Back
NGP Taywade Byte: ओबीसी आंदोलन में 12 में से 2 मांगों पर निर्णय इंतजार
AKAMAR KANE
Sept 09, 2025 06:00:33
kolhapur, Maharashtra
Ngp Taywade Byte
live u ने फीड पाठवले
----------------------
नागपूर -
बाईट - डॉ बबनराव तायवाडे,अध्यक्ष,राष्ट्रीय ओबीसी महासंघ
On ओबीसी बैठक -
- ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सोडवायला आले होते,त्यावेळी 14 मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या, तेव्हा त्यांनी उत्तरादाखल त्यांनी सांगितलं होतं की बारा मागण्या मान्य करतोय आणि दोन मागणी संदर्भात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ समोर निर्णय होईल
- ज्या बारा मागण्या होत्या यासंबंधी शासन निर्णय घेण्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहवर साडेचार वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे
- बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार परिणय फुके,ज्या विभागाशी संबंधित आहेत त्या विभागाचे सचिव,आणि आमचे 25 जणांचे शिष्टमंडळ या बैठकीत उपस्थित राहणार आहे
-on ओबीसी नेते मतभेद -
- पूर्ण महाराष्ट्र आणि देश बघतो आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा एनजीओ आहे, ओबीसी समाजाच्या केंद्राची आणि राज्याशी संबंधित आहे त्या मागण्या मांडण्याकरिता आम्हाला जे कोणी मंत्रिमंडळ असतील त्यांच्यासमोरच मांडाव्या लागणार आहेत
- आजपर्यंत दहा अधिवेशन झाले,त्या अधिवेशनात आम्ही सर्वच पक्षाचे नेत्यांना निमंत्रित केला आणि ते आले, भाजपचे आले काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे सर्वच लोक आले
- या सर्वांच्या समस्या आम्ही आमच्या मागण्या मानतो आणि त्यावर चर्चा होऊन मंत्रिमंडळात मागण्या मान्य होऊन केंद्र आणि राज्य सरकारने मान्य केलेला आहे, त्यामुळे या गेल्या दहा वर्षात मी ओबीसी समाजाचे विद्यार्थी युवक आणि सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता 58 जीआर काढून घेतले आहेत
- आजपर्यंत कोणीही काढलेले नाही हे जीआर एखाद्याने तरी पुढे यावं आणि सांगावं साठी हा शासन निर्णय काढला होता
- ज्यांना ओबीसी राष्ट्रीय महासंघात काम करायचे त्यांनी आपले राजकीय जोडे बाहेर काढावे आणि नंतर यावे
- आरक्षणाचे रक्षण करणं हे आमचा आद्य कर्तव्य आहे, त्यासोबतच ज्या सोयी आणि सवलती सरकारने द्यायला पाहिजे त्याची सातत्याने मागणी आम्ही करत असतो, म्हणून आतापर्यंत 58 जीआर करण्यात आम्ही यशस्वी झालो आहे
- मी जर आहारी गेलो असतो तर हे आंदोलनच सरकारचे विरोधात उभे राहिले नसतं, सरकारचे विरोधात आंदोलन केल्यावर सरकारने आम्हाला आश्वासन दिले की आम्ही आरक्षणाला धक्का लावणार नाही
- त्यावेळी एकही आला नव्हता आमच्या सोबत आता मागणी पूर्ण झाल्यावर
- सरसकट हा शब्द मराठा आंदोलकांनी मागे घेतला आहे, जो शासन निर्णय निघालेला आहे ते प्रचलित पद्धतीनुसार आहे
On जरांगे प्रमाणपत्र अल्टीमेटम -
- या शासन निर्णयामध्ये ज्या अटी घातल्या आहेत त्या अटींचा पालन जी व्यक्ती करेल त्या व्यक्तीला प्रमाणपत्र सरकार देणारच आहे त्यासाठी अशा व्यक्ती पुढे आल्या पाहिजे आमच्याकडे वडिलोपार्जित वंशावळनुसार एवढे नातेवाईक आहोत या नातेवाई पैकी माझ्याकडे हे प्रमाणपत्र आहे आणि या आधारे वितर नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात यावे, ज्याच्याकडे कागदपत्र असतील त्याला सरकार प्रमाणपत्र देणे
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 08:21:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:410
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:570
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:48:523
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:47:165
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 07:46:120
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:45:490
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 07:45:130
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 07:30:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 07:24:212
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:23:344
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 07:20:413
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:20:003
Report