Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
शिंदे के नेतृत्व में महाराष्ट्र: नाशिक में कारखाने, महँगाई घटाने के दावे सामने
YKYOGESH KHARE
Oct 05, 2025 16:16:48
Nashik, Maharashtra
निवडणूक जाहीर झाल्यावर काहीही चर्चा करतात आम्ही तिघेजण आहोत समीकरणे मांडू, त्यावर काळजी करू नका आपल्या जबाबदारीवर फोकस करा जिंकून देण्याचे काम एकनाथ शिंदे करेल अव्वांवर विश्वास ठेवू नका ज्या जागा जिंकणार नाही त्या आपण निवडून दाखविल्या आहेत तुमच्या निवडणुका छोट्या आहेत विस्तृतपणे सांगत नाही अनेक उदाहरण आहेत कठीण निवडणूक आपण सोपी केली हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे तुम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही नाशिकला अनेक कारखाने येणार आहे महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली झाला आहे उद्योजक यायला लागले परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नंबरला आहे जीएसटी कमी झाल्याने महिलांना मोठा फायदा झाला जीवनावश्यक वस्तूंकी किंमत कमी झाली आरोपाला आरोपांने उत्तर देत नाही घटनाबाह्य सरकार, मुख्यमंत्री पद जाणार म्हणत होते पण मी विचलित झालो नाही कामाने उत्तर दिले, किती जळफळाट झाला त्यांना ज्याने बुथप्रमुख म्हणून काम केले तो मुख्यमंत्री झाला काहीही झालं का एकनाथ शिंदे पडलं का सरकार ? दुसरं ही सरकार आणलं विरोधी पक्षनेता करता येत नाही एवढं संख्याबळ मी त्यांना सांगितले चांगला ज्योतिषी तर बघायचा आपण घेतलेला निर्णय योग्य होता हे जनतेने दाखवून दिले बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हा आम्ही उठाव केला शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली तेव्हा आम्ही विचार केला त्यांनी किती किस पाडून पाडून वीस आले ? आपण किती लढलो आणि किती आले बघा आपला खुर्चीचा अजेंडा नाही त्यांनी खुर्ची पायी सगळं घालवलं लोकांच्या समस्या काय आहेत हा आपला अजेंडा आपल्याकडे विचार आहेत विकास, विचार आणि विश्वास आपली त्रिसूत्री नाशिकमधील खड्डे बद्दल अधिकाऱ्यांची मनमानी चालणार नाही खड्ड्यात घालणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित केल्याशिवाय राहणार नाही पगार कसला घेतात ? सेवा देण्याचा ना जो काम करेल त्याचा आम्ही सन्मान करू महापालिका माझ्या अंडर येतात खड्डेमुक्त नाशिक केल्याशिवाय राहणार नाही सिडकोच्या जागेबाबत फ्री होल्ड करून टाकू ज्यांनी काम केले नाही त्यांना तडाखा बसलाच पाहिजे मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी आपलं काम सुरू झालं पुढील २ वर्षात मुंबई खड्डेमुक्त केली जाईल एवढं वर्षे त्यांना कुणी अडविले अभ्यासिका, व्यायाम शाळा बंद आहे म्हणे नाममात्र भाडे करून सुरू करा असे सांगितले वास्तू सुरू करा अशा सूचना दिल्या मी एकदा आणि दोनदा सांगतो नंतर सांगत नाही शेवटी बांधीलकी लोकांशी आहे पूर्ण ताकदीने काम करा आपलं प्रगती सरकार आहे स्थगिती सरकार नाही महायुतीला गालबोट लागेल असे बोलू नका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही आपल्याला नाय द्यायचा वार्डाचे समीकरण बघा, आमची टीम काम करत आहे तुमची आणि सर्व्हेची माहिती बरोबर असली पाहिजे विधानसभा जिंकली म्हणजे लढाई संपलेली नाही पण पुढील निवडणुका जिंकणे सोपे होईल कार्यकर्ते निवडणूक संपल्यावर नावडते होता कामा नये तो कायम आवडता राहिला पाहिजे त्याचे काय अपेक्षा असते संकटात मदत लागते कधी पोलीस स्टेशन, कधी कोर्ट बाकी काय असते मुख्यमंत्री असताना पाणी नाही म्हणून फोन आले मी wrong नंबर नाही म्हंटलो माहिती घेऊन तिथल्या माणसाला दिला आणि काम कर म्हणून सांगितले बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी दिलेली शाखा न्यायमंदिर आहे लेक लाडकी तशी सून लाडकी राबविली वैष्णवीच्या घरी आम्ही गेलो होतो तेव्हा त्या म्हणाल्या होत्या दिघे साहेब असता तर चटकन न्याय मिळाला असता पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा निषेध करतो बघतो करतो असे नाही लगेच निर्णय घेतला तो टोल वसुलीचा निर्णय कायमचा बंद केला
