Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

बनावट बियाणे विक्रीवर कृषी विभागाची कारवाई: शेतकऱ्यांचा आवाज!

VKVISHAL KAROLE
Jul 19, 2025 03:01:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn farmer av Feed attached खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेली बी-बियाणी, खते, औषधेही बनावट निघणे आणि त्यांचा काळा बाजार होण्याचे प्रकार सतत निदर्शनास येतात. शेतकरी कर्ज काढून पेरणी करीत असतो. अशावेळी बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकासह संबंधित कंपनीविरोधात थेट कारवाई होऊ शकते. यामुळे बनावट बियाणे आले तर थेट तक्रार करा, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बियाणे न उगविल्याच्या पाच तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. यातील दोन तक्रारी तोंडी स्वरूपाच्या, तर ३ तक्रारी मका बियाण्याच्या लेखी स्वरूपाच्या आहेत. बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते. बऱ्याचदा कंपनी आणि बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना दुसरे बियाणे उपलब्ध केले जाते.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top