icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
YKYOGESH KHARE 11 Oct 2025, 03:17 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मेळघाट आश्रम में 70 आदिवासी विद्यार्थियों को विषबाधा, मंत्री और अधिकारियों पर हो सकती है कार्रवाई

Amravati, Maharashtra:अमरावती के मेळघाट में 70 आदिवासी विद्यार्थियों को विषबाधा की घटना घटी है, टीटंबा स्थित शासकीय आदिवासी आश्रम शाळे में रात के खाने के बाद विषबाधा की पुष्टि हुई है. धारणी उपजिल्हा रुग्णालय में उपचार चल रहे हैं और सभी विद्यार्थियों की हालत स्थिर बताई जा रही है. मेळघाट दौरे पर आए महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे के लौटने के क्षणों में यह घटना उजागर हुई है. इसके बाद भारी हंगामा मचा हुआ है. इस धक्कादायक घटना के बारे में खासदार बळवंत वानखडे ने आश्रम शाळे की झाडाझडती करके विद्यार्थियों के उपचार की स्थिति की जानकारी ली और शाळा प्रशासन के रवैये पर सवाल उठाए. उन्होंने ठोस कार्रवाई की मांग की और कहा कि शिक्षण संस्थाओं में विद्यार्थियों को ठीकठाक भोजन और अधिकार मिले, इसके लिए आवश्यक कदम उठाने होंगे. अदिती तटकरे ने कहा कि मेळघाट के टिटवा आश्रम शाळे में फूड पॉइजनिंग की घटना सामने आई है; उन्होंने डॉक्टरों से बातचीत की है और सभी विद्यार्थियों की हालत स्थिर बताई. केंद्रीय किचन से क्या बना भोजन लाया गया था, इसकी भी जांच के निर्देश दिए गए हैं. उन्होंने आदिवासी मंत्री के साथ इस मामले पर आगे की चर्चा की बात भी कही है. बारिश के मौसम के साथ मेळघाट में ऐसी घटनाओं के पुनरुत्पादन पर सरकार ने कठोर कार्रवाई की मांग की है और सभी संबंधित अधिकारियों पर कड़ी निगरानी और जवाबदेही की बात कही है.
0
0
Report

इंदापुर: किसानों के लिए कर्जमाफी का पहला कदम, कृषि मंत्री भरणे का ऐलान

Rui, Maharashtra:इंदापूर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, बायट आरोग्य शिबिर... ऑन् आरोग्य शिबिराचा फायदा या तालुक्यातील गोरगरीब जनतेला होईल.. ऑन् कर्जमाफी.. कर्जमाफी संदर्भात पहिली स्टेप झाली आहे, तीन ते चार स्टेप होतील, पहिल्या स्टेपला पुणे जिल्ह्याला साधारण साडेपाचशे कोटी रुपये रक्कम मिळाली आहे. तीन स्टेप मध्ये ही कर्जमाफी होणार आहे साधारण तीन स्टेप मध्ये 40 हजार कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळतील. कृषिमंत्र्यांची नवी डेडलाईन... आज पहिली स्टेप झाली आहे, साधारण पुढच्या महिन्यापर्यंत शेवट पर्यंत सर्व होईल. ऑन प्रधान राजीनामा तो वरिष्ठांचा निर्णय आहे, केंद्राच्या निर्णयाबद्दल आपण काय सांगू शकतो मोदी साहेबांना जे वाटलं त्याप्रमाणे केलं असेल ऑन देवेंद्र फडणवीस दिल्ली वारी. याबाबतीत मी तुमच्याकडूनच ऐकतोय मी माहिती घेतल्यानंतर बोलेल.....
0
0
Report

नाशिक में गोदावरी नदी के किनारे पानवेली फैलने से बाढ़ का खतरा बढ़ा

Nashik, Maharashtra:रामकुंड परिसरातील सगळे छोटे मोठे मंदिर पानवेल्याच्या विळख्यात... अँकर गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात पाऊस सुरू होता.यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाली होती... गंगापूर धरणातून तब्बल १९००० किंवा पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदी पात्रात करण्यात आलेला होता यामुळे गोदावरी नदीला पूर आला होता....त्यात परिसरात असलेल्या पानवेलिया थेट वाहत गोदा घाट परिसरामध्ये आल्यात... रामकुंड परिसरात असलेले छोटे मोठे मंदिर या पानवेलने वेढलेले आहे... गोदावरी नदीपात्रात पानवेली गोदावरी नदी पात्रातून काढावे अशी विनंती देखील करण्यात आली होती...मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या पानविले मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या...दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे हा संपूर्ण पानवेली गोदा घाट परिसरात अडकून पडले आहेत... या संदर्भात गोदा घाट परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
0
0
Report
Advertisement

