Back
नाशिकमध्ये 23 किलो गांजा जप्त, आरोपी अनिकेत खैरनारला अटक!
PPINEWZ
Jun 25, 2025 13:42:58
Pimpalgaon Baswant, Maharashtra
अँकर:-नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांनी जिल्हाभरात अमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू केले आहे
दरम्यान पिंपळगाव बसवंत येथून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा घालून अनिकेत खैरनार या आरोपीला अटक केली असून त्याच्या ताब्यातील 23 किलो 610 ग्रॅम बाजार किंमत 4 लाख 72 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे आरोपी विरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowAug 07, 2025 10:53:59Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- लम्पि update
फीड 2C
Anc:-
अहिल्यानगर जिल्ह्यात जनावरांमध्ये लंम्पि आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून आतापर्यंत 1 हजार 33 जनावरे बाधित झाले आहेत. सध्या 192 गावात 368 जनावरे बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाधित जनावरांपैकी आत्तापर्यंत 36 जनावरांचा मृत्यू झाला आहे. लंम्पिचा प्रादुर्भाव झालेल्या गावाच्या 5 किलोमीटर अंतरापर्यत बाधित क्षेत्र तर 10 किलोमीटर पर्यत नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 96% लसीकरण पूर्ण झाले असून 12 लाखापेक्षा जास्त जनावरांचा लसीकरण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना केल्या जात असल्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सांगितला आहे
बाईट:- पंकज आशिया, जिल्हाधिकारी
2
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 07, 2025 10:53:46Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0708_BHA_RAIN
FILE - 2 VIDEO
आठ दिवसानंतर जिल्हात पावसाची हजेरी...धानपिकाला पाणी ठरणार पूरक...
Anchor ;- मागील आठ दिवसपासून पावसाने दडी मारली असल्याने धानपीक हे करपण्याच्या मार्गावर होते व उष्णता निर्माण झाले असून नागरिक उखळ्यापासून हैराण झाले होते मात्र आज अखेर दुपारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली असून आलेल्या पाऊस हा धानपिकापसाठी पूरक ठरणारे असून नागरिकांना उकाळ्यापासून दिलासा मिळाला आहे.
3
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 07, 2025 10:53:18Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0708ZT_WSM_MAHADEVI_MORCHA
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:नांदणी मठात अनेक वर्षांपासून असलेल्या 'महादेवी' हत्तीणेला अलीकडे 'वनतारा' संस्थेत हलविण्यात आले.या निर्णयाचा निषेध आता विदर्भातही उमटू लागला असून वाशिममध्ये मूक मोर्चा काढण्यात आला.शहरातील बालाजी मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चात नागरिक,महिला, युवक आणि जीवदया प्रेमींनी सहभाग घेतला.मोर्चा संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.महादेवी धार्मिक आणि भावनिक नाते असल्याने तिचे स्थलांतर खटकत असल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या भावना विचारात घेऊन तिला पुन्हा नांदणी मठात आणावे,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बाईट: सावन राऊत, मोर्चेकरी
बाईट: तात्या भैय्या,पुजारी जैन मंदिर शिरपूर
4
Report
MAMILIND ANDE
FollowAug 07, 2025 10:48:30Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकींग
SLUG- 0708_WARDHA_VIRAL
- वर्ध्यात काठीने अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल
- मारहाण झालेल्या इसमाचा झालाय सात दिवसआगोदरच मृत्यु
- मृत्यू झाल्यानंतर मारहाणीचा व्हिडीओ झाला व्हायरल
- वर्ध्याच्या आष्टी शहीद येथील घटनेने खळबळ
- व्हायरल व्हिडीओ मध्ये दोन महिला व एक इसम मिळून केली मारहाण करतानाचे दृश्य
मारहाण करतानाचे दृश्य भयंकर
2
Report
APAMOL PEDNEKAR
FollowAug 07, 2025 10:48:03Mumbai, Maharashtra:
ब्रेक
उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याने चारधाम यात्रेसाठी गेलेले अनेक पर्यटक अडकले असून त्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील समावेश आहे
मुलुंड मधील 62 जणांचा ग्रुप देखील अडकला असून यातील साठ वर्षीय कांचन गोहिल यांच्या कुटुंबातील प्रतीक गोहिल यांनी याबाबत माहिती दिली आहे
31 जुलै ला निघालेला हा ग्रुप दरड कोसळल्यानंतर उत्तराखंड मधील गंगोत्री येथील एका हनुमान आश्रम मध्ये अडकून असल्याचा शेवटचा फोन त्यांना आला होता
