Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Gautam Buddha Nagar201304

जयपुर मिलावटखोरों के खिलाफ बड़े अभियान: 2727 किलो मिलावटी मिठाई जब्त

AMAsheesh Maheshwari
Oct 15, 2025 17:31:16
Noida, Uttar Pradesh
एवज पांचाल जयपुर “शुद्ध आहार मिलावट पर वार” अभियान में बड़ी कार्रवाई。 जयपुर में खाद्य सुरक्षा टीम की बड़ी कार्रवाई。 2727 किलो मिलावटी मिल्क केक और मावा मिठाई जब्त कर नष्ट。 रिफाइंड तेल, सूजी और ग्लूकोज से बन रही थी मिठाई。 फूड लाइसेंस के बिना चल रहा था कारखाना, सीएमएचओ जयपुर प्रथम की टीम की छापेमारी。 आयुक्त डॉ. टी. शुभमंगला के निर्देश पर हुई कार्रवाई。 बच्चों और जनता की सेहत से खिलवाड़ करने वालों पर सख्त एक्शन । चीथवाड़ी मोड़ पर श्री श्याम मावा पनीर से दूध और मावा के नमूने लिए गए।CMHO जयपुर प्रथम डॉ. रवि शेखावत ने कहा अभियान के तहत मिलावटखोरों की पहचान और कार्रवाई जारी。
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Dec 07, 2025 12:30:55
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत शिवसेना भाजपा वादावर पर्दा. शिवसेनेचे पदाधिकारी अभिजित थरवळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशास तूर्तास स्थगिती. भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या फेसबुक पेज वर पोस्ट वायरल. कल्याण डोंबिवली मध्ये भाजपा और सेनेमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू होते. भाजपाने शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या प्रवेश करून घेतले होता तर शिवसेनेने देखील भाजपाचे पदाधिकारी यांच्या प्रवेश करून घेतला होता. यावरून सेना आणि भाजपामध्ये ठिणगी पडलेली पाहायला मिळत होती. काल शासकीय कार्यक्रमांमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एका व्यासपीठावरती पाहायला मिळाले त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आल्याने काल चर्चा झाली असावी असे बोलें जात आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या फेसबुक पोस्ट वरती अभिजीत थरवळ यांचा प्रवेश स्थगित आहे असा मेसेज रवींद्र चव्हाण यांच्या फेसबुक वरती पोस्ट पडली आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 07, 2025 12:05:15
Chendhare, Alibag, Maharashtra:मधील फोटो महत्वाचे आहेत। स्लग - किल्ले रायगडावर व्यावसायिक अतिक्रमण ? ....... रोप वे स्टेशनला ऐतिहासिक राजवाड्याचा लुक ...... संभाजी राजे छत्रपती यांची नाराजी ........ पुरातत्व विभागाच्या भूमिकेवर आक्षेप ........ अँकर - किल्ले रायगडावरील रोप वेच्या वरील स्टेशनला ऐतिहासिक राजवाड्याचा लुक देण्यात आला आहे. त्याला रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांनी आक्षेप घेतलाय. याबाबत त्यांनी सोशल मिडिया वर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. किल्ले रायगडावरील अनेक वास्तू आज भग्नावस्थेत आहेत त्यांचे संवर्धन करताना पुरातत्व विभाग आडकाठी आणते. रायगड विकास प्राधिकरणाला नियमांच्या चौकटी घालते.असं असताना रोप वे कंपनीच्या बांधकामाला कुणाचा वरदहस्त आहे असा सवाल संभाजी राजे छत्रपती यांनी उपस्थित केलाय. यामुळे किल्ले रायगडला मिळालेले युनेस्कोचे नामांकन धोक्यात येऊ शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. हा व्यावसायिक अतिक्रमण वाद सहन केला जाणार नाही असा इशारा, संभाजी राजे छत्रपती यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमधून दिला आहे।
33
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 07, 2025 11:19:31
Chakan, Maharashtra:चाकण/पुणे - पनवेल में मराठा बांधवांनी मराठा भवन बांधले आहे हे उपक्रम राज्य भर होणे गरजचे हा चांगला उपक्रम त्यांनी राबवला आहे. ऑन कुणबी दाखल पडताळणी - सरकार आणि काही अधिकारी नोंदी असून जाणून बुजून अडथळे निर्माण करत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे की एकही प्रमाणपत्र थांबविणार नाही हे त्यांनी सांगितले आहे. शिंदे समिती सुरू करण्यासाठी सुद्धा मला आश्वासन दिले आता आम्ही वाट पाहतोय. ज्यांच्या नोंदी आढळल्या त्यांना प्रमाणपत्र का दिले जात नाही हे आम्ही पाहतोय नाहीतर आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल. मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. दोनशे वर्षांपूर्वीच्या नोंदी असूनही प्रमाणपत्र दिले जात नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या बद्दल चीट निर्माण होते. ऑन अधिवेशन - आता अधिवेशनात त्यांच्या त्यांच्यातच दोन दिवस लफडे चालतील अधिवेशनाचे दोन दिवस तर त्यांच्या भानातच जाती. शेतकऱ्यांचे वाटोळ करणार शेतकऱ्यांना काही देणार नाही सर्व जातींच्या आरक्षणाचे विषय पेंडिंग पडले सरकारला आयडिया आली असून त्यांनी लोकांची नस ओळखली आहे. हैदराबाद चे गॅजेट्स काढून तीन महिने झालेत त्यावर अजून समिती नाही विखे पाटलांनी शब्द दिलाय त्यांच्यावर विश्वास ठेवलाय हे लई चाभरे आहेत सत्ताधारी असो किंवा विरोधक. शेतकऱ्याची कर्जमाफी करणार तर आदेश द्यावेत. ऑन घातपात - माझ्यावर आता जळायला लागलेत मी चांगले काम करतो म्हणून माझा घातपात करायचा निघाले. मी संरक्षण नाकारले माझ्यासोबत एक पोलीस तरी दिसतोय का..त्याला दम लागतो नार्को टेस्ट वाले आता कुठे गेले त्यांनी पुढ यायला पाहिजे टेस्ट केली पाहिजे मला जात मोठी करायची आहे आणि जात मला उघड पाडत नाही. जर घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय की धनंजय मुंडे यांनी सांगितले होते* जालन्यांच्या एसपी ने गृहमंत्र्याला एकूण धनंजय मुंडे यांना अटक करण्याची परवानगी का घेतली नाही तीन आरोपी आहेत त्यांनी मान्य केले नसते तर वेगळे होते. पुढच्या काळात याचे पडसाद खूप वाईट होणार आहे आरोपींची आणि आमची नार्को टेस्ट करा. सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक मनोहर वाडेकर यांना मातृषोक झाला त्याचे सांत्वन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या चाकण मध्ये आले होते.
140
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 07, 2025 11:04:48
123
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 07, 2025 10:38:03
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात शिवसेनेचा कॉंग्रेसला पुन्हा धक्का माजी महापौर सई खराडे, शिवतेज खराडे आणि इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. कोल्हापुराच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा एक धक्का कॉंग्रेसला दिला आहे. शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी महापौर सौ.सई खराडे आणि शिवाजी पेठ प्रभागातून इच्छुक असणारे त्यांचे चिरंजीव शिवतेज खराडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे भगवा ध्वज देवून शिवसेनेत स्वागत केले.
189
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 07, 2025 10:03:43
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - शंभूराज देसाई, मंत्री - शिवसेना नेते On इंडिगो - - मुंबई पुणे वरून येणारी अनेक उड्डाण रद्द केली आहे - त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे - अधिवेशन चालू आहे, दिल्लीचा तुम्ही दिल्लीतील अधिवेशनात हा विषय सोडवावा असं सुप्रिया सुळे यांना विमानतळावर भेटल्यावर सांगितलं On रायगड किल्ला - रायगड किल्ला हा पूर्णपणे पुरातत्व विभागाच्या अंतर्गत किल्ला आहे - त्याबाबतचे सर्व अधिकार पुरातत्त्व विभागाला आहेत, पुरातत्त्व विभागाच्या नियमात न बसणारा असा जर कुठलं काम केलं असेल तर जिल्हाधिकार्‍यांकडून चौकशी केली जाईल On उद्धव ठाकरे विरोधीपक्ष नेते - उद्धव ठाकरे साहेब दोन वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते, विधिमंडळाचा कामकाज विधिमंडळाचे नियम परंपरा यांचा त्यांना निश्चितच सखोल अभ्यास असणार असं अभिप्रेत आहे - विरोधी पक्ष नेता नेमण्यास पुरेसं संख्याबळ लागतो, पण ते संख्या पण एखाद्या पक्षाकडे नसेल तर ओढून ताणून आणता येत नाही - मला हे नाही दिलं तर ते तुझं काढून घेतो हे जसं लहान मुलं भांडतात खेळताना तसे नसते - विधिमंडळाच्या नियमांचे पुस्तक आहे, त्याचं वाचन करावं अधिवेशनात यावं आणि अध्यक्षांना आपले म्हणणं मांडवा - मुख्यमंत्र्यांना भेटावं आणि आपलं म्हणणे मांडावं - ज्या प्रथा परंपरा आहेत त्याला धरूनच सर्व कामकाज चालतं On शिंदे -चव्हाण भेट - - याबाबतीत तुम्ही त्या दोघांना विचारलं तर बरं होईल, शेवटी आता कार्यक्रम कल्याण डोंबिवली मध्ये झाला आम्ही होतो मतदारसंघात - आमची अजून भेट नाही झाली, आज संध्याकाळी चहापान भेट होईल त्यावेळी रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा होईल त्यावेळी आम्ही बोलू आणि सांगू On मंत्री बंगले खर्च - - अजून बंगल्यावर पोहोचायचं आहे, बंगल्यावर पोचतो, काय खर्च केला ते बघतो आणि मग उद्या भेटल्यावर मी सांगतो हे सहा व सातव वर्ष आहे मंत्री पदाचा मात्र माझ्या बंगल्यावर वारे अनावश्यक खर्च झाला असं नाही
