Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur444001
जरीपटका में बिजली कट के बाद दुकानदार पर मामला, बिजलीकर्मी से धक्का-झड़ाप और धमकी
AKAMAR KANE
Dec 18, 2025 16:30:42
Nagpur, Maharashtra
नागपूर - वीज पुरवठा खंडित केल्यानं वीज कर्मचाऱ्यांशी वाद घालत शिवीगाळ, जरीपटका पोलीसठाण्यात विज वितरण अधिकाऱ्याकडून तक्रार दाखल. - तक्रारदार हे महावितरण (MSEDCL) जरीपटका विभागात सहाय्यक अभियंता आहे.. - पाच महिणण्यापासून थकीत बिलाचा वसुलीसाठी गेले असताना वीज खंडित केल्यानं कारवाईसाठी गेले पथकासोबत घडला प्रकार.. - विज ग्राहक सुमनसर राणवीर सिंह इकबाल सिंह यांच्या टीएलसी शॉपवर कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ - दुकानात बेकायदेशीर वीज खंडित केला असून मागील पाच महिन्याचे अंदाजे 22,660 रुपयांची वीज बिल थकीत होते, - कारवाईदरम्यान दुकानमालकाचा पत्नीकडून कर्मचाऱ्यांशी वाद घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची पोलिसात तक्रार... - आरोपीकडून सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि सुपारी देऊन मर्डर करेल, अश्या शब्दात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. - जरीपटका पोलिसात शासकीय कामात अडथळा आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल, पुढील तपास करीत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Dec 19, 2025 01:46:40
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगड जिले के अधिकारियों के বিরুদ্ধে सूचना अधिकार कानून के उल्लंघन के मामले में सरकार ने तगड़ा कदम उठाया है। राज्य सूचना आयुक्त शेखर चन्ने ने रायगड के जिल्हाधिकारी के पक्ष में 25 हजार रुपए की नुकसान भरपाई दिलवाने के निर्देश दिए हैं। आगामी सुनवाई के लिए जिल्हाधिकारी किशन जावळे को प्रत्यक्ष हाजिर रहने के निर्देश दिए गए हैं, साथ ही असंनसमन जारी करने के आदेश अलिबाग पुलिस को दिए गए हैं। उरण तालुक्य के नए शेवा गाव के पुनर्वसन के संदर्भ में सूचना अधिकार कानून के अनुसार राज्य सूचना आयोग के समक्ष अपील दायर की गई थी; सुनवाई तीन बार अवसर देने के बाद भी हाजिर न रहने पर आयुक्त ने यह कारवाई की है।
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 19, 2025 01:46:23
Pandharpur, Maharashtra:विठ्ठल रुक्मिणी चरणांना स्पर्श करून दर्शन असल्याने तसेच दररोज हजारो भाविक देवाचे दर्शन घेतात. याशिवाय दररोजच्या पूजा या बाबी सुद्धा यासाठी चरणांची झीज होण्यास कारणीभूत आहेत. त्यामुळे दर पाच वर्षांनी मूर्ती वर वज्र लेप करावा असे पुरातत्त्व विभागाची सूचना आहे. फरवरी 2025 मध्ये पुरातत्त्व विभागाच्या पथकाने मूर्तीची पाहणी करून तातडीने वज्रलेप प्रक्रिया करण्याची सूचना केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे याबाबत मार्गदर्शन मागवले आहे. मात्र तब्बल 11 महिन्यांपासून या विषयाकडे विधी व न्याय विभागाने लक्ष दिले नसल्याने वज्रलेप प्रक्रिया रखडली आहे. त्यांनी आदेशविना ही प्रक्रिया करण्याचा निर्णय मंदिर समिती घेऊ शकत नाही. यापूर्वी फेब्रुवारी 1988, मार्च 2005, मार्च 2012, जून 2020, जून 2022 फक्त चरणांची झीज झाल्याने त्या ठिकाणी ही प्रक्रिया केली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पूर्वी ही प्रक्रिया केली आहे. यासाठी सिलिकॉन वॉकर BS 290 याचा लेप दिला होता. जो मूर्तीही साधर्म्य असा आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 19, 2025 01:32:10
