Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411001
75 साल में मोदी का अद्भुत सफर: संघ से विश्व नेता तक
CFChandrakant Funde
Sept 16, 2025 17:02:44
Pune, Maharashtra
Narendra Modi profile pkg देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस अख्खा भारत देश आज साजरा करतोय...पण एक साधा संघ स्वयंसेवक ते देशाचे पंतप्रधान हा मोदींचा प्रवास शब्दश: थक्क करणाराय...पाहुयात झी 24 तासचा खास रिपोर्ट Play pkg Last line Typo gfx with pm Modi photo... नाव...नरेंद्र दामोदारदास मोदी जन्म...17 सप्टेंबर 1050 मूळगाव...वडनगर, गुजरात पद...भारताचे पंतप्रधान Gfx out तसं पाहिलं तर नरेंद्र मोदींचा गुदरातमधल्या वडनगरपासून सुरू झालेला प्रवास फक्त प्रेरणादायीच नाहीतर शब्दश: थक्क करणारा हे...कारण ते स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत...एवढंच नाहीतर गुजरातसारख्या राज्याचे सलग तीनवेळा मुख्यमंञीपद भुषवण्यासोबतच भारतासारख्या महाकाय लोकशाही वादी देशाचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पद मिळवण्याचा विक्रम देखील त्यांच्याच नावावर आहे...नरेंद्र मोदींचा प्रारंभीचा काळ प्रचंड संघर्षाचा गेला...बालपणापासून देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची उर्मीच त्यांना राष्ट्रप्रथमची शिकवण असलेल्या संघपरिवारात घेऊन गेली...वयाच्या अवध्या 17 व्या वर्षी त्यांनी घर सोडले...वयाच्या 21 व्या वर्षी ते संघाचे पूर्णवेळ संघ स्वयंसेवक बनले...पुढे त्यांच्या कामाचा झपाटा बघूनच संघाने 1987 साली मोदींना गुजरातच्या राजकारणात उतरवलं...पण पक्षांतर्गंत कुरघोड्यांमुळे त्यांना पुन्हा दिल्लीत जावं लागलं तिथेही त्यांनी अगदी मन लावून पार्टीची सेवा केली....लालकृष्ण अडवाणींच्या रथयाञेचं नियोजनही मोदीजींकडेच होतं...त्याचेच फलित म्हणून पुढे 2001 साली पार्टीने त्यांना थेट गुजरातच्या मुख्यमंञीपदी नियुक्त केलं ...तो दिवस ते आजचा दिवस या तब्बल 25 वर्षांच्या कालखंडात या धेयवेड्या कणखर नेतृत्वाने आजवर एकदाही मागे वळून पाहिलेलं नाही...केंद्रात काँग्रेसचं सरकार असूनही मोदीजींनी गुजरातच्या विकासाचं यशस्वी मॉडेल देशासमोर ठेवलं आणि त्याच जोरावर 2013 साली थेट राष्ट्रीय राजकारणात उडी घेतली...तेव्हा खरंतर त्यांच्यासमोर अनेक सिनिअर नेते होते...पण पार्टी आणि संघनेृत्वाचा विश्वास सार्थ ठरवत देशभरात झंझावाती प्रचार केला आणि भारतात प्रथमच उजव्या विचारसरणीच्या भाजपचे स्वबळावर सरकार आणले...नरेंद्र मोदी संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक ठेऊन देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झाले...तो दिवस होता 26 मे 2014... Byte...पीएम पदाची शपथ घेतानाचा मोदी बाईट लावणे... व्हीओ....पंतप्रधान पदाची शपथ घेताच मोदींनी स्वच्छ भारतच अभियान हाती घेतलं तेही राष्ट्रपिता गांधीजींचा चेहरा वापरून...तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या...कारण मोदीजी हे संघपरिवारातून आलेले...!!! तिथेच ते देशवासियांच्या गळ्यातले ताईत बनले... देशाचं नेतृत्व स्वीकारताच मोदीजींनी मनमोहन सिंह यांचेच उदारमतवाती आर्थिक धोरण पुढे नेत मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक भारतात आकृष्ट केली...आणि विकासाचा गाडा पुढे नेला...पण हे करतानाही मोदींजीनी आणखी एक नारा दिला आणि तो म्हणजे आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण भारत...डिजीटल इंडिया,...त्याच जोरावर आज आपला देश मोठ्या आत्मविश्वासाने आंतराष्ट्रीय पातळीवर एक विकसनशील देश म्हणून ताठ मानेनं उभा हे...