Back
पीएमआरडीएचा डीपी रद्द, शेतकऱ्यांचा जल्लोष! एकत्र येऊन साजरा केला आनंद
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 20, 2025 05:35:30
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2007ZT_MAVAL_EWAY_DP_ROAD
Total files : 05
Headline -पीएमआरडीएचा डीपी रद्द केल्याने शेतकऱ्यांचा जल्लोष
Anchor:
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर दोन्ही बाजूंनी नियोजित पुणे महानगर विकास प्राधिकरण यांनी तीस मीटर रुंदीच्या आरक्षित सर्विस रस्त्याला पन्नास गावातील शेतकऱ्याचा तीव्र विरोध होता. याबाबत संबंधित विभागाकडे हरकती देखील शेतकऱ्यांनी नोंदविल्या होत्या. गेली पंचवीस वर्षे शेतकऱ्यांचा हा लढा सुरू होता. अखेर उच्च न्यायालयाने पीएमआरडीएचा प्रारूप विकास आराखडा रद्द केल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला आहे. त्यामुळे मावळातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करून एकमेकांना पेढे भरवून तोंड गोड केलं. एक्स्प्रेस वे वरील नवीन उर्से टोलनाका या ठिकाणी सर्वांनी एकत्रित येऊन आनंद साजरा केला तसेच सरकारचे आभार मानले. मुंबई पुणे, तसेच पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वरील दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडवर पुणे महानगर विकास प्राधिकरण यांनी ३० मीटर रुंदीचे आरक्षण टाकले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यास मोठया अडचणींना सामोरे जावं लागत होते. या सर्व्हिस रस्त्याला शेतकऱ्याचा तीव्र विरोध होता. याबाबत संबंधित विभागाकडे हरकती देखील शेतकऱ्यांनी नोंदविल्या होत्या. उच्च न्यायालयाने पीएमआरडीए चा प्रारूप विकास आराखडा रद्द केल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला आहे.
बाईट : सुभाष धामणकर अध्यक्ष शेतकरी कृती समिती, एक्स्प्रेस वे मावळ. (file no.03)
बाईट : कृष्ण कारके, शेतकरी (file no.04)
बाईट : गुलाब घारे, शेतकरी (file no.05)
3
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowJul 20, 2025 10:05:51Pandharpur, Maharashtra:
20072025
Slug - PPR_MAHAJAN_BYTE
file 08
-----
Anchor - ठाकरे ब्रँड कधीच संपलेला आहे बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली तेव्हाच हा ब्रँड संपला, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना दिले उत्तर
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आपल्या मतदारसंघातील वारकऱ्यांसोबत आज पंढरपूर मध्ये आले आहेत त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला
जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा गोष्ट वेगळी होती मात्र जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले बाळासाहेबांच्या विचारात तिलांजली दिली तेव्हाच ठाकरे ब्रँड संपलेला आहे. प्रश्न यांचेच उत्तर यांचीच आणि हे असली कसली मुलाखत घेतात कोण बघणार या मुलाखती, लोक हसू लागले आहेत. दोघांनी मुलाखत घ्यायचे हा काय विषय होऊ शकतो का
रायगडच्याच पालकमंत्री पदाबाबत काय विचारता, नाशिक बद्दल ही विचारा असे म्हणत महाजन यांनी पांडुरंगाला साकडे घालूया, हा विषय संपतोय का, पण सध्या कुंभमेळ्याची जबाबदारी शासनाने माझ्यावर दिलेली आहे. त्या दृष्टीने मी त्यासाठी काम करतोय. असे म्हणत पालकमंत्री पदावरून अधिक बोलणे टाळले.