Satara, Maharashtra:सातारा:फलटण नगरपरिषदेचे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे... फलटणमध्ये दबाव तंत्र चालणार नाही समोरून कोणी आर केलं तर त्याच्या दहापट आवाज कारे करण्याची ताकद आमच्या शिवसैनिकांच्या आहे.राजे तुम्ही फक्त हाक मारा जिल्ह्यातली शिवसेना तुमच्यासमोर उभी करतो. पालकमंत्री दम देत नाही. अंगावर आला तर आम्ही पाठ दाखवून पळणारे नाही... अंगावर आला तर त्याच्या दहा पावलं पुढे जाण्याची ताकद आमच्यात आहे. असा इशारा यावेळी भाषणात त्यांनी केला स्टेज बाईट-शंभूराज देसाई मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे.राजेंचा स्वभाव शांत असल्यामुळे काही लोक फायदा घेतात.. आमच्याकडे पण खूप दादा आहेत पण बायांच्या लफड्यांमध्ये आम्ही पडत नाही... मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं किती वाईट वेळ आली. आय लव यू माय मुख्यमंत्री त्यांचा नाईलाज आहे.म्हणून आम्ही चार जण आलो चार जण कशासाठी असतात. आणि अनिकेत यांच्या हातात मटका आहे. राम बोलो भाई राम. और हात मे है धनुष्यबाण देणा नही डोके को ताण असे म्हणत विरोधकांचा चांगला समाचार घेतला स्टेज बाईट मंत्री गुलाबराव पाटील
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 18, 2025 19:01:20
Ambernath, Maharashtra:श्रीकांत शिंदेंनी काँग्रेसच कौतुक केला, काँग्रेसला शुभेच्छा दिल्या गेल्या.anchor शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसला शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलंय, काँग्रेसच्या मतांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (ubt) निवडून आलाय, आतापर्यंत आमदारकी असेल किंवा खासदारकीला जे काय मतदान मिळालं ते काँग्रेसचे मत त्यांना ट्रान्सफर होत होते म्हणून मिळालं, मात्र काँग्रेसला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा फायदा होत नव्हता हे आता काँग्रेसला समजलंय, आपणां मुळेच त्यांच्या जागा निवडून येत असल्याने काँग्रेसने मुंबई महापालिकेत स्वबळावर लढायचा घेतलेला निर्णय घेतला आहे, काँग्रेसचा हा निर्णय मला चांगला वाटतो त्यामुळे काँग्रेसला माझ्या शुभेच्छा असे ShriKant Shinde म्हणाले.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 18, 2025 16:47:26
Washim, Maharashtra:वाशीम शहरातील गणेश पेठ परिसरात कालिदास जोशी यांच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. तसेच वाशिम नगरपालिकेच्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र घरातील सर्व साहित्य जळून नष्ट झाल्याने जोशी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 18, 2025 16:31:03
Nagpur, Maharashtra:नागपूर - वीज पुरवठा खंडित केल्यामुळे वीज कर्मचाऱ्यांशी वाद घालत शिवीगाळ, जरीपटका पोलीसठाण्यात विज वितरण अधिकाऱ्याकडून तक्रार - तक्रारदार हे महावितरण (MSEDCL) जरीपटका विभागात सहाय्यक अभियंता आहे.. - पाच महिन्यांपासून थकीत बिलाचा वसुलीसाठी गेले असताना वीज खंडित केल्याच्या कारणाने कारवाईसाठी गेले पथकासोबत घडला प्रकार.. - विज ग्राहक सुमनसर राणवीर सिंह इकबाल सिंह यांच्या टीएलसी शॉपवर कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ - दुकानात बेकायदेशीर वीज खंडित केला असून मागील पाच महिन्याचे अंदाजे 22,660 रुपयांची वीज बिल थकीत होते, - कारवाईदरम्यान दुकानमालकाचा पत्नीकडून कर्मचाऱ्यांशी वाद घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची पोलिसात तक्रार... - आरोपीकडून सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि सुपारी देऊन मर्डर करेल, अश्या शब्दात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. - जरीपटका पोलिसात शासकीय कामात अडथळा आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल, पुढील तपास करीत आहेत.