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 07, 2025 08:38:33
Nagpur, Maharashtra:नागपूर प्रवीण दरेकर, भाजपा नेते आमच्याच महायुतीत आता एकमेकांना ताकद दाखवण्याची भाषा कोणी करू नये. महायुतीत समन्वयानने पुढे जाणार आहे... कोणाची किती ताकद निवडणुकीचा निकाल आल्यानंतर समोर येईल रवींद्र चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष आहे... ते एक जबाबदार नेते आहेत...निलेश राणे यांनी आता त्यांच्यावर भाष्य करण्यापेक्षा थोडे संयमाने घ्यावे राणे यांची कोकणात ताकद आहेच.. राणे साहेब कोकणात मोठं नेतृत्व आहे... त्यामुळे संपण्याचा विषय नाही... भाजपाचे मोठे नेते आहेत.. त्यांचे चिरंजीव पालकमंत्री आहे.. त्यामुळे ताकद आहेच इंडिगो - आमदार फटका अत्यंत अस्ताव्यस्त चित्र इंडिगोच्या दुरावस्थेमुळे झाले आहे.... त्याचा परिणाम आम्हाला भोगावे लागला....आम्ही अनेक आमदार इंडिगो ने येणार होतो... तिकीटही काढल्या होत्या...मात्र सर्व तिकिटर रद्द करावी लागली...ग्रुप करून आम्हाला यावे लागले.. सहा -सात जणांनी कॉन्ट्रीब्युशन करून प्रायव्हेट फ्लाईट करून आलो
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 07, 2025 08:31:07
Akola, Maharashtra:अकोला में अवैध पानी चोरी के आरोपी दातकर पर दहीहंडा पुलिस ने मामला दर्ज किया है। उनके hingani गावातील सरपंच कल्पना पळसपगार ने 2010 से लगभग 4,95,352 रुपये मूल्य के पानी की चोरी का आरोप लगाया था। गाव को पानी पहुँचाने वाली टंकी में 160 मिमी की पाइप अवैध तरीके से जोड़कर दातकर ने पानी अपने खेतों व घर की तरफ मोड़ लिया, ऐसा उनका दावा था। इससे पहले जिल्हाधिकारी के पास भी शिकायत दर्ज कराई गई थी। स्थान-निरीक्षण के लिए आए तत्कालीन कार्यकारी अभियंता और उप-अभियंता को अवैध कनेक्शन मिलता दिखा, पर तब दातकर परारोध करते हुए अधिकारियों को भगा देने का आरोप भी लगाया गया था। बाद में अवैध कनेक्शन को तोड़कर बंद कर दिया गया था। सरपंच ने पुलिस व जिल्हाधिकारी को कई आवेदन दिए, पर कार्रवाई नहीं हुई, जिसके बाद उन्होंने अदालत की शरण ली। अकोट न्यायालय ने दहीहंडा पुलिस को मामला दर्ज करने के आदेश दिए, जिसके बाद दातकर पर मामला दर्ज किया गया। जिल्हा परिषद की चुनावी घड़ी के चलते इस कार्रवाई ने राजनीतिक हलकों में हलचल मचा दी है।
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 07, 2025 08:01:17
Kalyan, Maharashtra:कल्याणात दुबार मतदार ? विशिष्ट समाजाचे दुबार मतदार ! भाजप नेत्यांचा गंभीर आरोप मतदार याद्यामधील घोळ दुरुस्त करा,अन्यथा निवडणूका पूढे ढकला -- भाजपचे नरेंद्र पवार यांची मागणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूका दोन महिन्यावर येऊन ठेपल्या तरी मतदार याद्यांचा घोळ मात्र काय आहे .मतदार याद्यांमध्ये मतदारांची अदलाबदल,दुबार मतदार मोठ्या प्रमाणात आढळल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे .भाजप चे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांमधील घोळ उघड केला .अनेक प्रभागांमधील दुबार मतदान उघड करत काही प्रभागात 1000 ,3400 मतदार दुबार असल्याने सांगत विशेष करून विशिष्ट समाजाचे मतदार दुबार असल्याचा गौप्यस्फोट केला .यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे त्यासाठी मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करा ,त्यासाठी मुदतवाढ द्या अन्यथा निवडणूका पुढे ढकला अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली
78
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 07, 2025 07:50:49
Nagpur, Maharashtra:विजय वडेट्टीवार, 121 (on विरोधी पक्ष नेता) -- यह अधिवेशन फालतू है, उसका कोई तात्पर्य नहीं। सात दिन के अधिवेशन का मतलब नहीं है। पहले दिन शोक प्रस्ताव रहेगा, और आखिरी दिन कब थमेगा? इसलिए अधिवेशन पाँच दिन का है। नागपुर में पहली बार विरोधी पक्ष बिना विपक्ष के हो रहा है... संख्या बल के अभाव में भी हमने विपक्षी नेता पद दिया है, 1980 में 14 विधायक और 1985 में 16 विधायक थे। तब हमने विपक्षी स्पेस बनाए रखा। सरकार अब मनमानी कर रही है और किसी का अंकुश नहीं चाहती। इस अधिवेशन में विरोधी पक्ष ने नेता के निर्णय पर चर्चा होनी चाहिए ताकि सरकार डरती न दिखे। मुद्दे: कुपोषण, कुंभमेळा, पेयजल, ड्रग्स, महिला अत्याचार, भूखंड, कृषि कर्ज माफी-पिकविमा, बनावट दवा, आदि। खर्गे समिति की रिपोर्ट पर देरी हो रही है; अगर पहले आई होती तो सरकार पर कार्रवाई हो जाती। विपक्ष ने कहा कि अगस्त तक रिपोर्ट आ जाए तो अच्छा है। निलेश राणे के बारे में कहा गया कि ताकत सत्ता से आ रही है, न कि चरित्र से। चिट्ठी में कहा गया कि सभी एक-दूसरे के विरुद्ध भड़ रहे हैं, पर दोनों पक्ष राजनीतिक चढ़ाव-ओ-उतार में लगे हैं। इंडिगो-आदानी मामले पर सरकार समर्थित अड़चनें हैं; सरकार ने अचानक सर्कुलर जारी किया और पायलट्स की संख्या कम बताई, 8-10 करोड़ रुपये के मामले में एक नजर है। विरोधी पक्ष की बैठक में कहा गया कि चाय-नाश्ता छोड़कर चर्चा के बाद ही निर्णय लिया जाएगा; राज्य लुट गया है, इस वक्त चाय-पान पर जाना उचित नहीं।
157
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 07, 2025 07:30:11
85
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 07, 2025 07:02:56
Satara, Maharashtra:सातारा - आग्रा येथे जे शिवस्मारक उभारले जाणार आहे त्या संदर्भात मंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असून आग्र्याच्या कैदेतून सही सलामत छत्रपती शिवाजी महाराज सुटले आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या साम्राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी हादरा दिला त्याच ठिकाणी तसंच उचित स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच असावा अशी महायुती सरकारची धारणा असून त्या अनुषंगाने एक समिती गठीत करण्याचा निर्णय झाला आहे. या समितीमध्ये मला अध्यक्ष करण्याचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घेतलंय. अधिवेशन काळात किंवा अधिवेशन काळानंतर या समितीची बैठक होईल यामध्ये प्रस्ताव आम्हाला तयार करायचा आहे. पर्यटन विभागाची टीम आग्र्याला जाऊन आली असून त्या ठिकाणची पाहणी करून आली आहे त्यांचा आलेला अहवाल आणि आम्हाला कशा पद्धतीने स्मारक या ठिकाणी करायचं याचं सादरीकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समोर आम्ही करू तसेच दर्जेदार उठावदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला साजेल असे स्मारक आम्ही या ठिकाणी बांधू असं मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
183
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 07, 2025 07:02:15
209
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 07, 2025 06:31:35