येत्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी भुई सपाट झालेली दिसेल. असे म्हणत महा युतीला चांगलं यश मिळण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातले चार मंत्री काढणार आहेत याबाबत संजय राऊत म्हणत असतील तर ही आतल्या गोठातली माहिती आहे. त्यांना माहिती असेल त्यांचे जर वर काय आमच्या पक्ष्यांची वरिष्ठांशी बोलणं झालं असेल तर ते त्यांनाच माहित ते त्यांनाच विचारा असं म्हणत संजय राऊत यांची खिल्ली उडवली
हनी ट्रॅप बद्दल वडेट्टीवार आरोप करता येत नाना पटोले पेन ड्राईव्ह दाखवत आहेत त्यांनी एखादा टक्का तरी पुरवा दाखवला पाहिजे. कुठलीही स्पष्टता याबाबत नाही. पुरावे आहेत तर त्याने दाखवलं पाहिजे मात्र मला वाटतं हे सगळे हवेतले गोळीबार आहेत
कृषी मंत्री रमी खेळताना दिसत आहेत असे जर असेल तर हे योग्य नाही अयोग्य आहे विधानसभेमध्ये बसून असं कोणी करत असेल तर याचे समर्थन करू शकत नाही.
विरोधी पक्षातले अनेक खासदार हे संपर्कात आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे अधिक लोक आहेत आता त्यांना तिकडे राहायचं नाही. कायदेशीर अडचणी असल्यामुळे त्यांचा प्रवेश होऊ शकत नाही मात्र ते सांगतात की आम्ही तुमच्या सोबतच आहे
कोणत्या सीडीमुळे सरकार आलं हे असं म्हणत आहेत तर ती सीडी विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिली उगीच हवेत गोळीबार करून लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा हा प्रकार असल्याचं महाजन म्हणाले
----
byte - गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री
4
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 20, 2025 10:03:51Kalyan, Maharashtra:
*योगेश कदम गृहराज्यमंत्री पॉइंटर*
शिवसेना शिंदे गटाचा टिटवाळा येथे शाळेच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे गुणगौरव सोहळ्यासाठी आले होते यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना
*ऑन कोकाटे रमी व्हिडिओ*
तो व्हिडिओ मी अजून पाहिलेला नाही पाहिल्यावर मी त्यावर काहीतरी बोलेल
*ऑन आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे टीका*
आज एक वेगळा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करायचा
*शिवसेना-भाजप मध्ये फूट पडले आहे असे एक वातावरण तयार करायचं*
स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात
या अधिवेशनामध्ये दिसून आलं की कोण कोणासोबत होतं
मागच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे सिंहाचा वाटत हा कोणीही नाकारू शकत नाही
*महाराष्ट्र ला महायुती मधून यश मिळालेला आहे शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा होता*
आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे मंत्री काम करत आहोत
आमच्या मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलं वातावरण आहे
*ऑन उद्धव ठाकरे*
*उद्धव जी जेव्हा सोनिया गांधींना भेटायला जातात दिल्लीत गेले होते त्याचं काय*
*महाविकास आघाडी असताना मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही काँग्रेसचे तळवे चाटले त्याचं काय*
हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवला काँग्रेसचे साथ तुम्ही स्वीकारली
*सोनिया गांधींना भेटायला तुम्ही दिल्लीत जातात*
वंदनीय बाळासाहेब असते तर हे त्यांनी केलं असतं का
हे त्यांनी स्वतःला विचारव
*सगळे बोट तुम्ही दाखवतात त्यावर तीन बोट आपल्याकडे असतात याचं भान ठेवलं पाहिजे*
*ऑन फडवणीस सल्ला*
आज गृहराज्यमंत्री म्हणून फडवणीस साहेबांसोबत जे मला काम करायला मिळते
आज महसूल राज्यमंत्री आणि अन्य जे काही माझ्याकडे खाते आहेत त्यामधून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत आहोत
आमच्या नेतृत्वाची प्रतिमाची कुठेही बदल होणार नाही ते जबाबदारी आमची ती व्यवस्थितपणे मी पार पडतोय
*जे काही आरोप आहेत वेळेत उत्तर काही दिवसातच देणार*
*ऑन उद्धव ठाकरे मुलाखत*
*उद्धवजींची मुलाखत कुणी बघत नाही*
एके शिवसैनिक त्यांची मुलाखत बघत नाही
*स्वतःच्याच नेत्यांकडून मुलाखत घेणं स्वतःच उत्तर द्यायची हे जगामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतोय*
*त्यामुळे अशा मुलाखतला आम्ही महत्त्व देत नाही*
byte.. योगेश कदम
गृहराज्य मंत्री
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 20, 2025 10:01:06Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
9 FILES
SLUG NAME -SAT_DESAI
*सातारा: शंभूराज देसाई बाईट पॉइंटर*
कृषिमंत्री कोकाटे हे नेमकं मोबाईल मध्ये काय पाहतायत हे पहावं लागेल. मोबाईल मध्ये जर गेम खेळत असतील तर हे योग्य नाही सर्वांनीच विधिमंडळातील नियम पाळले पाहिजेत. कोकाटे हे स्वतः याचा खुलासा करतील
दोन शिवसेना एकत्र येतील अशी आशा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली असेल यावर शंभूराज देसाई यांनी असं कोणीही आशा व्यक्त करू शकतो.. आता उबाठा आणि मनसे एकत्र येणार अशी आशा धरून काहीजण बसले आहेत.... मात्र मनसे म्हणत आहे आम्ही मराठीचा मुद्द्यावरून एकत्र आलो आहे.. आमच्या पक्षात राष्ट्रीय राज्य कार्यकारणी झाली यामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी कोणतीही चर्चा नाही.
आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्या बातम्या पाहून कोणीतरी गावी जाईल अशी टीका शिंदेंवर केली याला शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिल आहे.... छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा दाखला देत संताजी आणि धनाजी त्यांचे शूर सरदार होते. मुघलांची घोडी तळ्यामध्ये पाणी प्यायला गेले तरी त्यांना हे दोन शूर सरदार दिसायचे. अशी अवस्था उबाठा नेत्यांची झाली आहे. सगळीकडे आमचे साहेब त्यांना दिसतात.. जास्त बोलू नका आमच्याकडे अनेक गोष्टी आहेत. नितेश आणि नीलेश राणे नेहमी म्हणत असतात अनेक गोष्टींची चौकशी करा. यामध्ये कोणाचे कुठे संबंध आहेत हे उघड होईल. असे जर सातत्याने उबाठा चे नेते बोलू लागले तर सर्व प्रकरणाच्या खोलात जावे लागेल
हनी ट्रॅप प्रकरणात फडणवीसांनी सांगितलेला आहे असला कुठला हानी नाही आणि ट्रॅप ही नाही कपो कल्पित या गोष्टी आहेत. ज्या आधारे वडेटीवार बोलतायत... हा पुरावा पहिल्यांदा अध्यक्षांकडे द्यावा लागतो तो दिलेला नाही. याचा अर्थ हवेत तीर मारायचं काम काँग्रेसचे नेते करत आहेत. असं कोणताही प्रकरण घडलेलं नाही
सरनाईक हे कोणत्या अर्थाने शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील हे बोलले हे मला माहीत नाही. मला त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय समजणार नाही यावर मी नंतर बोलेल
उबाठाच्या नेत्यांचं असे म्हणणं आहे जादूटोणा करून महायुतीने 200 जागा मिळवल्या तर लोकसभेला महाविकास आघाडीने केला असा कोणता जादूटोणा केला की तुमचे उमेदवार निवडून आले तुम्ही दहा डायनासोर कापले होते का?..
जादूटोणा करून जर जागा निवडून येत असत्या तर आपण खोल्या भरून पैसे ठेवले असते.. जादूटोण्यावरून उबाठा गटाच्या नेत्यांनी बोलणे म्हणजे आता यांची परिस्थिती किती केविलवाणी झाली याचा अंदाज येतो.
शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा जातोय या उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियाला शंभूराज देसाई यांनी प्रतिउत्तर दिलय. महायुतीच्या सरकारचा कारभार योग्य चालू आहे. अनावधानाने कळत नकळत महायुती मधील काही नेत्यांकडून काही चुका घडत असतील तर त्यांना सावरण्याची समजावण्याची संधी आमचे तिन्ही वरिष्ठ नेते देतात. दुसऱ्या कोणी आम्हाला सांगायची गरज नाही
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे दिली आहे ते आमचे चांगले मित्र आहेत उत्तम नेते आहेत मात्र त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कोणताही परिणाम पश्चिम महाराष्ट्र किंवा जिल्ह्याच्या राजकारणावर होणार नाही. महायुती जिल्ह्यामध्ये भक्कम आहे असे मत शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले
राज आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेत.. राजकीय मुद्द्यावरून त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.. तुम्ही दोघांचीही मुलाखती पहा. त्यांनी कार्यक्रमात कोणताही पक्षाचा झेंडा वापरलेला नाही. निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही पक्षांच्या भूमिका स्पष्ट होऊ द्या मग आम्ही यावर बोलू
0
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 20, 2025 10:00:46Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2007ZT_JALNA_ROTA(6 FILES)
जालना : कोथिंबीरीचे भाव कोसळले,व्यापारी 2 रुपये किलोनं कोथिंबीर मागत असल्यानं शेतकऱ्यानं फिरवला दिड एकर कोथिंबीरीवर ट्रॅक्टर
अँकर : कोथिंबीरीचे भाव कोसळले आहेत.व्यापारी शेतकऱ्यांना 2 रुपये किलोनं कोथिंबीर विकत मागत असल्यानं शेतकऱ्यानं दिड एकर कोथिंबीरीवर ट्रॅक्टरच्या माध्यमातून रोटाव्हेटर फिरवला आहे.दिड एकर कोथिंबीरीवर 70 हजारांचा खर्च करूनही निव्वळ उत्पन्न तर दूर पण साधा खर्चही निघत नसल्यानं भागवत पंडित या जानेफळ गावच्या शेतकऱ्यानं त्यांच्या दिड एकरावरील कोथिंबीरीवर रोटाव्हेटर फिरवला.
बाईट : भागवत पंडित,शेतकरी
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 20, 2025 09:36:19Washim, Maharashtra:
वाशिम :
File:2007ZT_WSM_SWABHIMANI_INGOLE
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर :राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर, स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले यांच्याकडून कोकाटे यांना कीटकनाशकाची बॉटल पोस्टाने पाठवण्यात आलीये.त्यांनी हे जहर प्यावं आणि आत्महत्या करावी किव्हा, राजीनामा द्यावा असा संताप इंगोले यांनी व्यक्त केलाय.राज्यातील शेतकरी आत्महत्या करताहेत,अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट ओढवलंय, पाऊस नसल्यानं काही भागातील शेतकरी चिंतेत आहेत आणि मंत्री लोकशाही च्या पवित्र मंदिरात रम्मी खेळताहेत हे प्रचंड संतापदायक आहे.
बाईट: दामू इंगोले,युवक प्रदेश अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
1
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 20, 2025 09:33:34Ratnagiri, Maharashtra:
भास्करराव जाधव यांनी गायलं नांगरणी स्पर्धेच्या सुरुवातीला पारंपारिक गाणे
चिपळूण
चिपळूण तालुक्यातील नायशी गावातील नांगरणी स्पर्धेला भास्करराव जाधव यांनी झेंडा दाखवला आणि स्पर्धेला सुरुवात झाली
या राज्यस्थरीय स्पर्थेच्या सुरवातीला भास्कर जाधव यांनी पारंपारिक गाणं गायलं आणि स्पर्धेला सुरुवात केली
पाहूया भास्कर जाधव यांनी गायलेल्या पारंपारिक गाण्याची झलक
लोकेशन
चिपळूण
नायशी शेत नांगरणी स्पर्धा
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 20, 2025 09:31:57Shirdi, Maharashtra:
Anc - आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी शिर्डीला येत साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं..साईबाबांच्या दर्शनाने आत्मिक शांती आणि ऊर्जा मिळते, असे त्यांनी यावेळी सांगितले. "साईबाबांच्या दर्शनाने ऊर्जा, ताकद मिळते आणि सगळ्या अडचणी दूर होतात. मी स्वतः अनेक वेळा अनुभव घेतले आहेत. त्यामुळे जेव्हा साईबाबा बोलावतात, तेव्हा मी नक्कीच येतो. "राज्यातील सर्व नागरिक सुखी असावेत, त्यांची दुःखे दूर व्हावीत आणि सर्वांना साईबाबांचे आशीर्वाद लाभावेत, अशीच प्रार्थना मी साई चरणी केली आहे."दर्शनानंतर साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी खासदार राघव चड्डा यांचा औपचारिक सत्कार केला.