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Dec 18, 2025 14:08:07
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 18, 2025 13:36:02
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - दिलीप माने यांना कोणत्याही प्रकारचे तिकीट दिले जाणार नाही असे मुख्यमंत्री म्हटले आहेत - आ. सुभाष देशमुख. सुभाष देशमुख प्रेस पॉईंटर्स. मुख्यमंत्रींसोबत याबाबत चर्चा झाली. माझ्या मतदारसंघातील कार्यकर्ते भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी प्रवेशाबाबत विचारले त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या भावना मी सांगितल्या. माझा प्रवेशाला विरोध नाही. कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. मात्र त्यांच्या sakalí बोलणं झालं नाही. महानगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकी झाल्यानंतर प्रवेश देण्यात यावा अशी मागणी झाली होती. दिलीप माने यांना कोणत्याही प्रकारचे तिकीट दिले जाणार नाही असे मुख्यमंत्री म्हटले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलीप माने यांच्याकडून याबाबत शब्द घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण एका दीड तासात सांगतो म्हणले आणि त्यानंतर तुमच्या माध्यमातून प्रवेश झाल्याचा कळालं. भाजप पक्ष वाढवा यासाठीच आम्ही लढलेलो आहे. काही नसताना 2004 साली सोलapurातील जनतेने खासदार केलं. या तुम्हाला असं वाटतंय की फीडबॅक आहे तो वरिष्ठ पातळीवर चुकीचा जात असाल. दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही भाजपचा सरपंच नव्हता. सोलापूर महानगरपालिका दोन्ही देशमुखांनी मिळून महापालिका आणली होती. सोलापूर मध्यला एक ते दोन नगरसेवक त्यानंतर वाढवण्यासाठी ती दोन आकडी झाली. पक्षाने दिलीप माने यांना प्रवेश दिला आहे. आता कार्यकर्त्यांची समजूत करण्यासाठी प्रयत्न करणार. कार्यकर्त्यांची भावना आहे की, महानगरपालिकेत भागीदारी करू नका. विजयकुमार देशमुख यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनाही आश्चर्य वाटत आहे. विजय देशमुख यांचे कार्यकर्ते ही गोंधळ घालत आहे. उमेदवारी मागणार नाही असा आम्हाला त्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे नाही लाज का होईना मला विश्वास ठेवावाच लागणार. नेतृत्वावर माझा विश्वास आहे. नेतृत्वात शब्द दिला आहे की, उमेदवारी देणार नाहीत. या बाबतीत दिलीप माने हुशार आहेत आणि ते पटवण्यात हुशार आहे. पक्ष नेतृत्वाला सचिन कल्याणशेट्टी यांनी पटवलं. मी रडणारा नाही तर लढणारा माणूस आहे. सोलापूर बाजार बाजार समितीत नैतिकता जिंकलो आहे. मी याबाबत आत्मचिंतन करत नसतो मी लढतच राहणार. कार्यकर्ते जे सांगतील कारण ते नागरिक यांचा आवाज म्हणून बोलत असतात. कार्यकर्त्यांची निवडणुक आली की नेते मंडळी घेणे त्यांना आवडत नाही. महापालिकेत भाजप म्हणूनच घडणार. निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांना आम्ही रोखणार मात्र ज्यांनी प्रवेश केला. त्यांना कोण रोखणार. जिल्ह्याला जर त्यांना घेतलं तर त्यांचं स्वागत आहे. बाईट - सुभाष देशमुख ( भाजपा आमदार )
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 18, 2025 13:34:40
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 18, 2025 13:34:24
Baramati, Maharashtra:बारामती में लक्ष्मण हाके बाईट पॉईंटर ऑन बारामती प्रचारसभा बारामतीत विरोधक उरलेला नाही सत्ताधारी वर्गाला सत्तेचा माझा चढला आहे एक माणूस संविधानाच्या आधारावर लढतोय त्याच्या पाठीशी उभा राहण्यासाठी मी आलोय मनिकराव कोकाटे राजीनामा मुळातच माणिकराव कोकाटे सारखा असवेदनशील माणूस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वादग्रस्त विधान करणारा माणूस छगन भुजबळ यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारा माणूस शेतकऱ्यांच्या समाजाच्या प्रश्नावर काय बोलावं याचा कॉमन सेन्स नसेल तर अशी व्यक्ती महाराष्ट्रात मंत्रिमंडळात असूनही अशी भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे आता तर न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे अशा डागी मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अजिबात अधिकार नाही अजितदादांचा पक्ष हा मुळातच डागी मंत्र्यांचा डागी आमदारांचा जमिनी हडप करणाऱ्यांचा आहे अनेक माणसं अनेक मंत्री घरी जाऊ शकतात फक्त कोर्टात केसेस पेंडिंग आहेत काही माणसांची कातडी बचाव आहे सध्या परंतु अनेक माणसे घरी जाऊ शकतात ऑन_ती माणसं कोण आहेत आरोप झालेले अनेक मंत्री आहेत भ्रष्टाचाराचे आरोप असणारे अनेक माणस आहेत ऑन् धनंजय मुंडे मंत्रिमंडळ समावेश झाल्यास सुप्रिया सुळे आंदोलन बारामतीचं वातावरण देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस बसेल पृथ्वीराज चव्हाण दावा बारामतीतील निवडणूक निकाल आणि आयोगाची भूमिका असे प्रमुख विषय आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेवर पुरते लक्ष देऊन काम केले पाहिजे कोणत्याही पक्षाच्या अजेंड्यावर राहून निवडणूक आयोगाकडून हे काम करणं अपेक्षित नाही. बारामतीत राजकारणातील सत्ताधाऱ्यांनी मागे ईडी लावायची असा दावा राजकारणात चालू असला तरी लोकशाहीचा भवितव्य काय असेल यावर भाष्य करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकाची भूमिका ओळखायची गरज असल्याचे सांगितले. बारामतीमधील निवडणुकीतील आरक्षण, ओबीसी मुद्दे, धनंजय मुंडे-प्रभारी भूमिका, ओबीसी आंदोलनानंतर एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या घटनांवर चर्चा झाल्या. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थिती, पैसा-श्रीमंती-गरीबीचा ताळमेळ, विरोधकांची स्थिती, आगामी काळातील नेतृत्व, नवीन पक्ष व विचारधारा या विषयांनाही या भाषणात महत्त्व देण्यात आले. बारामतीच्या वातावरणात धनशक्ती, पायाभूत सुविधांची स्थिती, city_barometer सारखी तुलना, निवडणुकीच्या निष्पक्षतेवरील आक्षेप आदि मुद्दे नमूद केले गेले.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 18, 2025 13:20:45
Kalyan, Maharashtra:केडीएमसी निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ३१ प्रभागांसाठी १५८३ मतदान केंद्रे तर 9 केंद्रावर होणार मतमोजणी ... तर अंतिम मतदार यादीत ८२,८५५ दुबार नावे; कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. ३१ प्रभागांसाठी १५८३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, यावेळी प्रथमच प्रभाग कार्यालय स्तरावर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे. थोडक्यात माहिती :- ▶ मतदान केंद्रांची अंतिम यादी २० डिसेंबरला जाहीर ▶ ९ निवडणूक निर्णय अधिकारी व प्रत्येकी ३ सहाय्यक अधिकारी नियुक्त ▶ १५८३ केंद्रांसाठी ६३३२ कर्मचारी वर्ग तैनात ▶ २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू ▶ ‘एक खिडकी योजने’तून अर्ज व प्रचार परवानग्या ▶ अंतिम मतदार यादीत ८२,८५५ दुबार नावे; डिक्लेरेशननंतरकरता येणार एकदाच मतदान ▶तर मतमोजणीनंतर ९ निवडणूक निर्णय अधिकारी अंतर्गत मतमोजणी होणार असून कल्याण कल्याण डोंबिवली 9 केंद्रावर होणार मतमोजणी ▶ निवडणुकीसाठी १७ कोटी रुपयांचा खर्च ▶ ‘मताधिकार’ अ‍ॅपद्वारे मतदारांना मिळणार केंद्र व नावाची माहिती ▶ प्रभागनिहाय मतमोजणी; सावळाराम क्रीडा संकुलात होणार २७ गावांची मतमोजणी ▶ कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सर्वच हरकती वरती निर्णय झाले असून उच्च न्यायालयात एक याचिका दाखल तारीख मिळाल्यावर त्यावरही करणार निवारा
0
comment0
Report
Advertisement
Back to top