गोरेगांव के 20 हजार लाभार्थी अब घर-घर आधार-कार्ड पाएंगे, शिंदे का नया कदम

Mumbai, Maharashtra:मुंबई | गोरेगाव ज्या पद्धतीने नागरिक नाही विद्यार्थी सुद्धा शिवसेना जनतेच्या दारी शामिल झाले आहेत 20 हजार लाभार्थी याच दाखल्याच वितरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणार आहे नागरिक विद्यार्थी यांच्या गरजा त्या शिवसेनेनी ओळखल्या आहेत गरजा थेट पोचवण्यासाठी हा उपक्रम घेतला आहे हा उपक्रम इथे नाही थांबणार दर 3 महिन्यांनी हा उपक्रम होणर आधार कार्ड ,पण कार्ड ,उत्पन्नाचा दाखल या दाखल्यासाठी तहसीलदार ऑफीस कडे जाव लागत ते आता घरपोच करून देणार आहोत जनतेला हेच पाहिजे त्यांचा वेळ वाचावा आणि शासनाच्या दारी फेरफटका मारू नये शिंदे यांच्या नेतृत्वात उपक्रम हाती घेतला आहे रविंद्र वायकर उत्तम काम करत आहेत भविष्यात ड लिमिटेशन झालं पक्षाने संधी दिली तर नकीच दिल्लीत जायला आवडेल ब्रेक सिद्धेश कदम यांचं खासदारकी बाबत मोठ विधान सिद्धेश कदम यांनी खासदारकी बाबत व्यक्त केली इच्छा गोरेगाव नेस्को कार्यक्रमात माध्यमांन सोबत संवाद साधताना व्यक्त केली इच्छा भविष्यात डीलिमिटेशन झालं पक्षाने संधी दिल्ली तर दिल्लीत जायला आवडेल रविंद्र वायकर उत्तम काम करत आहेत
0
0
Report

गणेशोत्सव से पहले चिपळूण पुल खुलने की उम्मीद धूमिल, अप्रोच रोड देरी में

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी चिपळूण उड्डाण पुलाचे गर्डर बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात; मात्र ॲप्रोच रोडमुळे गणेशोत्सवाची डेडलाईन हुकणार मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहरातील वशिष्ठ नदीवरील आणि शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या बहादूर शेख नाका येथील अखेरचा ४0 मीटर लांबीचा गर्डर चढविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा पूल गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्याचे संकेत दिले होते. मात्र पुलाचे मुख्य काम पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असली, तरी ॲप्रोच रोडचे काम अद्याप रखडले असल्याने गणेशोत्सवापूर्वी पूल सुरू होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहता या पुलावरून डिसेंबरपर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

ठाकरे बंधुओं की विजय तिरंगा रैली को देशभर से समर्थन मिला

Yeola, Maharashtra:मुंबईत ठाकरे बंधूंनी तिरंगा खांद्यावर घेत काढलेल्या विजय तिरंगा रॅलीला आता राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. या रॅलीला पाठिंबा दर्शवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवल्यात शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली. या रॅलीला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या येवला शहरात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे बंधूंच्या भूमिकेचे स्वागत केले. धर्मेंद्र झाकी आणि नरेंद्र झाकी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते. येवल्यातील या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ठाकरे बंधूंयांच्या विजय तिरंगा रॅलीला ग्रामीण भागातूनही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
0
0
Report
Advertisement

कण्हेर डैम 93% भरे, वेण्णा नदी में 3600 क्यूसेक विसर्ग से सतर्कता बढ़ी

Satara, Maharashtra:सातारा -सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी घाटमाथ्यावर मात्र पावसाचा जोर कायम आहे. यामुळे धरणांमध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे. कण्हेर धरण 93 टक्के भरले असून धरणाचे दोन दरवाजे उघडून त्यांतून 3 हजार क्युसेक वेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. तर पायथा वीजगृहातून 600 क्युसेक विसर्ग सुरू असून असा एकूण 3600 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील मान खटाव,या भागात मात्र अद्याप पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे.याचाच कण्हेर धरणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
0
0
Report

रत्नागिरी में 95% धान की रोपाई पूरी, इस साल उत्पादन की उम्मीद तेज

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरीत भातलावणी अंतिम टप्प्यात; ९५ टक्के लागवड पूर्ण कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भात शेतीसाठी यंदाच्या हंगामात सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने भातलावणीची कामे काहीशी रखडली होती. मात्र जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी लावणीला वेग दिला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ९५ टक्के भातलावणी पूर्ण झाली असून उर्वरित लागवडही अंतिम टप्प्यात आहे. पावसाने साथ दिल्याने यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
0
0
Report
Advertisement

सातारा में टेस्ट ड्राईव के नाम पर थार चोरी: आरोपी गिरफ्तार

Satara, Maharashtra:सातारा :गाडी खरेदीच्या बहाण्याने महिंद्रा शोरूममधून टेस्ट ड्राईव्हसाठी थार गाडी घेऊन पसार होणाऱ्या सोहेल अफजल बागवान (वय २८, रा. सोलापूर) या आरोपीला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाने सोलापूर येथून अटक केली आहे. आरोपीकडून ३२ लाख रुपये किमतीच्या दोन थार गाड्या जप्त करण्यात आल्या असून सातारा आणि चाकण पोलीस ठाण्यातील फसवणुकीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ५ जुलै रोजी सातारा येथील शोरूममधून गाडी पळवल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ही धडक कारवाई केली. वाहन खरेदी-विक्री करताना नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी कागदपत्रांची योग्य खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
0
0
Report

पवना के जंगल-झरनों में बारिश के बीच फिर से बहे धबधबे, पर्यटक खुश

Varsoli, Maharashtra:पवना परिसरात धबधब्यांचा मनमोहक धबधबे -डोंगरमाथ्यावरून वाहणारे पाणी पर्यटकांना भुरळ घालू लागले Anchor : पवना धरण परिसरात निसर्गाची मनमोहक उधळण! सध्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, पवना धरण 97 टक्के भरले असून त्यामुळे परिसरातील नैसर्गिक धबधबे पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत. डोंगरमाथ्यावरून खळखळून वाहणारे पांढरेशुभ्र पाणी, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यातून खाली झेपावताना पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालते आहे. पर्यटकांसाठी हे ठिकाण एक हिरवेगार स्वर्ग बनले असून, लोणावळा हाऊस फुल्ल होताच पावसाळी सहलीसाठी हे उत्तम पर्याय ठरत आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top