Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210
खारघर, नवी मुंबई: भाजपा पदाधिकारी के बेटे को हाइड्रो गांजा बिक्री के आरोप में गिरफ्तार
SNSWATI NAIK
Nov 04, 2025 08:40:13
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबईतील खारघर मधील भाजपा पदाधिकारीच्या मुलाला हायड्रो गांजा विक्री प्रकरणी अटक. केयूर गोगरी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून खारघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. केयूर गोगरी आपल्या मित्राकडून थायलंड मार्गे बेकायदेशीरपणे हायड्रो गांजा मागवून त्याची खारघर मधील मुलांना विक्री करत असल्याचे समोर. आरोपी केयूर गोगरी कडून 5 हजार रुपये किंमतीचा 800 मिलिग्राम हायड्रो गांजा जप्त करण्यात आलाय. अमली पदार्थ विरोधी पथकाने केली कारवाई.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Nov 04, 2025 12:56:20
Bhandara, Maharashtra:भंडारा भाजपच्या वतीने निषेध आंदोलन. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अन्यथा उडवून देण्याची भाषा केली असलेल्या खासदारांवर गुन्हा दाखल करावा. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांनी शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अन्यथा उडवून देण्याची भाषा केली आहे. या प्रतिक्रिया नंतर राज्यभर तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. भाजपच्या वतीने खासदारांवर टीका होत आहे. दुसरीकडे भंडारा भाजपच्या वतीने निषेध करण्यात आले असून पोलिस स्टेशन मध्ये खासदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या वतीने होत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 04, 2025 12:56:04
Akola, Maharashtra:अकोला ज़िले में किसानों के साथ मज़ाक ? 3, 5, 8 और 21 रुपए की सहायता राशि के चेक..प्रशासन की सफाई – ‘यह तीसरे चरण की मदद है, किसी को हज़ार से कम नहीं मिले!’ अकोला ज़िले के अकोट तहसील के किसानों के खातों में नुकसान से राहत के नाम पर मदद की रकम जमा की गई है। दिनोडा, नरोडा और कावसा गांव के किसानों को मात्र 3, 5, 8 और 21 रुपए की सहायता राशि उनके बैंक अकाउंट में वितरित किए गए। ‘झी न्यूज ’ ने यह मुद्दा उठाया तो सरकार और प्रशासन हरकत में आया। अब ज़िला प्रशासन यह कह रहा है कि यह सहायता के तीसरे फेज़ के हैं और किसी किसान को एक हज़ार रुपए से कम मदद नहीं दी गई है। अतीवृष्टि की ‘अस्मानी’ मार झेल चुके अकोला ज़िले के किसान अब सरकारी तंत्र की ‘सुल्तानी’ लापरवाही का शिकार हो रहे हैं। दिनो़डा गांव के कई किसानों को केवल 3, 5, 8 और 21 रुपए बैंक खाते में जमा कराए गए । यही स्थिति कावसा, मरोडा और आसपास के अन्य गांवों में भी है। इसे किसानों ने अपमानजनक बताते हुए कुछ किसानों ने दो दिन पहले ही ये चेक ज़िलाधिकारी को वापस कर दिए। इतनी कम राशि में नुकसान भरपाई कैसे हो सकती है यह सवाल किसान पूछ रहे हैं। आदित्य मुरकुटे, युवा किसान। झी न्यूज द्वारा मुद्दा उठाने के बाद प्रशासन जागा और खबरों को गलत साबित करने की कोशिश शुरू हुई। सरकार के सूचना और जनसंपर्क विभाग की आधिकारिक वेबसाइट पर दावा किया गया कि किसान संदीप घुगे को कम राशि मिली, उन्होंने फसल बीमा के लिए रजिस्ट्रेशन ही नहीं किया था। लेकिन यह एक तकनीकी गलती होने की बात सामने आई है। वही अकोला की जिलाधिकारी वर्षा मीणा ने स्पष्ट देते हुए कहा है कि यह नुकसान भरपाई की राशि 2023 की है जिसमें जिन किसानों को 2 , 5 या 8 रुपए कम मिले थे उनकी यह बकाया राशि दी गई है । वर्षा मीना ने कहा कि ऐसा कोई मामला नहीं है और प्रशासन को बदनाम करने की कोशिश हो रही है। वहीं दूसरी और सभी किसानों को 1000 से ऊपर रकम दिए जाने का दवा अकोला के कृषि अधीक्षक ने किया है । मोहन किर्वे, जिला कृषि अधीक्षक , अकोला. ज़िला प्रशासन का दावा है कि अतिवृष्टि से प्रभावित किसानों को कम से कम 1000 रुपए की सहायता राशि दी गई है। लेकिन इस दावे को लेकर कांग्रेस ने सरकार की तीखी आलोचना की है और इसे असंवेदनशील बताया है। जिलाधिकारी और कृषि अधीक्षक की यह मिली भगत होने का आरोप कांग्रेस ने किया है । कांग्रेस प्रदेश प्रवक्ता, अकोला. Final यह कह रहा है कि सरकार और प्रशासन कागज़ी आंकड़े दिखाने में व्यस्त हैं, जबकि ज़मीन पर हक़ीक़त यह है कि लाखों का नुकसान झेल चुके किसानों को एक-अंक या दो-अंक की मदद दी जा रही है। यह व्यवस्था संवेदनहीन और कठोर साबित हो रही है। अब इस मामले में खुद केंद्रीय कृषिमंत्री ने एन्ट्री ली है , जिससे अब इस योजना में कुछ सुधारणा होने की अपेक्षा की जा रही है । जयेश जगड़, झी मीडिया, अकोला