0
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 20, 2025 09:06:56Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- रोहित पवार ऑन माणिकराव कोकाटे 121
फीड 2C
Anc:- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील ऑनलाइन पत्ते खेळताना चा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट केला आहे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत विधिमंडळामध्ये कृषी विषयक चर्चा सुरू असताना कृषिमंत्री पत्त्याचा रमी हा गेम खेळतात हे खूप दुर्दैवी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे रोहित पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
121 रोहित पवार राष्ट्रवादी SP
9
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 20, 2025 09:03:35Akola, Maharashtra:
6 फाईल्स आहेत..AVB
Anchor : अकोला स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कामगिरी करून दोन चोरट्यांना अटक केली आहेय, ज्यांच्यावर दीड लाखाचा मंगळसूत्र चोरल्याचा आरोप आहेय.. ही टोळी गुजरातमधील असून यांच्यावर 25 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत..नागरिकांमध्ये गुन्हेगारांची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने अकोला पोलिसांनी आरोपींची ' परेड पॅटर्न ' सुरू केला आहेय..जनतेसमोर परेड आयोजित करून गुन्हेगारांनाची भीती मिटवण्यासाठी प्रयत्न करीत आहेय..या परेडमध्ये चोरट्यांनी चोरलेल्या मंगळसूत्र महिलेला परत केला आणि गुन्ह्यासाठी माफी ही मागितली. त्याचबरोबर, चोरट्यांनी अकोल्यात पुन्हा येत नसण्याची आणि चोरी न करण्याची ग्वाहीही सुद्धा दिली आहेय..या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला असून पोलीस प्रशासन प्रभावीपणे काम करत असल्याची भावना निर्माण झाली आहेय.
Byte : गजानन पडघन , पोलीस उपविभागीय अधिकारी..
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 20, 2025 09:03:09Lasalgaon, Maharashtra:
अँकर:- आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकेतस्थळाचे लोकार्पण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभरातील शेतकऱ्यांना लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या कांदा पिकाविषयी अथवा इतर भाजीपाला पिकांच्या भावाविषयी माहिती मिळणार असून डिजिटल युगात कृषी उत्पन्न बाजार समितीने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे त्यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असे मत रोमांटिक छगन भुजबळ यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती तसा संचालक मंडळ ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 20, 2025 08:30:54Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2007ZT_MAVAL_LON_LOOT
Total files : 02
Headline : लोणावळ्यात एका चिक्की च्या दुकानदाराला बंदूक दाखवून पहाटेच्या सुमारास लुटण्यात आले,
Anchor:
जुना पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यात एका चिक्की च्या दुकानदाराला बंदूक दाखवून पहाटेच्या सुमारास लुटण्यात आले, आज रविवार वीकेंड असल्याने या चिक्की दुकानदाराने पहाटे दुकान उघडले असता, दोन ग्राहक तरुण दुकानात आले आणि त्यानी कॅटबरी चॉकलेट मागितले आणि दुकानात सामसूम बघून या चिक्की दुकानदाराला मारहाण करून बंदूक दाखवत लुटले..यावेळी दुकानदार तरुण घाबरला आणि त्याने कोणताही प्रतिकार केला नाही, मात्र लोणावळा शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असून त्यावर लोणावळा पोलीसांचा कोणताच अंकुश नसल्याचं दिसून येत आहे..त्यामुळे गुन्हेगारांचे फावले आहे, मात्र आत्ता तरी लोणावळा पोलीसांनी कडक कायदे करून या गुन्हेगारीला आळा घालायला पाहिजे असं लोणावळ्यातील सजग नागिरक करू लागले आहे...