Amravati, Maharashtra:धक्कादायक मेळघाटात व्यसनांमुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताची कमतरता, संशोधन चमू काढणार निष्कर्ष मेळघाटात व्यसनांमुळे कॅन्सर वाढत असल्याचंही या पाहणी दौऱ्यात समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मेळघाटात नऊ ते दहा वर्षापासूनच मुलं मुली तंबाखूचे सेवन करतात त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता जाणवते त्यातून मेळघाठात मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण आढळत असल्याचं आरोग्य प्रधान सचिवांनी सांगितला आहे. आतापर्यंत माता मृत्यू, बालमृत्यू आणि कुपोषणाचे रुग्ण मेळघाठात आढळत होते मात्र आता कॅन्सरचेही रुग्ण मेळघाटात आढळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे सर्वत्र एकच खडबड उडाली आहे.
153
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 07, 2025 06:31:12
Baramati, Maharashtra:दौंड तालुक्यातील कुसेगावच्या भानोबा देवाची यात्रा पारंपरिक पद्धतीने पार पडली; ढोल ताशांच्या गजरात भक्तीमय वातावरणात यात्रा पार पडली. कुसेगावच्या श्री भानोबा देवाच्या यात्रेला चार लाखाहून अधिक भाविकांचा समावेश असतो. दौंड तालुक्यातील कुसेगावचे ग्रामदैवत श्री भानोबा देवाची यात्रा देव-दानव युद्धासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. हा दोन दिवसीय यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला. या दोन दिवसीय पारंपरिक देव-दानव युद्धात एकूण 2,258 दानवांचा पराभव देवाने केला आहे. अशी श्रद्धा आहे. श्री भानोबा देवाचे नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रमही पार पडला. या कुसेगावच्या भानोबा देवाच्या यात्रेला चार लाखाहून अधिक भाविक येत असतात आणि आपले मनोकामना पूर्ण करत असतात. अशाच या भक्तीमय वातावरणात ही संपूर्ण यात्रा पार पडत असते.
159
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 07, 2025 06:16:22
133
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 07, 2025 06:15:36
Baramati, Maharashtra:इंदापुरात ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात… दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेत मोठे अग्नीतांडव… ट्रॅक्टरसह चालक जळून खाक… अपघातानंतर दोन तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प… अंहोर इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदापूरच्या पिंपळे येथे भिगवण–बारामती राज्य मार्गावर रात्री साडे-दहाच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि ऊस वाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला. भिगवणकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचा आणि बारामतीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा जोरदार धडक झाल्याने ट्रॅक्टर थेट ट्रकच्या खाली शिरला आणि ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. यात ट्रॅक्टर चालक केबिनमध्ये अडकून पडला. धडकेनंतर ट्रकचाही दाबा सुटून तो रस्त्यावर उलटला. दरम्यान, अपघात इतका भयानक होता की दोन्ही वाहनांनी काही क्षणांतच पेट घेतला. ट्रॅक्टरमध्ये अडकलेल्या चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मात्र ट्रक चालक घटनास्थळी आढळला नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ट्रक चालक बचावासाठी अपघातानंतर पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण घटनेत ट्रक आणि ट्रॅक्टर दोन्हीही पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. ट्रकच्या दोन्ही बाजूंनी पेट घेतल्याने ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेनंतर भिगवण–बारामती रोडवर तब्बल दोन तासांपेक्षा जास्त काळ वाहतुकीच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. भिगवण पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल असून, भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत.
147
comment0
Report
Advertisement
Back to top