवाजीराव कर्डिले यांचे जावई आ.संग्राम जगताप हे ही उपस्थित... उपमुख्यमंत्री अजित पवार बाईट - काळाच्या आणि नियतीच्या पुढे काहीच चालत नाही... आ.शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.. त्यांना आधार देणं कुटुंबाला पुन्हा उभ करणे ही आपली जबाबदारी... सरपंचापासून विविध पदे त्यांनी भूषविली... आजारपणामुळे त्यांना डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला होता... त्या दिवशी त्यांना अचानक त्रास झाला आणि रुग्णालयात पोहचण्याअगोदर त्यांचा मृत्यु झाला.. जे घडायला नको होत ते घडलं , त्यांच्या जाण्याने मोठी राजकीय परिस्थिती निर्माण झाली... नवीन युवकांनी आपापल्या मतदारसंघात चांगल काम करावं... पारदर्शकता ठेवणं , लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालणं आणि उत्तम काम करून दाखवणं... राजकारणात सतत संपर्क फार ठेवावा लागतो... निवडून यायचं आणि दुर्लक्ष करायचं हे योग्य नाही... आमच्या वेळच्या कामकाजाची पद्धत वेगळी आणि आताच्या पिढीच्या कामाची पद्धत वेगळी... अलीकडच्या काळात मतदारांचे मत देखील बदलत आहे , जनतेच्या अपेक्षा वाढल्या... सोशल मीडियाने जग व्यापल आहे... sगगळ्यांना बरोबर घेऊन राजकारणात काम करावं लागतं.. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया...
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 19, 2025 10:46:26
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेला तिलांजলি देणारी धक्कादायक घटना घडली आहे. १९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दक्षता पेट्रोल पंपवर ४ ते ५ नशेत धुत तरुणांनी गोंधळ घातला. शिवीगाळपासून मारहाणीपर्यंत प्रकार वाढला. नशेत असलेले हे तरुण पेट्रोल पंपवरील ग्राहक, कर्मचारी आणि प्रवाश्यांना शिवीगाळ करत होते. काही नागरिकांनी विरोध केल्यावर त्यांनी मारहाण सुरू केली. त्या वेळी ठिकाणी उपस्थित एका पोलीस कर्मचाऱ्याला मदतीची विनंती करण्यात आली, मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार तो मूकदर्शक राहिला. परिणामी या तरुणांनी अजूनही अधिक मारहाण केली. ‘पोलिस पेट्रोल पंप’वरच सुरक्षा फेल! ही घटना पोलिस अधीक्षक कार्यालय आणि खदान पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या ‘पोलिस पेट्रोल पंप’वर घडल्याने नागरिकांमध्ये संताप उफाणला आहे.
0
comment0
Report
KCKULDEEP CHAUHAN
Oct 19, 2025 10:25:07
Baghpat, Uttar Pradesh:बागपत में ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे पर हादसा हुआ है जहां हाईवे चलते पिकअप में पीछे से अज्ञात ट्रक ने टक्कर मार दी जिससे पिकअप सवार एक युवक की मौके पर ही मौत हो गई और दो युवक घायल हुए हैं। फिलहाल पुलिस शव को पोस्टमार्टम के लिए भेज तफ्तीश में जुटी है। दरअसल हादसा खेकड़ा कोतवाली क्षेत्र में ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे पर हुआ है जहां बड़ागांव के पास पानीपत की तरफ से आ रही पिकअप में पीछे से अज्ञात ट्रक ने टक्कर दी जिसमें पिकअप सवार कृष्णा की मौत हो गई जबकि दो युवक घायल हुए हैं। वही मौके पर पहुंची पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है और पुलिस मामले की जाँच पड़ताल में जुटी है। बताया जा रहा है कि कृष्णा अपने साथियों के साथ पानीपत में नौकरी करता था और दीपावली मनाने के लिए अपने घर जा रहा था।
2
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 19, 2025 10:19:14
Satara, Maharashtra:सातारा - कराड तालुक्यातील उंडाळे गावात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी सातारा वनविभागाने ए.आय. लेपर्ड डिटेक्शन सिस्टम बसवली है. या यंत्रणेद्वारे परिसरात बिबट्या दिसताच सायरन वाजून ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला जाणार आहे. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा वावर जास्त असल्याने ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. ही व्यवस्था उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या आदेशाने आणि वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या पाठपुराव्याने उंडाळे येथे हे तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. ग्रामस्थ आणि उपसरपंच बापुराव पाटील यांनी या उपक्रमाचे स्वागत करत वनविभागाचे आभार मानले आहेत.
