Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघर के मोखाडा में बिबटों खतरे के खिलाफ AI कैमरे और सायरन लगाए गए

HPHARSHAD PATIL
Nov 17, 2025 04:21:21
Palghar, Maharashtra
पालघर - मोखाड्यात बिबट्यांचा वावर वाढला असून नागरिकांना सतर्क करण्यासाठी वनविभागाकडून AI कॅमेरे बसवण्यात आले आहेत . मोखाडा तालुक्याच्या वार्घड पाडा येथे सौरऊर्जेवर चालणारे ए आय कॅमेरे आणि सायरन बसवण्यात आले आहेत. हा कॅमेरा 100 मीटर अंतरावरील हालचाली सहज टिपत असून अशी हालचाल जाणवल्यास त्वरितच सायरन सुरू करतो. तसंच सायरन सुरू होताच याची खबर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर जात असून यामुळे बिबट्यांपासून नागरिकांना असलेला संभाव्य धोका टाण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
134
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Nov 17, 2025 06:30:23
16
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 17, 2025 06:17:22
167
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 17, 2025 06:03:41
Nashik, Maharashtra:येवला आणि त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीतील गोंधळ कायम.. गुप्त बैठकांचे सत्र सुरूच येवला हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला तर त्र्यंबकेश्वर नगरपरिषद ही आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्वाची जिल्ह्यातील 11 पैकी अनेक ठिकाणी महायुतीत फूट.. कुठे मैत्रीपूर्ण तर कुठे स्थानिक नेत्यांमधील राजकीय वैमनस्यामुळे होणार थेट लढत 4 नगरपरिषदेत भाजप, 4 जागांवर राष्ट्रवादी तर शिवसेना शिंदे गट एकाच निवडणुकीत स्वबळावर लढणार.. कुठे भाजप राष्ट्रवादी एकत्र तर कुठे भाजपची शिवसेनेसोबत युती तर दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आज निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस.. दुपार पर्यंत आणखी काय राजकीय समीकरणे बदलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष
120
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 17, 2025 06:03:26
131
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 17, 2025 06:03:06
Pimpri-Chinchwad, Maharashtra:*आळंदीत सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट...* घातपाती अन्नातुन विषबाधा होणार नाही याची दक्षता दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस अलर्ट मोडवर आलेत... आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त वारकरी लाखोंच्या संख्येने दाखल झालेत त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन घातपात अन्नातुन विषबाधा होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलीसांच्या सर्व सुरक्षा यंत्रणा आळंदीत अलर्ट झाले असुन पोलीसांचाही तगाडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भिमा नरके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी.
128
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 17, 2025 05:46:23
92
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 17, 2025 05:45:24
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी : राजन साळवी यांच्या मुलाला शिवसेनेने रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारली राजन साळवी यांचा मुलगा अथर्व राजन साळवी प्रभाग क्रमांक 15 मधून होता इच्छुक अथर्वच्या ऐवजी जागा भाजपला सोडली जाणार किंवा भाजपमधून आयात उमेदवार करून त्याला शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार असे दोन पर्याय प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवारीबाबत ट्विस्ट कायम याच प्रभागामधून राजन साळवी यांनी केली होती राजकीय कारकीर्दीला सुरुवात; साळवी राहिले आहेत रत्नागिरीचे नगराध्यक्ष मुलाला उमेदवारी नाकारल्यामुळे राजन साळवी नाराज असल्याची माहिती रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत मुलाला उमेदवारी नाकारल्यानंतर आता उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात शीतयुद्ध रंगणार?
139
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 17, 2025 05:30:15
Pune, Maharashtra:अहिल्यानगर खारे कर्जुने, इसळक, आणि निंबळक परिसरात चिमुकल्यांवर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद.... तीन दिवसात दोन चिमुकल्यांवर बिबट्याने केला होता हल्ला.... हल्ल्यात पाच वर्षीय रियांका पवार हिचा झाला होता मृत्यू तर दहा वर्षीय राजवीर कोतकर झाला होता गंभीर जखमी.. तर बिबट्याला ठार करण्याच्या मागणीसाठी तिन्ही गावच्या गावाकऱ्यांनी गाव बंद ठेवून नगर मनमाड हायवेवर केला होता रास्ता रोको... गावाकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बिबट्याला ठार मारण्याची मिळाली होती परवानगी.... परंतु ठार करण्यापूर्वीचं बिबट्या झाला जेरबंद तर पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला वन विभागा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेऊन नेले वन विभागात....
111
comment0
Report
SKShubham Koli
Nov 17, 2025 05:26:22
Thane, Maharashtra:ठाणे डोंबिवली के बाद अब भिवंडी क्षेत्र में लगभग 1500 से 2000 अनधिकृत दुकानों पर प्रशासन कठोर कार्रवाई करेगा। दुकानदारों ने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात की। उच्च न्यायालय के आदेश के अनुसार ठाणे महानगरपालिका और कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र में व्यापक कार्रवाई तेज हुई है, और अब भिवंडी के अंजुर फाटा क्षेत्र की 1500 से 2000 दुकानों पर भी प्रशासन की तरफ से कार्रवाई की जाएगी। रोड वाइंडिंग के कारण यह कार्रवाई की जाएगी। दुकानदारों ने कहा कि कई वर्ष से हम वहीं दुकान चलाते आ रहे हैं, हमारा भी समाधान किया जाए, अन्यथा कार्रवाई रोकी जाए। इस मांग को लेकर कई दुकानदार उपमुख्यमंत्री शिंदे से मिले। शिंदे ने तुरंत अधिकारियों को फोन कर कार्रवाई को स्थगित कराया।
183
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 17, 2025 05:24:39
127
comment0
Report
Advertisement
Back to top