Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

अकोल्यात निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू, ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे!

JJJAYESH JAGAD
Jul 19, 2025 03:06:01
Akola, Maharashtra
5 फाईल्स आहेत..AVBB Anchor : अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील मनब्दा ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणाचा थेट फटका एका निष्पाप बालकाच्या जीवाला बसला आहेय. मनब्दा येथील पाच वर्षीय अनिकेत अभिजीत तायडे या अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू पाण्याच्या डबक्यात पडून झाला आहेय मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजता अनिकेत हा बालवाडीला जाण्यासाठी आपल्या घरून निघाला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो अंगणवाडीत पोहोचला नाही. कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोधाशोध केली असता, तो गावातच असलेल्या एका डबक्यात मृतावस्थेत आढळून आलाय..या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून, गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहेय.. वारंवार तोंडी आणि लेखी तक्रारी करूनही संबंधित डबक्याची योग्य देखभाल न केल्यामुळे ही दुर्घटना घडली, असा गावकऱ्यांचा आरोप आहेय. अनिकेतच्या वडिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलाचा जीव गेला असल्याचा थेट आरोप केला आहेय. सध्या ग्रामपंचायतीच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्हं निर्माण होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी गावकऱ्यांची जोरदार मागणी आहेय... Byte : अभिजीत तायडे, मृतक मुलाचे वडील Byte : संघपाल वानखडे, ग्रामस्थ
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top