Back
वरुड सरोवर: सूखे इलाके में ग्रामीणों ने जल-संपन्नता का नया नमूना स्थापित किया
TTTUSHAR TAPASE
Nov 09, 2025 02:18:52
Satara, Maharashtra
सातारा : दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यातील औंधजवळील वरुड गावाने लोकसहभागाची ताकद दाखवून दिली आहे. ग्रामस्थांनी काही संस्थांच्या मदतीने गावातील कोरडे पडलेले सरोवर पुन्हा जिवंत केले असून, ते कास तलावाच्या धर्तीवर आकर्षक बनवले आहे. या ‘वरुड सरोवर’ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी सरोवराचे काम पाहून गावकऱ्यांच्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. मंत्री गोरे म्हणाले, “या सरोवरात बारा महिने पाणी राहील यासाठी मी स्वतः कटिबद्ध राहीन.” या उपक्रमामुळे वरुड ग्रामस्थांनी दुष्काळी भागात जलसंपन्नतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 09, 2025 04:17:230
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 09, 2025 04:17:070
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 09, 2025 04:16:520
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 09, 2025 04:04:384
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 09, 2025 04:04:183
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 09, 2025 04:02:591
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 04:01:414
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 04:01:303
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 04:00:521
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 09, 2025 04:00:334
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 09, 2025 04:00:201
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 03:35:089
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 09, 2025 03:33:047
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 09, 2025 03:32:4210
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 09, 2025 03:01:2912
Report