Back
अतिवृष्टी से प्रभावित किसानों के लिए ई-केवाईसी शिथिल, भरणे ने राहत की घोषणा
NMNITESH MAHAJAN
Sept 30, 2025 12:30:42
Jalna, Maharashtra
जालना : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीतला मोठा अडथळा दूर,ई -केवायसीची अट राज्य सरकारकडून शिथील, कृषीमंत्री भरणे यांची घोषणा, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया(सुधारीत)
अँकर : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीतला मोठा अडथळा राज्य सरकारच्या वतीने दूर करण्यात आला आहे.ई केवायसीची अट राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आली आहे.अतिवृष्टी बाधित अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नसल्यानं त्यांच्या खात्यावर मदत मिळणार नसल्याच्या तक्रारी होत्या.त्यामुळे मदतीपासून कोणताही शेतकरी अथवा बाधित वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने ई-केवायसीची अट शिथिल करण्यात आली असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.दरम्यान कृषिमंत्री भरणे यांच्या या घोषणेवर जालन्यातील शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.सरकारच्या या निर्णयाचं स्वागत आहे.आता सरकारने खरीप पिकांसाठी हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरेपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर काही शेतकऱ्यांनी ई केवायसी अट शिथिल करून फायदा नाही ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 30, 2025 15:37:190
Report
ABATISH BHOIR
FollowSept 30, 2025 14:30:390
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 30, 2025 13:51:322
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 30, 2025 13:48:480
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 30, 2025 13:48:370
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 30, 2025 13:32:160
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 30, 2025 13:00:430
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 30, 2025 12:51:300
Report
ABATISH BHOIR
FollowSept 30, 2025 12:50:590
Report
UPUmesh Parab
FollowSept 30, 2025 12:50:360
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 30, 2025 12:48:150
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 30, 2025 12:33:110
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 30, 2025 12:31:250
Report
KJKunal Jamdade
FollowSept 30, 2025 12:25:260
Report