या सर्वांना लवकरात लवकर रेस्क्यू केले जावं आणि त्यांना महाराष्ट्रात आणलं जावं अशी मागणी प्रतीक गोहिल यांनी प्रशासनाकडे केली आहे
2
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 07, 2025 10:46:07Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0708ZT_CHP_CENTRE_CLOSED
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूरचे स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी दिवंगत आईच्या नावाने दीक्षाभूमी परिसरात सुरू केलेले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र केले बंद, हे केंद्र अन्यत्र हलविले जाणार, आंबेडकरी कार्यकर्त्यांनी दीक्षाभूमीवर असलेल्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या कक्षामध्ये सुरू केलेले हे केंद्र म्हणजे अतिक्रमण असल्याची केली होती टीका, आठ दिवसात केंद्र बंद करण्याचा दिला होता इशारा
अँकर:-- चंद्रपूरचे स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील ऐतिहासिक दीक्षाभूमी परिसरात त्यांच्या दिवंगत आईच्या नावाने अम्मा की पढाई नामक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले होते. जून महिन्यात या केंद्राचे लोकार्पण झाले होते. केंद्रात एकूण 284 विद्यार्थी मार्गदर्शन प्राप्त करत आहेत. मात्र शहरातील ऐतिहासिक दीक्षाभूमी परिसरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या काही खोल्यांमध्ये सुरू असलेले हे अभ्यास केंद्र म्हणजे दीक्षाभूमीवरील अतिक्रमण आहे असा आरोप करत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी या केंद्राला विरोध सुरू केला होता. आठ दिवसात हे केंद्र बंद न झाल्यास तोडफोड करण्याचा इशाराही देण्यात आला होता. यावर आज जोरगेवार यांनी आज केंद्राला भेट देत युवकांशी संवाद साधला. एक पाऊल मागे घेत हे केंद्र या ठिकाणाहून अन्यत्र स्थानांतरित करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. समाजात वातावरण बिघडवणाऱ्या काही शक्तींनी या शैक्षणिक केंद्राला विरोध केल्याचे ते म्हणाले.
बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
1
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 07, 2025 10:30:36Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0708ZT_CHP_CM_AT_OBC_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- गोव्याची राजधानी पणजी येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे महाअधिवेशन थाटात सुरू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उद्घाटन
अँकर:--गोव्याची राजधानी पणजी येथे आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे महाअधिवेशन थाटात सुरू झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले. देशभरातून विविध राज्यातून ओबीसी प्रतिनिधी विद्यापीठाच्या शामाप्रसाद मुखर्जी सभागृहात दाखल झाले आहेत. अधिवेशनात ओबीसींच्या विविध मागण्यांवर मंथन होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या दहा वर्षात भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने एकूण 57 ओबीसी हिताचे निर्णय घेतल्याचा दाखला आपल्या भाषणात दिला. या पुढच्या काळातही ओबीसी हिताचे निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.
बाईट १) देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
2
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 07, 2025 10:19:51Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0708ZT_CHP_HEAVY_RAIN
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरात भर दुपारी पसरला अंधार, प्रचंड विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
अँकर:--चंद्रपूर शहरात भर दुपारी अंधार पसरला आणि वाहने हेडलाईट सुरू करत चालू लागली. प्रचंड विजांच्या कडकडाटासह पावसाने शहरात हजेरी।लावली. सतत दहा दिवस नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत. पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत आहे. मात्र आज दुपारी अचानक आभाळ भरून येत पाऊस बरसला. गेल्या अर्ध्या तासापासून बरसलेल्या पावसाने वातावरणात थोडा गारवा आणला. जिल्ह्यात केवळ 52 टक्के एवढा पाऊस नोंदवल्या गेल्याने धरणे निम्मीच भरली आहेत याशिवाय धान ,कापूस, सोयाबीन पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
----- पावसाचे vis----
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
13
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 07, 2025 10:01:14Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर..