99
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 07, 2025 09:45:52
Junnar, Pune, Maharashtra:उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनला असून या परिसरात बिबट्याचे मनुष्यासह पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढत चालले आहे, या परिसरात भर दिवसा बिबट्याच दर्शन होऊ लागलंय... असाच एक प्रसंग जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे घडला असून अशोक दरेकर या शेतकऱ्याच्या घरी रात्री बिबट्या ने पाळीव कुत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय.. मात्र शेतकऱ्यांच्या या पाळीव रखवालदारांनी बिबट्याला पळून लावलंय, अशोक दरेकर या शेतकऱ्याच्या तीन पाळीव कुत्र्याच्या एकीचे बळ पाहून बिबट्या ने हि धुम ठोकली... बिबट्या म्हटलं की भल्याभल्यांना धडकी भरते मात्र एकीचे बळ काय असतं हेच या पाळीव श्वानांनी दाखवून दिलंय... काळ्या ढवळ्या आणि हल्क या तिन पाळीव कुत्र्यांची एकी पाहून शिकारी साठी आलेला बिबट्या शिकार न करताच खाली हात धुम ठोकून पळून गेलाय... उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर आंबेगाव खेड जुन्नर हा बिबट्या चा हॉट्स्पॉट गेली काही वर्षात बिबट्या च्या हल्ल्यात या चार तालुक्यात ५६ लोकांचा झालाय बिबट्या च्या हल्ल्यात मृत्यू... २५ हजारांपेक्षा जास्त मुक्या प्राण्यांची केलीय बिबट्या ने शिकार... २००० हजारांपेक्षा जास्त या परिसरात बिबट्या ची संख्या... खरतात या बिबट्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्याने या बिबट्यांना जेरबंद करण्यात हुशक पडतंय, या बिबट्यांना जेरबंद केल्यानंतर सध्या ठेवायचं कुठे हा गि मोठा प्रश्न सध्या या परिसरात उभा राहिलाय त्यामुळे बिबट्या च्या दहशतीने नागरिकांच भर दिवसा हि घराबाहेर पडनं अवघड झालंय अशोक दरेकर शेतकरी End Vo... पाळीव श्वानांच्या या एकीमुळे एकीचे बळ किती मोठ आहे आणि एकीने कुठली हि गोष्ट अशक्य नाही हेच या निमित्ताने सांगाव लागतंय प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
129
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 07, 2025 09:18:55
Yeola, Maharashtra:संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील येवला नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा केंद्राबाहेर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराकडून खाजगी सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सोनु तुला माझ्यावर भरोसा नाय काय या गाण्याची आठवण सर्वांना झाली आहे पाहूया आमचा विशेष रिपोर्ट. VO :- मंत्री छगन भुजबळ यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ… नगरपरिषद निवडणुकीत प्रचंड राजकीय तापमान चढलेलं आहे. अशातच आज ईव्हीएम सुरक्षेबाबत पहिल्यांदाच मोठी घटना समोर आली आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे पुतणे रूपेश लक्ष्मण दराडे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार… तर दुसऱीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार राजेंद्र भाऊलाल लोणारी. या कट्टर लढतीच्या दरम्यान, ईव्हीएम सुरक्षा केंद्राबाहेर खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक झाल्याचं समोर आलं. 121 with शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडे *BYTE*— विरोधी उमेदवार राजेंद्र लोणारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट Vo:- दरम्यान, शिंदे गटाकडून मात्र हे आरोप फेटाळण्यात आले असून, “सुरक्षेसाठी रक्षक ठेवले, निवडणुकीत काहीही गैर नाही” असा दावा केला जात आहे. भुजबळांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक मानली जात असल्याने येवल्यातील प्रत्येक हालचाल राजकीयदृष्ट्या महत्वाची ठरत आहे.