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 04, 2025 12:55:44
Akola, Maharashtra:अकोला जिले के अकोट तहसील के किसानों के खातों में नुकसान से राहत के नाम पर मदद की रकम जमा की गई है। दिनोडा, नरोडा और कावसा गांव के किसानों को मात्र 3, 5, 8 और 21 रुपए की सहायता राशि उनके बैंक अकाउंट में वितरित किए गए। यह मुद्दा उठाने के बाद सरकार और प्रशासन हरकत में आया है। अब जिले प्रशासन यह कह रहा है कि यह नुकसान भरपाई की राशि 2023 की है जिसमें जिन किसानों को 2, 5 या 8 रुपए कम मिले थे उनकी यह बकाया राशि दी गई है। व्यवहार में कहा गया है कि किसानों को 1000 से अधिक रकम दी गई है, लेकिन विपक्ष इसे गलत साबित करने की कोशिश कर रहा है। कुछ किसानों ने चेक वापस कर दिए क्योंकि राशि बेहद कम थी। कृषि विभाग के अधिकारी और जिलाधिकारी ने इस मामले में औपचारिक दावों के बजाय वास्तविक राहत की तस्वीर पर जोर दिया है। अंततः सरकार और प्रशासन कागज़ी आंकड़े दिखाने में व्यस्त हैं, जबकि असल तस्वीर यह है कि लाखों का नुकसान झेल चुके किसानों को एक अंकों या दो अंकों की मदद दी जा रही है। केंद्रीय कृषिमंत्री ने इस मामले में हस्तक्षेप किया है ताकि योजना में सुधार सामने आए।
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 04, 2025 12:53:20
Amravati, Maharashtra:निवडणुकीत पारदर्शकता राहिलेली नाही; अचलपुरात दहा हजार मतं वेळेवर कमी झाले – बच्चू कडू यांचा खडबडजनक दावा. अँकर : अखेर नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका पारदर्शक राहिल्या नसल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद होण्याची शक्यता आहे. सध्या निवडणुका पारदर्शक राहिलेल्या नाही. माझ्या अचलपुरात दहा हजार मतं वेळेवर कमी झाले आहे. जसं मत मारण्याचा अधिकार आहे तसं माझं मत मी दिलेल्या उमेदवाराला मिळाला का हे तपासण्याचाही अधिकार आहे. माझा निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे माझं मत मी दिलेल्या उमेदवाराला मिळालं की नाही हे दाखवण्याची तुमच्याकडे काय तरतूद आहे हे दाखवलं पाहिजे असंही कडू म्हणाले. सध्या मतदाराचे मत हवेत आहे तुमचं मत तुम्हाला भेटला की नाही हे तपासायची सिस्टीमच विस्कळीत करून टाकल्याची गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. हे कट कारस्थान करून इथेच बीजेपी जिंकलेली आहे. शहरातल्या निवडणुका आधी घ्यायच्या त्यातही हिंदू मुस्लिम करायचा यातून निवडणुका जिंकायचा भाजपचा प्लान असल्यासही कडू म्हणाले आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 04, 2025 12:52:57
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 04, 2025 12:52:37
Baramati, Maharashtra:बारामतीतून नगराध्यक्ष पदासाठी जय पवारांच्या नावाची चर्चा... नागरिकांकडून त्यांच्या नाव असेल तर ते गैर नाही.. प्रदीप गारटकर.. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी विचारले असता ते म्हणाले ते स्वतः इच्छुक आहेत की नाही त्यांचा घरात विषय झाला आहे किंवा नाही, आणि माझी अनेक दिवसांपासून भेट नाही ते राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे चिरंजीव आहेत. नागरिकांमधून त्यांच्या नावाची जर चर्चा असेल तर त्यात गैर असणे मला काही वाटत नाही याबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आमचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलेय... इंदापूर नगर परिषदेचे निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर राहणार