- *शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे भाषण पॉइंटर*
- ज्या संभाजीनगरचे नाव राज्यामध्ये परिवर्तन करणारे जिल्हा म्हणून ओळखले जाते.त्या शहरात आज आम्ही आलो आहोत.
- त्यांना वाटलं तर आपण महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाऊ... ताकतीने काम करा...
- माणसामध्ये विभाजन करायचे आणि राजकारण साधून घ्यायचा, वेगळ्या प्रकारचा विष ओकायचा काम सुरू झाले आहेत...
- पार्टी संपत नसते, पक्ष संपत नसते.
- रोहित पवार कार्याध्यक्ष झाले आहे. शशिकांत शिंदे नामदार आहे.
- कारभारी आहे की, नामदार. आम्हाला काम तर करून दाखवू द्या.आमची टीम म्हणून आम्ही काम करून दाखवू.आमच्यात वाद लावू नका, राहिलेले पक्ष फोडू नका.
- *अंजली दमानिया जसे सत्ताधारी पक्षाचे भ्रष्टाचार समोर आणते तसेच आमचे डिपार्टमेंट रोहित पवार कडे दिलेले आहे.*
- रोहित दादा अगोदर कोकाटे काढले, आता रॅपिडो काढला अजून एखादा काढणार मात्र सरकारला भीती नाही...
- मुख्यमंत्री यांना विनंती आहे. तुम्ही दम देऊन हे ऐकत नाही. बेतालपने वागत आहे.
- भक्कम विरोधीपक्ष म्हणून राज्यात राष्ट्रवादी आहे असे काम करायला सुरुवात करा, अभी नहीं तो कभी नहीं.
- रोज पक्षात लोक जात आहे. यांची भूक तरी किती? राज्यात विरोधक कमी करायचा म्हणजे पाहिजे तसे करायला.
- देशाच्या नेतृत्वाला भीती राहिली नसेल तर त्याचा परिणाम खालच्या जनतेमध्ये होतो,मोठ्यांना होत नाही.
- जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा सुधारणे ही काळजी गरज आहे.
- देशाची अस्थिरता देशाला महागाईच्या खाईत नेते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्जाचा डोंगर उभा आहे..
- बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी युवकांनी याच राष्ट्रवादी भवन मध्ये मेळावा घ्या, बेरोजगारांना औद्योगिक वसाहतीमधे नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करा.
- अतिक्रमण विरोधी मोर्चामध्ये सहभागी व्हा.
- पैशे दान धर्म केल्यासारखे सरकार करीत आहे...
- 2029 आमचे टार्गेट आहे, सत्तेमध्ये जायचेच आहे.
- जो जास्त रस्त्यावर उतरेल , सत्ता आल्यावर त्याचा मानसन्मान केला जाईल.
- आता बाहेरचे आयात आणणारे बंद करणार आहे.उद्या वातावरण बदलले तर महाविकास आघाडीमध्ये अनेक जण येण्याचा प्रयत्न करतील.
- सरकारच्या रोज शंभर चुका होत आहे. संजय राऊत सांगतंय सप्टेंबर मधे गडबड होणार आहे. मित्रांना सोबत ठेवायचं का नाही? याचा विचार भाजपकरीत आहे.
- अनेक राष्ट्रांच्या नेत्यांना देश सोडावा लागला एवढी क्रांती झालेली आहे. हा महाराष्ट्र ,संभाजीनगर मधून क्रांतीला सुरुवात केली आहे.
11
Report
VKVISHAL KAROLE
FollowAug 07, 2025 10:01:02Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर..
*राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात आ.रोहित पवार यांच्या भाषण पॉइंटर*
- आपण सर्व पक्षासोबत राहिला त्याबद्दल आभार मानतो...
- ही भूमी पवित्र भूमी आहे. या भूमीने अन्यायाविरोधात लढा काढलेला आहे.
- लोकसभेच्या काळात वातावरण जबरदस्त होत.त्यावेळी पवार साहेबांनी निर्णय घेतला होता. मात्र मित्रपक्षाने इच्छा व्यक्त केली होती. आणि संविधान टिकविण्यासाठी एखाद सीट कमी मिळालं तरी. चालले अशी भूमिका घेतली होती. ताकत असताना काही मतदारसंघात मित्रपक्षाला पुढे करून माघार घेतला होता. ते भाजप संपविण्यासाठी.