171
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 07, 2025 08:54:07
Vasai-Virar, Maharashtra:वसईत गाडीला कट मारल्याच्या कारणावरून तुफान हाणामारी; 9 जणांवर गुन्हा दाखल. वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर फाटा येथे किरकोळ कारणावरून मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. काळ्या रंगाच्या क्रिएटा कारला कट का मारला, या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. हा सर्व प्रकार काल शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडला असून, संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेरात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिएटा कारला कट मारल्याच्या रागातून तब्बल 9 ते 10 जणांनी एकत्र येत पीडित व्यक्तीवर लाथाबुक्क्यांनी, दांडक्यांनी तसेच लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या मारहाणीत पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
251
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 07, 2025 08:38:33
Nagpur, Maharashtra:नागपूर प्रवीण दरेकर, भाजपा नेते आमच्याच महायुतीत आता एकमेकांना ताकद दाखवण्याची भाषा कोणी करू नये. महायुतीत समन्वयानने पुढे जाणार आहे... कोणाची किती ताकद निवडणुकीचा निकाल आल्यानंतर समोर येईल रवींद्र चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष आहे... ते एक जबाबदार नेते आहेत...निलेश राणे यांनी आता त्यांच्यावर भाष्य करण्यापेक्षा थोडे संयमाने घ्यावे राणे यांची कोकणात ताकद आहेच.. राणे साहेब कोकणात मोठं नेतृत्व आहे... त्यामुळे संपण्याचा विषय नाही... भाजपाचे मोठे नेते आहेत.. त्यांचे चिरंजीव पालकमंत्री आहे.. त्यामुळे ताकद आहेच इंडिगो - आमदार फटका अत्यंत अस्ताव्यस्त चित्र इंडिगोच्या दुरावस्थेमुळे झाले आहे.... त्याचा परिणाम आम्हाला भोगावे लागला....आम्ही अनेक आमदार इंडिगो ने येणार होतो... तिकीटही काढल्या होत्या...मात्र सर्व तिकिटर रद्द करावी लागली...ग्रुप करून आम्हाला यावे लागले.. सहा -सात जणांनी कॉन्ट्रीब्युशन करून प्रायव्हेट फ्लाईट करून आलो
195
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 07, 2025 08:31:07
Akola, Maharashtra:अकोला में अवैध पानी चोरी के आरोपी दातकर पर दहीहंडा पुलिस ने मामला दर्ज किया है। उनके hingani गावातील सरपंच कल्पना पळसपगार ने 2010 से लगभग 4,95,352 रुपये मूल्य के पानी की चोरी का आरोप लगाया था। गाव को पानी पहुँचाने वाली टंकी में 160 मिमी की पाइप अवैध तरीके से जोड़कर दातकर ने पानी अपने खेतों व घर की तरफ मोड़ लिया, ऐसा उनका दावा था। इससे पहले जिल्हाधिकारी के पास भी शिकायत दर्ज कराई गई थी। स्थान-निरीक्षण के लिए आए तत्कालीन कार्यकारी अभियंता और उप-अभियंता को अवैध कनेक्शन मिलता दिखा, पर तब दातकर परारोध करते हुए अधिकारियों को भगा देने का आरोप भी लगाया गया था। बाद में अवैध कनेक्शन को तोड़कर बंद कर दिया गया था। सरपंच ने पुलिस व जिल्हाधिकारी को कई आवेदन दिए, पर कार्रवाई नहीं हुई, जिसके बाद उन्होंने अदालत की शरण ली। अकोट न्यायालय ने दहीहंडा पुलिस को मामला दर्ज करने के आदेश दिए, जिसके बाद दातकर पर मामला दर्ज किया गया। जिल्हा परिषद की चुनावी घड़ी के चलते इस कार्रवाई ने राजनीतिक हलकों में हलचल मचा दी है।
173
comment0
Report
Advertisement
Back to top