असणार, इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने घड्याळाच्या चिन्हावर लढवली जाणार असून मित्रपक्ष सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन तसेच याबाबतचा गुरुवारी सहा नोव्हंबर रोजी पक्षप्रमुख आणि सर्वच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका नगरपंचायतींनुसार आरावा घेऊन विचार विनिमय होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. इंदापूर नगरपरिषदेला नगराध्यक्ष पदाला आपल्या नावाची चर्चा आहे यावर ते म्हणाले मी 45 वर्ष काम करत आलो आहे नगरपालिका निवडणुकीत लोकांकडून माझे नाव येणे स्वभाविक आहे मात्र मी निवडणूक लढविणार नाही अनेक तरुण पक्षात आहेत चांगला उमेदवार देऊन तो निवडून आणून चांगल्या पद्धतीचा कारभार करायचा आमचा प्रयत्न राहील
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 04, 2025 12:52:07
Pune, Maharashtra:निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केली आहे, मात्र निवडणूक मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे वारंवार तक्रार केली तरी देखील आमचं ऐकून घेतलं नाही ही एक प्रकारची दडपशाही असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी म्हंटले आहे...मतदार यादीत पारदर्शकता हवी होती...मतदार यादी मध्ये पारदर्शकता नसतानाही निवडणुक लढावी लागणार आहे, मात्र वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल...यंदाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट नसल्याने राज्याचे काय होणार हाच प्रश्न पडतोय याबरोबरच मतदान केंद्रात मोबाईल बाळगण्यास परवानगी दिल्याने हे घातक असल्याचे निलेश लंके यांनी म्हंटलंय. असं असलं तरी महायुती सरकारने निवडणुकीआधी दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाहीत शेतकऱ्यांना सोडला आहे त्यामुळे या मुद्द्यांचा निवडणुकीत आम्हाला फायदा होईल असं देखील खासदार लंके यांनी म्हंटलं आहे
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 04, 2025 12:22:32
Kalyan, Maharashtra:कल्याण स्टेशनवरून आठ महिन्याच्या बाळाचं अपहरण, CCTV च्या माध्यमातून आरोपी गजाआड.. अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या पोलीस सतर्कतेमुळे बाळासह आरोपीचा लागला शोध.. बाळाची चोरी करणारया अक्षय खरे आणि त्याची आत्या सविता खरे या दोघांना महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या, पुण्याहून आलेले दापत्या निलेश पोंगले आणि पूनम पोंगले हे मुलांसोबत कल्याण रेल्वे स्टेशनच्या पुलावर गाढ झोपेत असलेल्या दाम्पत्याच्या कुशीतुन आठ महिन्याच्या बाळाचे एका तरुणाने अपहरण केलं, जाग आल्यानंतर या दाम्पत्याला बाळ दिसले नाही, त्यांनी थेट रेल्वे पोलीस स्थानक गाठले, रेल्वे पोलिसानी शहर पोलिसांना देखील यांची माहिती दिली पोलिसांनी गंभीर दखल घेत कल्याण महात्मा फुले पोलीस आणि कल्याण रेल्वे पोलीसानी तपासाची चक्रे फिरवली. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासत आरोपीची ओळख पटवली. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सतीश सोनवणे, यांनी आरोपीला तत्काळ ओळखले त्याच्या घरी जाऊन तपासले असता बाळ त्याच्या घरी आढळले. पोलिसांनी तत्काळ आरोपी अक्षय खरे, आणि त्याची आत्या सविता खरे, या दोघांना बेड्या ठोकल्या, बाळा सुखरूप त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अवघ्या काही तासात बाळ पुन्हा आई वडिलांना मिळाले, दरम्यान अक्षय ने बाळ का चोरले, तो या बाळाला विकणार होता का ? याचा तपास पोलीस करत आहेत. बाईट, पूनम पोंगरे बाळाची आई, बाईट, कल्याणजी घेटे, ACP कल्याण
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 04, 2025 11:43:02