- या देशात भाजप विरोधात सर्वात जास्त खासदार आले असतील तर या भूमीत झाले आहे.
- लोकसभेत अहंकाराचा घडा फुटला मात्र त्या नंतर आपण हवेत गेलो.. आणि सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा वापर केला, गुंडांची मदत घेतली,
- लाडकी बहीण, आनंदाचाशिधा , सरकारचा पैसा विविध योजनेत वापरला...
- लाडक्या बहिणीनं तेंव्हा वाटलं पैश्यात वाढ होईल...
- नोकरी नसल्याने लाडक्या बहिणीनं आज दीड हजार रुपये मोठे वाटत आहे. त्या नादात कुठेतरी गल्लत झाली...
- निवडणुकीच्या दोन चार दिवस सत्ताधारी कडून पैसे वाटप केला गेला, त्यामुळे आपला पराभव झाला..
- काही पुरावे असे आहेत की, Evm मध्ये काहीतरी घोटाळा आहे असे आहेत. हा मुद्दा राहुल गांधी उचलत आहे....
- येणाऱ्या निवडणुकीत evm मशीनवर देखील लक्ष ठेवायचे आहे. त्याकडे येत्या काळात लक्ष देऊ.
- विधानसभेत निवडणूक झाल्यावर आमदार निवडणून आल्यावर कुठे जल्लोष दिसला नाही. जाणवला नाही. लोक आश्चर्यचकित झाले होते की, हा सरकार आला कसा.. आता आपल्याला सर्वांना मिळून लढावं लागेल...
- *शरद पवार यांनी आता अनेक निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.*
- काही ठिकाणी आपले उमेदवार चुकले असे अनेकाना वाटत आहे. जे झाले ते झाले. आता पुढे जायचे आहे.
- येत्या निवडणुकीत निवडून येईल किंवा नाही, पण जे प्रामाणिक कार्यकर्ते असतील त्यांना उमेदवारी द्यावीच लागेल....
- जर कुणाचा घर जात असेल तर त्यांना मोबदला मिळावा लागेल..
- *काही महिला पदाधिकारी म्हणाल्या की आम्हाला या शहरात फिरायला सेफ वाटत नाही.. हा फक्त शहराचा नाही तर राज्याचा विषय आहे...* पॉक्सो ची प्रकरणे वाढत जात आहे...
- *मुख्यमंत्री हे त्यांचे मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चून चून के मारण्यामधे आणि त्यांची जिरविण्यामध्ये व्यस्त आहे.*
- एका मंत्र्याकडे कोट्यवधी रुपयाचा व्हिडिओ समोर आला, पुढे काय झालं.त्र्यंबकेश्वर मध्ये जमीन घेतली आहे. ती विकली जात असल्याचे आम्हाला कळले आहे.
- एकीकडे मिडिया मध्ये सांगता खात्याला पैसे नाही आणि दुसरीकडे हॉटेल खरेदी करायला निघाले....
- सरनाईक यांनी रॅपिडो बुक केली, जेव्हा चालक आला तेव्हा त्यांनी मंत्र्यांना ओळखले नाही.काल दहीहंडी स्पर्धेला रॅपिड स्पॉन्सर केला.. मंदावली झाली असा आमचा आरोप आहे. हे नेते पदाचा वापर करीत आहेत...
- तत्कालीन कृषीमंत्री यांना त्यांच्या खात्यात काय चाललं हे माहिती नाही मात्र रम्मी साठी बँक खाते लिंक करावे लागतात म्हणे. ते कसे माहिती.
- 6 तासात भुमरे यांचं लायसन्स झाले. त्यांची 16 दुकान आहे. त्यांचे ड्रायव्हर जगातील सर्वात श्रीमंत ड्रायव्हर आहे. आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही बघतोय तुम्ही कधी ती तुमच्या नावावर कधी करतात.
- हे हिंदू बाबत बोलतात मात्र आम्ही हिंदू संस्कृती जपणारे. माणुसकी जपण्याची शिकवण हिंदू संस्कृतीने दिली आहे.
- कोल्हापूरमध्ये अन्याय विरोधात सर्व धर्मीय लोक एकत्र आले आणि त्यांचा विजय झाला...