4
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 19, 2025 10:15:26
Satara, Maharashtra:सातारा:महाराष्ट्रात मतदार याद्यांवरून घोळ सुरू असताना साताऱ्यातील म्हसवड नगरपालिकेमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप शरद पवार पक्षाचे नेते अभय जगताप यांनी केला आहे. म्हसवड नगरपालिकेमध्ये मतदार याद्याबाबतच्या हरकती त्यांनी दाखल केल्या होत्या यावेळी एकच नाव तीन वेळा मतदार यादीत येत असल्याने त्यांनी या मतदार यादीवर आक्षेप व्यक्त केला आहे. म्हसवाड नगरपालिकेमध्ये 460 लोकांचं मतदान दोन ते तीन वेळा एकाच यादीमध्ये दिसून येत आहे. या मतदार याद्या दुरुस्त करा अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा शरद पवार पक्षाचे नेते अभय जगताप यांनी दिला आहे
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Oct 19, 2025 10:04:19
Mumbai, Maharashtra:आज राज ठाकरेंनी एंटरटेनमेंट फटाकडे फोडले. विनाशकाले विपरीत बुद्धि राज ठाकरे यांचे राजकारण राजकीय मृताहुतकडे निघाल आहे. आज राज ठाकरे यांच्या बोलणला टाळ्या सुद्धा मिळू शकल्या नाही आज त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात कमी टाळ्या मिळाल्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण शिल्लक राहिलेलं नाही. किसी घर घर म्हणता येईल. मतदान यादीच्या निमित्ताने बोलणे हे पराभूत होणे माहिती आहे मतदार यादी चालू आहे नवीन नीतिव्ह सेट करणे सुरू आहे. हा बालिशपणा आहे. राज ठाकरेंनी एखादी इलेक्शन पिटीशन दाखल केली ka असा प्रश्न केला. काहीच करायचं नाही. त्यांच्या डोक्यात काही शिल्लक राहिलं नाही. निवडणुकीच्या आधीच तुम्हाला बाद केला पाहिजे तो आचारसंहितेचा खऱ्या अर्थाने भंग असतो. झोप आता असेल तो गुजराती असो किंवा उत्तर भारतीय असो बिहारी असो बंगाली असो तो मतदार असेल अशा हिंदुस्तानी भावाला थांबवू शकणार नाही आणि थांबवता ही येणार नाही. राज ठाकरे सुप्रीम कोर्टाहुंन मोठे झाले का? आज माहितीचे काम करत आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या बाबतीत जगताप सकारात्मक आहे. न्यायाधीश कधीच जनतेचे उत्तर देत नसतात तसाच कॉम्पिटिशन पाळत असते निवडणूक आयोग निवडणुक गडबडीनेच उत्तर देत नाही. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं मृदा वस्तीकडे राजकारण सुरू झाला आहे एकनाथ शिंदेंनी क्षमा के दिखाया सोना ही होता है.. एकनाथ शिंदे यांचा राजकारण सोन्यासारखा आहे. एलफिस्टन ब्रिज होऊ देणार नाही असं म्हटलं होतं परंतु काय झाला. राज ठाकरेंचं बयांन हे चुकीचा आहे त्यांनी आपल्या लेव्हल वर बोलावं उगीचच मोदीजी एकटाच शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर बोलावं. लोकतंत्र आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान आहे निवडणुका होणारच. लोकशाहीचा सर्वात मोठा निवडणूक असतो या उत्सवात रडण्याचा कार्यक्रम घेऊ नये राजकीय वेडेपणाचे लक्षण आहे.
2
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 19, 2025 10:00:37
Ambernath, Maharashtra:बदलापूर शहरात १७ हजार बाहेरचे मतदार! शिंदे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचा आरोप मतदान करायला आलात, तर चोप देऊ! शिंदे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचा इशारा बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी जाहिर झालेल्या मतदार यादीत शहराबाहेरील १७ हजार मतदारांची नावे असून हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे. बदलापूरमध्ये प्रत्येक प्रभागात एकाच नावाच्या अनेक मतदारांची नोंदणी करण्यात आली असून दुबार मतदारांची संख्या मोठी आहे. बदलापूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील तब्बल १७ हजार मतदारांची नावं बदलापूर शहराच्या मतदार यादीत टाकण्यात आली आहेत. खोटे डॉक्युमेंट देऊन या मतदारांची नावं टाकण्यात आली असून याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे. या सर्व मतदारांसह त्यांची नावं टाकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केली आहे. यामध्ये मलंगगड, बारवी परिसर, मुरबाड, शेलु, नेरळ, वांगणी, भिवंडी, शहापूर, कर्जत आणि आसपासच्या ग्रामीण भागातल्या मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहितीही म्हात्रे यांनी दिली आहे. तसंच हे मतदार जर मतदानाच्या दिवशी बोगस मतदान करायला आले, तर त्यांना चोप देऊ असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे. मतदानाच्या दिवशी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल, असंही वामन म्हात्रे म्हणाले आहेत. Byte : वामन म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख, बदलावूर चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 19, 2025 09:46:11
Akola, Maharashtra:Anchor : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे राज्यभर वाहू लागले असताना, अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस गावात महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या हुबेहूब प्रतिकृती असलेल्या मंदिरात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दर्शन घेतले.दिवाळीच्या निमित्ताने या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असून, पारसच्या देवीच्या दर्शनासाठी सामान्य भाविकांसोबत अनेक लोकप्रतिनिधीही येथे दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर यांनीही आज देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांवरील संकटं दूर व्हावीत आणि सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी, अशी प्रार्थना केली.दरम्यान, मंदिर प्रशासनाच्या वतीने सुजात आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला असून, त्यांच्या या भेटीमुळे स्थानिक परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 19, 2025 09:32:49
Pune, Maharashtra:अहिल्यानगरच्या केडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी बोलताना राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा दाखला देत देशभरात दिवाळी साजरी होत आहे. मात्र, सध्या आपण अवस्थ आहोत कारण महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे हा कार्यक्रम करावा की नाही याबाबत चर्चा होती; काही झाल तरी पुढे जाणं गरजेचं असतं. कार्यक्रमाचे स्वरूप मोठं नसलं तरी साध्या स्वरूपाचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं आणि हा कार्यक्रम झाला रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका महाविद्यालयाच्या इमारतीच उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. साऊंड बाईट:- शरद पवार
3
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top