Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषद देणार मदतीचा हात!

VISHAL KAROLE
Jul 07, 2025 03:04:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn zp help av Feed attched छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना आधार देण्यासाठी जिल्हा परिषदेने बियाणे, खते आणि कीटकनाशके शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उपकरातील १० लाखांचा खर्च केला जाणार आहे. आर्थिक ताणतणाव, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषदेने मदतीचा हात पुढे केला आहे. या कुटुंबांचे जीवन पुन्हा सावरावे, यासाठी केवळ बियाणे आणि खतेच नव्हे, तर आता कीटकनाशकांचाही मोफत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पीडित कुटुंबांना पुन्हा शेतीशी नातं जोडता येईल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल असा प्रयत्न आहे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement