Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में भारी बारिश से सोयाबीन फसल बड़ा नुकसान, किसान रो पड़े

GMGANESH MOHALE
Sept 28, 2025 09:18:03
Washim, Maharashtra
वाशिम: File:2809ZT_WSM_SOYA_CROP_DAMAGE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे.या पावसाचा सर्वाधिक फटका मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. तालुक्यातील तळप येथील नंदकिशोर गोदमले शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकावरील शेंगांना कोम फुटल्याने पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.शेतकऱ्यांचा हंगामभराचा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असून उत्पादनात मोठी घट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान, तळपसह परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. बाईट: नंदकिशोर गोदमले,शेतकरी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Sept 28, 2025 11:06:41
Parbhani, Maharashtra:feed assignment च्या whatsapp वर पाठवलेल आहे... अँकर- परभणी जिल्ह्यत पाजस जरी कमी झाला असला तरी पूरपरिस्थिती मात्र कायम आहे, सर्वच धरण तुडुंब भरलेली असल्याने दुधना,पूर्णा, गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे,त्यामुळे आज ही अनेक गाव परिसरात पूरपरिस्थिती आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. जायकवाडी धरणातून गोदावरीत विसर्ग केला जात पाथरी,सोनपेठ, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यातील काही गाव परिसरात बॅक वाटर शिरलेल आहे, असच। बॅक वाटर गंगाखेड तालुक्यातील खळी येथील ओढ्याला येऊन गावचा संपर्क तुटलेला असतांना एक माता आपल्या चिले पिल्ले लेकरं घरी आहेत,पाण्याची पातळी वाढली आणि मूल कुठं घराबाहेर पडली तर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एका वीर मातेने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 4 ते पाच फूट पाण्यातून प्रवास करीत घर जवळ केल्याची धाडसी घटना समोर आली आहे. या धाडसी मातेच रुख्मिनी लक्ष्मण कुंडरे अस नाव आहे,त्याच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी... 121 रुख्मिनी कुंडरे
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 28, 2025 10:54:30
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 28, 2025 10:52:01
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 28, 2025 10:51:26
Kalyan, Maharashtra:न्यूज फ्लॅश.. ​डोंबिवलीत ​भाजप RSS विरुद्ध आंबेडकरवादी-कम्युनिस्ट गट आमने-सामने... डोंबिवलीतील आदर्श विद्यालय आयोजित आंबेडकरवादी-कम्युनिस्ट गटाच्या सभेत गोंधळ राष्ट्रीय सेवक संघ (RSS) आणि भाजपच्या फॅसिझम विरोधात आज सकाळी दहा वाजेपासून एक वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली होती सभा मात्र ​सभास्थळी भाजप कार्यकर्त्यांचा जमाव; झाल्याने दोन्ही गटांत जोरदार गोंधळ..झाल्याची आंबेडकरवादी-कम्युनिस्ट कार्यकर्त्याची माहिती ​पोलीस ॲक्शन मोडवर: भाजप कार्यकर्ते आणि पत्रकारांनाही अडवलं; दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते रामनगर पोलिस पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल.. Byte.. काळु कोमस्कर
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 28, 2025 10:36:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा निर्घृण खून अँकर - कौटुंबिक वादातून एका पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सांगली मध्ये घडली आहे. कोमल एडके वय वर्ष 27 असा मृत विवाहितेचे नाव असून खुनाच्या घटनेनंतर पती प्रशांत एडके हा पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. शहरातल्या शांतीनगर या ठिकाणी पती-पत्नी राहत होते या दोघांच्या मध्ये कौटुंबिक कानातून वादावादीचा प्रकार घडला त्यातून संतापलेल्या प्रशांत एडके यांने धारधार शस्त्रांनी वार करत पत्नी कोमल याची हत्या केली. तुझी म्हणजे कौटुंबिक कानातून सतत वाद होत असल्याने मृत कोमल हे आपल्या माहेरी मलकापूर या गावी निघून गेली होती आणि त्यानंतर कालच प्रशांत याने समजूत काढून पत्नी कोमल हिला घरी आणलं होतं. मात्र दोघांमध्ये पुन्हा वादाचा प्रकार घडला आणि त्यातून पती प्रशांत यांनी पत्नी कोमलचा निर्गुण खून केला आहे. घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत. बाईट - विमला एम - पोलीस उपअधीक्षक- सांगली शहर.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 28, 2025 10:31:57
Bhandara, Maharashtra:गोंदियात नमो युवा मॅरेथॉनच्या भव्य आयोजन... हजारोच्या संख्येत तरुण आणि तरुणांनी घेतला सहभाग.. Anchor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात सेवा पंधरवड्याच्या रूपात विविध उपक्रम राबविण्यात आले असून याच पार्श्वभूमीवर भाजपा युवा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल यांच्या नेतृत्वात नमो युवा मॅरेथॉनचे आयोजन गोंदिया शहरात करण्यात आले. नशामुक्त भारतच्या संकल्प घेत युवकांना जागृत करण्याच्या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले असून तरुणीसाठी तीन किलोमीटर आणि तरुणी युवा वर्गाकरिता पाच किलोमीटर अशा या मॅरेथॉनचे स्वरूप होते. या मॅरेथॉन मध्ये मुलीमध्ये आरती भगत, तर मुलांमध्ये निखार भरावी या युवकाने बाजी मारली..
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 28, 2025 10:30:34
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 28, 2025 09:49:19
Dhule, Maharashtra:Anchor - धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे हातात तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. काढणीला आलेला कापूस या पावसामुळे ओला झाल्यामुळे शेतकऱ्यांच प्रचंड मोठ नुकसान झालेल आहे. काढणीला आलेला हा कापूस आता ओला झाल्यामुळे तो विकणे योग्य राहिलेला नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका प्रत्येक शेतकऱ्याला बसला असून, सरकारने आता मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी कापूस वाढवला होता, अति पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचा हातचा कापूस हा वाया गेलेला आहे. बदललेल्या वातावरणामुळे कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलेला आहे. बाईट कापूस उत्पादक शेतकरी बाईट कापूस उत्पादक शेतकरी प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 28, 2025 09:38:01
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज ‌‌.. { प्लिज इनपुट विडीओ मध्ये 1.43 सेकंदाचा तो विडीओ आहे.... } स्किप्ट ::- निलंग्यात शेतकऱ्यांचा संताप उफाळला, सदाभाऊ खोत यांना धरलं धारेवर...आम्ही नसतो तर शेतकऱ्यांचा आवाज कोण उठवणार ?... खोतांचा शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न..... AC ::- लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाला आहे. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आज आमदार सदाभाऊ खोत हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. पाहणी दौऱ्यावेळी निलंग्यात शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना चांगलंच धारेवर धरलं. आम्ही डोळे झाकून निवडणूक दिलो, पण तुम्ही मित्रपक्षात गेल्यामुळे आम्हाला कुणाकडे जावं हेच कळत नाही… तुमच्यावरच आमच्या अपेक्षा आहेत," असं शेतकऱ्यांनी थेट खोतांसमोर सांगितलं. या नाराजीत उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी हि शेतकर्यांना समजून काढण्याचा प्रयत्न केला आहे. विधान परिषदेवर आमच्यासारखे दोन-चार लोक आहेत म्हणूनच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठतो. खरं तर जर शेतकऱ्यांनी आपलेच प्रतिनिधी निवडून दिले असते तर अजून ताकदीनं आवाज उठला असता. पण वास्तव असं आहे की सरकार जातीवर ठरतात आणि जातीवरच निवडून येतात असं विधान केले आहे.... साऊंड बाईट ::- सदाभाऊ खोत
1
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top