Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

सिद्धार्थ उद्यानात वाघांची संख्या वाढवण्याची भीती, काय आहे कारण?

VKVISHAL KAROLE
Jul 17, 2025 03:04:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn tiger zoo av Feed attached वाघांची घटती संख्या जगभरासाठी चिंतेचा विषय असला तरी छत्रपती संभाजीनगर मनपाला वाघाच्या  संख्यावाढीची भीती वाटते. यामुळेच  संभाजीनगरच्या सिद्धार्थ   सिद्धार्थ उद्यानात सध्या 14वाघ आहे, या आधी देशभरात 19 वाघ इथून पाठवण्यात आले आहे,  त्यामुळं उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात वाघांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी त्यांचे फॅमिली प्लॅनिंग केले जात आहे. अपुऱ्या जागेमुळे प्राणिसंग्रहालयाला मिटमिटा येथे १४५ कोटी खर्च करून तयार होत असलेल्या झूलॉजिकल पार्कमध्ये स्थलांतरित करावयाचे आहे, मात्र १० वर्षांनंतरही येथील कामेच पूर्ण झालेली नाहीत.सिद्धार्थ उद्यानात वाघांची संख्या वाढू नये म्हणून नर व मादीला वेगवेगळ्या पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात येते. याशिवाय सकाळी नर आणि मादीला टप्प्याटप्याने मोकळ्या पिंजऱ्यात सोडण्यात येते. त्यांना एकत्र सोडण्यात येत नाही.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top