पण याच काळात मोदींनी नोटबंदी सारखे धक्के देऊन काळ्या पैशाला पायबंद घालण्याचा जोरदार प्रयत्न केला...त्यावरून मोदींवर प्रचंड टीका ही झाली पण ते कधीच मागे हटले नाहीत... बाईट.... व्हीओ....पुढे दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ला घडवून देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करताच या कनखर नेतृत्वाने बालाकोटचा एअर स्ट्राईक करून पहिल्यांदाच शञू राष्ट्र पाकिस्तानला मुव्हतोड जबाब दिला...भारतात हे पहिल्यांदाच घडत होतं, आणि राष्ट्रीय स्वाभिमानाच्या लाटेवर स्वार होत मोदी 2019 साली तब्बल 303 जागा जिंकून सलग दुसऱ्यांना देशाचे पंतप्रधान बनले... बाईट...2nd शपथविधी.... व्हीओ...सलग दुसऱ्यांदा संपूर्ण बहुमत मिळताच मोदीजींनी 370 कलम हटवण्याचा मोठा निर्णय घेतला...आणि जम्मू- काश्मीरपासून लडाखला स्वतंत्र केलं....कलम 370 हटवल्याने मोदींजीची प्रतिमा भारतीयांमधे आणखीनच उंचावली....राम मंदिर- बाबरी मशिदीसारखा जटिल प्रश्नही मोदीजींनी कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊनच सोडवला एवढं करूनच मोदी थांबले नाहीतर त्यांनी तमाम हिंदु धर्मियांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनलेलं राम मंदिर ही बांधून दाखवलं...देशवासियांसाठी ही खूप मोठी उपलब्धी होती...मुस्लिम महिलांना बुरख्यातून बाहेर पडण्याचा निर्णय तर मोदीजींना प्रचंड लोकप्रियता मिळवून गेला. याच दरम्यान, मोदींजी आंतरराष्ट्रीय पातळीवरील जी 20 समिट सारखी महत्वाची परिषद भारतात भरवून स्वत:ला विश्वनेता म्हणून प्रोजेक्ट केलं....त्याचाच फायदा घेत मोदीजींनी भारतीय संस्कृतिचे भूषण असलेल्या योगाला थेट जागतिक पातळीवर नेऊन ठेवलं त्याचेच फलित म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगात साजरा होतोय Play Modi yoga shots... व्हीओ... मोदीजी एवढंच करून थांबले नाहीतर त्यांनी परिक्षा पे चर्चा हा उपक्रम लाईव्ह करून तमाम विद्यार्थी वर्गाला आपलंसं केलं....थोडक्यात काय तर असा कोणताच वर्ग नाही जिकडे मोदीजी लोकप्रिय नाहीत...आणि लोकप्रियतेच्या जोरावर मोदीजी 2024 साली सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले....अर्थात संविधान खतरे में या विरोधकांनी निर्माण केलेल्या परस्पेशनमुळे यावेळी भाजपच्या जागा निश्चितच 303 वरून 240 पर्यंत खाली आल्या...पण तरीही एनडिए आघाडीने पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवला.... Byte...3rd pm oath ceremony व्हीओ....वयाच्या 75 आलेल्या या वैश्विक नेतृत्वाने भारतासमोर आता 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं उदिष्ठ ठेऊन 2047 साली भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न दाखवलं....एवढंच नाहीतर तेच मोदी जीएसटी कर प्रणालीत प्रचंड सुधारणा करून येत्या 22 सप्टेंबर पासून देशात स्वताईचं युग आणायला निघालेत....थोडक्यात काय तर जसजसं वय वाढतंय तसंतसं मोदीजींचा उत्साह आणखी वाढतंच चाललाय...किंबहुना आजही ते 18-18 तास काम करताहेत...दरम्यान, ऑपरेशन सिंदूर राबवून मोदीजींनी पहलगामच्या भ्याड हल्ल्याचा फक्त बदलाच घेतला नाहीतर घुस के मारेंगेचा...ये नया भारत हे वाला...अँटिट्यूड पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलाय....तर अशा या विश्व नेतृत्वाला झी मीडिया परिवारातर्फे वयाच्या अमृतमहोत्सवी शुभेच्छा .. !!!! ब्युरो रिपोर्ट झी मीडिया
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Dec 07, 2025 17:00:55
Kalyan, Maharashtra:कल्याण मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीचा जाहीर मेळावा मेळाव्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित कार्यक्रमात आठवले यांनी कल्याण डोंबिवली मध्ये जागावाटप आणि महायुती फूट पडली तर भाजप सोबतच राहणार असल्याची मांडणी भूमिका आठवले on निवडणूक जागा वाटप महानगरपालिकेच्या निवडणुका येतात कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही मुंबई पालिकेच्या जवळ असणारी आहे महायुती म्हणून महापालिकेच्या निवडणूक लढवाव्या ही आमची भूमिका जागा वाटपात साठी तिन्ही पक्षाचे किती एकमत होतं हे माहिती नाही मात्र आमचा पक्ष भाजपचा मित्र त्यामुळे भाजपने आम्हाला आपल्या कोट्यातून जागा द्याव्या ही आमची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी 20 जागांसाठी मागणी केलेली आहे याबाबत रवींद्र चव्हाण बरोबर याच्या सोबत चर्चा करणार भाजपने पुढाकार घेऊन तिन्ही पक्षासह आम्हाला सोबत घेऊन कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेवर महापौर महायुतीचा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा कल्याण डोंबिवलीच्या समस्या बाबत आज मेळावा होता आणि सर्वांना आवाहन केले आहे कामाला लागावे... On भाजप सेना वाद भाजप शिवसेनेचा वाद वाढत असला तरी निवडणूक आल्यावर तो वाद कमी होणार ...आत्ता एकत्र झाले नाही मात्र निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येऊन महापौर महायुतीचा होणार यांचा वाद सुरू आहे ही गोष्ट खरी मात्र वाद मिटेल ही मला अपेक्षा ..माझा पक्ष बीजेपी सोबतच राहणार... या पहिलेही बीजेपी सोबत होता.. एकनाथ शिंदे अजित पवार येण्याच्या अगोदरपासूनच माझा पक्ष भाजपसोबत आहे दोन मोठे पक्ष भाजपसोबत आल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे चर्चा कुठेच होत नाही मात्र रिपब्लिकन पक्ष प्रामाणिकपणे भाजपसोबत आहे आणि त्यांच्या सोबत राहणार On विरोधक अधिवेशन विरोधक चाय पानाला जात नाही कारण त्यांना महायुतीचा चाय आवडत नाही..आम्ही मंत्री असताना सगळे विरोधी पक्ष चहापण्याला यायचे.. हसत खेळत राजकारण असलं पाहिजे क्रूर पद्धतीचे राजकारण नको ... परंपरा प्रमाणे सगळे चाय पाण्याला जायला पाहिजे मात्र विरोधक वेगवेगळे कारण सांगून चाय पाण्यावर बहिष्कार टाकतात भूमिका कोणी कशी घ्यावी याचा अधिकार सर्वांना मात्र उद्यापासून अधिवेशन सुरू होणार आहे महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अनेक प्रश्नांवरती चांगली भूमिका मांडवी अशी अपेक्षा byte.. रामदास आठवले കेंद्रीय मंत्री
260
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 07, 2025 16:16:13
Oros, Maharashtra:गोवा : गोव्याच्या अर्पोरा परिसरातील Birch by Romeo Lane या लोकप्रिय पबमध्ये मध्यरात्री भीषण आग लागून मोठा अनर्थ घडला आहे. सिलिंडर स्फोटाची शक्यता व्यक्त होत असून काही क्षणांतच आग संपूर्ण क्लबमध्ये पसरल्याने बचाव करायलाही वेळ मिळाला नाही. या दुर्घटनेत २३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून मृतांमध्ये बहुतांश क्लबमधील कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणली. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचे परीक्षण करून सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. पबमधील सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले का? अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का? याची चौकशी सुरू आहे. गोव्याच्या पर्यटन पट्ट्यात घडलेली ही दुर्घटना अत्यंत धक्कादायक ठरली असून राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शोक व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले.