- आत्महत्या करणाऱ्या 10 मधून 7 हिंदू आहे..
- बलात्कार होत आहेत त्यातही अनेक महिला हिंदू आहे....
- तुम्ही म्हणतात हिंदू खत्रे मे है, हिंदू - मुस्लिम करतात, मराठा - ओबीसी करतात.... मुंडे यांनी प्रकरण समोर आल्यावर मुख्यमंत्री फोन करतात, मुंडे हिंदू नव्हते का?
- जर सर्व सामन्याचे मुद्दे घेऊन गेल्यावर कुठलाही पोलिस अधिकारी मोठ्या आवाजात बोलत असेल तर त्याला आवाज खाली कर म्हणायचा आहे. इथे आवाज फक्त मराठी माणसाचा आवाज चालेल.
- फडणवीसांना दिल्लीचे वेध लागले आहे..
- दिल्लीला आणि शेतात का जात आहे. कारण त्यांना खूप टेन्शन आहे..
- कदाचित असा निर्णय होऊ शकते की, धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांना आणि घड्याळ आपल्याला मिळू शकते...
- भाजपला फक्त 12 आमदार कमी आहे. जालना किंवा अनेक ठिकाणी भाजप प्रयत्न करीत आहे...
12
Report
PNPratap Naik1
FollowAug 07, 2025 10:00:31Kolhapur, Maharashtra:
अदिती तटकरे बाईट पॉईंट्स
On रायगड पालकमंत्री
पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य त्या वेळी निर्णय घेतील
रायगड आणि नाशिक जिल्ह्यावर अन्याय होणार नाही आणि निधीची कमतरता होणार नाही याची काळजी तिन्ही नेते घेतील
काल एकनाथ शिंदे आणि तटकरे साहेब यांची सदिच्छा भेट होती
मोदी आणि अमित शाह यांनी nda च्या सर्व घटक पक्षांची बैठक आयोजित केली होती या बैठकीला ही नेतमंडळी गेले होते
पालकमंत्री संदर्भात या भेटीमध्ये कुठली चर्चा असण्याचा संबंध नाही
महायुतीसाठी पालकमंत्री पद एक मोठी अडचण आहे असं अजिबात नाहीये
काही अडचणी असल्या तरी काही गोष्टीत व्यापक चर्चा होणं देखील आवश्यक आहे
*वरिष्ठ नेत्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते पालकमंत्री पदासंदर्भातला निर्णय घेतील*
पालकमंत्री पद म्हणजे सर्वस्वच नाही, हा त्यातला एक छोटासा भाग आहे
मी महायुती सरकारमध्येच काम करते
*on लाडकी बहीण*
लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधन पूर्वसंध्येला हप्ता द्यायला सुरुवात
कालपासून पात्र लाभार्थ्यांना याचे वितरण सुरू झाले आहे
*On बोगस लाभार्थी*
माहिती व तंत्रज्ञान विभागांना काही डाटा आमच्याकडे दिला आहे
त्याची तपासणी करण्यासाठी आम्हाला पुढच्या 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे
*15 दिवसांत बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येणार*
*जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तीने याचा लाभ घेतला असल्याचा समोर आल्यास त्याच्यावर कडक कारवाई होणार*
14
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 07, 2025 09:48:21Ratnagiri, Maharashtra:
चिपळूण -
सेवानिवृत्त शिक्षिकेचा राहत्या घरी खून. चिपळूण मध्ये खळबळ.
63 वर्षीय वर्षा जोशी या निवृत्त शिक्षिकेची हत्या.
शहरातील रावतळे परिसरातील घरात वृद्ध शिक्षिकेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला. महिलेच्या अंगावर अनेक जखमा.
चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल.
घरातील CCTV कॅमेराची हार्ड डिस्क देखील गायब असल्याने पोलिसांसमोर आव्हान.