बाईट : दिलीप गुप्ता, अध्यक्ष लोणावळा चिक्की व्यापारी (file no.02)
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 20, 2025 08:03:53Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2007ZT_CHP_PEACOCK_1_2_3
( 3 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरालगत राष्ट्रीय पक्षी मोराची सर्रास शिकार, निसर्गप्रेमी नागरिकांनी शिका-यांचे मनसुबे उधळले, सुमारे एक किलोमीटर लावलेली शिकार जाळी वनविभागाच्या मदतीने घेतली ताब्यात
अँकर:-- चंद्रपूर शहरालगतचा माना टेकडीचा भाग म्हणजे इरई -झरपट नद्यांच्या संगमाचा निसर्गरम्य परिसर आहे. या टेकड्यांच्या प्रदेशात चंद्रपूर शहरातील नागरिक नित्यनियमाने सकाळी फिरण्यासाठी जातात. या भागात उत्तम वनराई व विपुल प्रमाणात खाद्य असल्याने नदी शेजारी शेकडो मोरांचे वास्तव्य आहे. याशिवाय इतर छोटे वन्यजीव पशुपक्षी देखील गुण्यागोविंदाने नांदतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागात शिकाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. स्थानिक माना निसर्ग भ्रमंती मंडळाच्या सदस्यांनी यावर पाळत ठेवत अनेकदा शिकाऱ्यांना हुसकावून लावले. एका ताज्या धाडसी प्रयत्नात स्थानिक निसर्गप्रेमींनी नदीच्या काठावर सुमारे एक किलोमीटर परिसरात लावलेले शिकारी जाळे वनविभागाच्या मदतीने ताब्यात घेतले. या भागात सातत्याने होणारी मोरांची शिकार अशा पद्धतीने रेकॉर्डवर आणली गेली. या शिकाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी वन्यजीवप्रेमीनी केली आहे.
बाईट १) अनुप चिवंडे, अध्यक्ष, माना निसर्ग भ्रमंती मंडळ, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
1
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 20, 2025 08:03:30Raigad, Maharashtra:
स्लग - पर्यटकांनी बहरला ताम्हिणी घाट ...... धबधब्यात भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी .......
अँकर - पावसामुळे रायगड जिल्ह्यातील निसर्ग बहरून गेला आहे. डोंगरदऱ्यामधून धबधबे ओथंबून वाहत आहेत. रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या दरम्यान असलेल्या ताम्हिणी घाटात कुंद वातावरण आहे. डोंगरातून कोसळणारे धबधबे, सर्वत्र पसरलेली धुक्याची चादर, रिमझिम बरसणारा पाऊस अधून मधून कोसळणाऱ्या सरी मधूनच पडणारा उन्हाचा कवडसा या निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. इथल्या वातावरणाचा आढावा घेत पर्यटकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी.
वॉक थ्रू - प्रफुल्ल पवार
0
Share
Report
APAMOL PEDNEKAR
FollowJul 20, 2025 07:32:50Mumbai, Maharashtra:
Anchor: भांडुप शिवसेना पक्षाकडून प्रताप नगर येथील पडलेल्या रस्त्यामध्ये झाडे लावून पालिकेचा निषेध करण्यात आला यावेळी यावेळी आमदार अशोक पाटील यांनी भर पावसात रस्त्यावर ठिय्या देत पालिकेमध्ये असलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली सदर रस्त्याचे काम हे पूर्ण झाल्याचे सांगून या कामाचा बिले पास करण्यात आले परंतु प्रत्यक्षात मात्र या रस्त्याचे काम झालेले नाही त्यामुळे आज या रस्त्यावर अशोक पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी झाडे लावून निषेध व्यक्त केला आणि पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली
Byte: अशोक पाटील शिवसेना आमदार भांडुप
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 20, 2025 07:02:21Beed, Maharashtra:
बीड: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे पूर्णपणे ऍक्टिव्ह.. बीडमध्ये निर्धार मेळाव्यानिमित्त उपस्थिती.. तटकरे, चाकणकर यांच्या उपस्थिती मेळावा...
Anc- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आज बीडमध्ये निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याला माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे पूर्णपणे ऍक्टिव्ह दिसून आले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रूपाली चाकणकर आणि सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत मेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांचा पारंपरिक पगडी घालून स्वागत केले. संतोष देशमुख हत्याकांडा नंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून मुकावे लागले होते. त्यानंतर धनंजय मुंडे तब्बल सहा महिने राजकीय चळवळीपासून अलिप्त राहिले होते. आता धनजंय मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी बीडमध्ये मेळावा घेऊन नवीन पर्वाला सुरुवात केली आहे.
0
Share
Report