194
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 07, 2025 16:16:03
168
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 07, 2025 16:15:40
Oros, Maharashtra:यह दुखद घटना गोवा के अर्पोरा इलाके में एक नाइटक्लब में हुई, जहाँ देर रात गैस सिलेंडर ब्लास्ट से लगी भीषण आग के कारण 23 लोगों की मौत हो गई और कई अन्य घायल हुए। पुलिस के अनुसार, आग कुछ ही सेकंड में पूरे क्लब में फैल गई, और दम घुटने के कारण अधिकतर लोग बाहर नहीं निकल पाए, जिससे स्टाफ और अन्य लोगों की जान चली गई। स्थानीय लोगों ने धमाके की तीव्रता पर दहशत व्यक्त की। इस बीच, मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने घटनास्थल का दौरा किया और सुरक्षा मानकों का पालन न होने पर कड़ी कार्रवाई की बात कही है। प्रशासन ने अब इलाके के सभी क्लबों में फायर सेफ़्टी ऑडिट शुरू करने का फैसला किया है, जबकि मृतकों की पहचान और पोस्टमार्टम तथा घायलों के इलाज की प्रक्रिया जारी है。
133
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 07, 2025 16:15:30
Oros, Maharashtra:गोवा अर्पोरा कळंगुटमधील स्थिती आणि सरकारवर आरोप: • भयावह परिस्थिती: कळंगूट मतदारसंघात परिस्थिती इतकी बिघडली आहे की, सामान्य लोक आणि महिलांना रस्त्यावर यायलाही भीती वाटत आहे. • सरकारवर टीका: हे सरकार फक्त क्लबवर चालत नाही, तर त्यांनी मतदारसंघाची पूर्ण वाट लावली आहे. "माझा शेअर मला मिळाला की बस झाले, तुम्ही हवी ती बेकायदेशीर कामे करा," अशी या सरकारची वृत्ती आहे. • बाहेरच्यांची दादागिरी: कळंगुटमध्ये बाहेरून आलेल्या लोकांची दादागिरी प्रचंड वाढली आहे. सरकारला त्याचे काहीच पडलेले नाही. • प्रचंड भ्रष्टाचार: भ्रष्टाचार नसता तर हे घडले नसते. येथे २०० टक्के भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. • मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप: या सर्व घटनांना मॅन्युअल कार्डोज यांनी थेट मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले आहे. पोलीस आणि गृहखाते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत असल्याने ही त्यांचीच जबाबदारी आहे. • बेकायदेशीर डान्स बार: गोव्यामध्ये डान्स बार आणि नाईट क्लबना परवानगी मिळत नाही, तरीही ते राजरोसपणे सुरू आहेत. याला कारणीभूत म्हणजे त्यांच्यावर कोणाचा तरी (सरकारमधील लोकांचा) वरदहस्त आहे. • स्थानिकांवर अन्याय: गोव्याच्या स्थानिकांना एखादी साधी गाडी किंवा स्टॉल लावू दिला जात नाही, त्यांना अडवले जाते. मात्र, बाहेरच्या लोकांना सर्व मोकळीक दिली जाते, कारण त्यांच्याकडून पैसे मिळतात. • कळंगुटमध्ये घाण: या बेकायदेशीर धंद्यांमुळे बाहेरची सर्व 'घाण' कळंगुटमध्ये आणून सोडली आहे ... बाईट: मॅन्युअल कार्डोज (Manuel Cardozo), जॉइंट सेक्रेटरी, आम आदमी पार्टी (AAP)
135
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 07, 2025 13:01:03
Dharashiv, Maharashtra:अतिवृष्टीच्या मदतीवरून खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यात वाद पेटला. चुकीची माहिती पसरवू नका, माहिती घेऊन बोला. भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचा खासदार ओमराजे निंबाळकर यांना सल्ला. धाराशिवमध्ये अतिवृष्टीच्या मदत प्रस्तावावरून राजकारण तापलं आहे… खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जोरदार शब्दयुद्ध रंगलं आहे. केंद्र सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत केली— राज्य सरकारने केंद्राकडे मदतीचा प्रस्तावच पाठवला नाही .असा प्रश्न खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. यावरूनच भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पलटवार करत खासदार ओमराजेंना ‘अर्धवट माहिती पसरवू नका’ असा तीखा टोला लगावला आहे. आमदार पाटील म्हणतात— राज्यातील शेतकऱ्यांना मदत करताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता, राज्य सरकारने SDRF, NDRF च्या पलीकडे जाऊन मदत केली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत देण्याचा निर्णय घेतला होता… आणि त्यापैकी १४ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. विरोधातील प्रतिनिधींनी अर्ध्या माहितीच्या आधारावर विधान करू नये. प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यातील सविस्तर माहिती घेऊनच बोलावं.
231
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 07, 2025 12:30:55
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत शिवसेना भाजपा वादावर पर्दा. शिवसेनेचे पदाधिकारी अभिजित थरवळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशास तूर्तास स्थगिती. भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या फेसबुक पेज वर पोस्ट वायरल. कल्याण डोंबिवली मध्ये भाजपा और सेनेमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू होते. भाजपाने शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या प्रवेश करून घेतले होता तर शिवसेनेने देखील भाजपाचे पदाधिकारी यांच्या प्रवेश करून घेतला होता. यावरून सेना आणि भाजपामध्ये ठिणगी पडलेली पाहायला मिळत होती. काल शासकीय कार्यक्रमांमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एका व्यासपीठावरती पाहायला मिळाले त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आल्याने काल चर्चा झाली असावी असे बोलें जात आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या फेसबुक पोस्ट वरती अभिजीत थरवळ यांचा प्रवेश स्थगित आहे असा मेसेज रवींद्र चव्हाण यांच्या फेसबुक वरती पोस्ट पडली आहे.
94
comment0
Report
Advertisement
Back to top