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगड़च्या भिरा-पाटणूस परिसरातील टाटा विद्यालयाने अचानक नववी आणि दहावीचे वर्ग बंद केल्यामुळे स्थानिक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयामुळे सुमारे ४० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. पालकांनी सांगितले की, शाळेने कोणतीही पूर्वसूचना न देता वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी हीच शाळा उच्च माध्यमिक शिक्षणासाठी उपलब्ध आहे. दोन्ही वर्ग अनधिकृत असल्याने ते बंद करावेत अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्याचे शाळेचं म्हणणं आहे. दरम्यान शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला वर्ग बंद करण्याबाबत नोटीस बजावली असून, त्यांनी तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 04, 2025 11:41:39
Parbhani, Maharashtra:अँकर - हिंगोलीत आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि त्याचे बंधू श्रीराम बांगर हे मतदारांना साड्या आणि रेशन किट वाटप करत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी साड्यांचे आमिष दाखवत असल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संतोष बांगर यांनी वाटप केलेल्या साड्या जाळत आंदोलन केल आहे. हिंगोली शहरातील गांधी चौकात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वाटप केलेल्या साड्या गोळा करून जळून निषेध केलाय. आमदार बांगर आणि त्यांचे बंधू मतदारांना आकर्षित करण्यासाठी साड्या राशन किट वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलाय, निवडणुकांची घोषणा होण्याच्या अगोदरच हिंगोलीत राजकीय वातावरण चांगलेच तापलय, प्रशासनाने साड्या वाटप करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 04, 2025 10:59:28
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 04, 2025 10:59:12
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 04, 2025 10:39:34
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 04, 2025 10:19:12
Pune, Maharashtra:अहिल्यानगर येथील शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळवल्याचा आरोप केला होता. तसेच त्या ठिकाणी त्यांचं संपर्क कार्यालय असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र सध्या त्या जागेवर असलेले भाडेकरू गणेश गोंडाळ आणि श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. गणेश गोंडाळ यांनी या जागेवर आपण भाडेकरू असून तिथे माझ ऑफिस आहे. त्यामुळे ऑफिसवर राष्ट्रवादी पक्षाचा कुठलाही झेंडा किंवा लोगो नाही आमदार संग्राम जगताप माझ्या ऑफिसमध्ये येत असतात असं म्हटलं आहे. तर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी पुण्यातील किरण काळे यांची पत्रकार परिषद ही राजकीय द्वेषातून असल्याचे म्हटले आहे या जागेवर आमदार संग्राम जगताप यांनी ताबा घेतल्याला जागेच्या विक्रीचा कुठलाही व्यवहार झाला नसून दोन वर्षांपूर्वी या जागेच्या विक्री संदर्भात आम्ही जाहिरात दिली होती मात्र अद्याप ती विकण्यात आली नसल्याच सांगितले आहे. तसेच या जागेवर राष्ट्रवादीचा कार्यालय नसल्याचा खुलासा देखील मुथ्था यांनी केला आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 04, 2025 10:18:59
Pune, Maharashtra:अहिल्यानगर येथील शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळवल्याचा आरोप केला होता. तसेच त्या ठिकाणी त्यांचं संपर्क कार्यालय असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र सध्या त्या जागेवर असलेले भाडेकरू गणेश गोंडाळ आणि श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. गणेश गोंडाळ यांनी या जागेवर आपण भाडेकरू असून तिथे माझ ऑफिस आहे. त्यामुळे ऑफिसवर राष्ट्रवादी पक्षाचा कुठलाही झेंडा किंवा लोगो नाही आमदार संग्राम जगताप माझ्या ऑफिसमध्ये येत असतात असं म्हटलं आहे. तर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी पुण्यातील किरण काळे यांची पत्रकार परिषद ही राजकीय द्वेषातून असल्याचे म्हटले आहे या जागेवर आमदार संग्राम जगताप यांनी ताबा घेतला नाही जागेच्या विक्रीचा कुठलाही व्यवहार झाला नसून दोन वर्षांपूर्वी या जागेच्या विक्री संदर्भात आम्ही जाहिरात दिली होती मात्र अद्याप ती विकण्यात आली नसल्याच सांगितले आहे. तसेच या जागेवर राष्ट्रवादीचा कार्यालय नसल्याच खुलासा देखील मुथ्था यांनी केला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top