14
Report
KPKAILAS PURI
FollowAug 07, 2025 09:37:06Pune, Maharashtra:
pimpri ncp morcha
kailas puri Pune 7-8-25
feed by 2c
अँकर : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडेंचा अवमान झाला. शहरातील नव्यानं सादर झालेला विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यासाठी बनसोडे पालिकेत आले होते. मात्र पालिकेचे आयुक्त शेखर सिंह हजर नव्हते, ते विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीला होते. परंतु इतर अतिरिक्त आयुक्तांनी उपसभापती पदाचा प्रोटोकॉल राखायला हवा होता. तसं न घडल्यानं बनसोडे चांगलेच संतापले. त्यामुळं बनसोडेंवर पालिकेच्या पायऱ्यांवर बसून आयुक्तांचा निषेध करण्याची वेळ आली. मी या प्रकरणाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार आहे. आयुक्त राजकारण करत असल्याचा आरोप ही यावेळी करण्यात आला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार गट अशी थेट लढत होणार आहे. यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस विरुद्ध अजित पवार आमने-सामने उभे टाकणार आहेत. त्याची प्रचिती आजच्या या घटनेने आली. दरम्यान शहराचा विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस कडून पिंपरीतील शगुन चौक ते महापालिका भवन असं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.
byte
- अण्णा बनसोडे - विधानसभा उपसभापती
- विलास लांडे - माजी आमदार
13
Report
PNPratap Naik1
FollowAug 07, 2025 09:36:20Kolhapur, Maharashtra:
Kop Border People Math Chaupal
Feed :- Live U
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी प्रमाणे सीमा भागातील तीन मठांना पेटाने नोटीस पाठवली... त्यानंतर या तीन मठांच्या हत्तीबाबत कर्नाटक बेंगलोर हायकोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. पण जर नांदणी मठाप्रमाणे चुकीचा निर्णय सीमा भागातील मठाबाबत झाला तर त्या ठिकाणी देखील मोठा जन आंदोलन उभा केले जाईल असा इशारा शेडबाळ मठाच्या विश्वस्तांनी दिला आहे.. या मठाच्या विश्वस्तांनी आज नांदणी मठाच्या स्वामीजी, ऍड. असीम सरोदे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी याच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी....
Play Choppal
14
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 07, 2025 09:34:25Pandharpur, Maharashtra:
Anchor - मोदींनी अनेक देशात जाऊन तेथील भारतीयांना एकत्र केले भाषणे केली त्यामुळे तेथील लोक भारतीय लोक एकत्र येऊन सत्तेत सहभागी होतील ही भिती त्या देशातील नागरिकांना आहे. मोदींच्या या धोरणा मुळे ऑपरेशन सिन्दुर साठी कोणताही देशाने पाठिंबा दिला नाही. आता अनेक देश पाकिस्तान साठी मदत करत आहेत. भारताला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे वक्तव्य ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
पुढच्या 15 दिवसात अनेक धक्कादायक घडामोडी घडतील तुम्ही पाहत रहा. शरद पवार हे भाजपचे हसतक आहेत. ते यातून बाहेर पडू शकत नाहीत. समोर दाखवायचे चेहरे आणि काम करण्याचे चेहरे वेगळे आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या कडेच राहतील. सर्वोच्च न्यायालयात एकदा दिलेला निकाल बदलला जात नाही. एक अपवाद वगळता अशी वेळ आली नाही.
प्रकाश आंबेडकर यांनी आरती साठे यांच्या न्यायाधीश नियुक्तीचे समर्थन, त्या संघाच्या सदस्य असतील तर त्यावर बोलता येईल. त्या आहेत की नाही माहीत नाही.
ज्यांना व्हीव्ही पॅट मान्य नाही त्यांनी बोलण्या पेक्षा निवडणुकावर बहिष्काराची तयारी ठेवावी. निवडणूक आयोगाने व्हीव्ही पॅट वापरणे बंधनकारक केले असताना असा निर्णय घेणे योग्य नाही.
पुणे मधील मुलींचे एक प्रकरण समोर आले पण माझा कडे अशी 12 प्रकरणे आहेत. ज्यात पोलिस एफ आय आर दाखल करून घेत नाहीत. अधिकाऱ्यांनी मनमानी करून पोस्टिंग घेतल्याने अधिकारी मंत्रिमंडळ विरोधात बंड करत आहेत
जरांगे हाके यांच्या मागे जनता नाही. आता आपण मास लीडर आहेत दाखवण्यासाठी धडपडत आहेत. अशी टीका त्यांनी केली.
------
Byte - ॲड प्रकाश आंबेडकर
14
Report