Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401301

विरार में अविनाश जाधव का मोर्चा, आरटीओ कार्यालय के बाहर मनसे का प्रदर्शन

PTPRATHAMESH TAWADE
Oct 07, 2025 14:15:45
Virar, Maharashtra
Virar में Avinash Jadhav का मोर्चा RTO कार्यालय पर MNS धड़कली अपघात मयत महिले की बेटी का समावेश Ank- वसई Virar में खड्डों के विरोध पर आज महाराष्ट्र नव निर्माण सेना के अविनाश जाधव ने विरार में RTO कार्यालयाबाहेर आंदोलन किया.. नियमबाह्य वाहनों के चलते सड़क पर दौड़ते वक्त RTO कार्यालय उसकी तरफ़ क्यों नहीं देख रहा, इसका सवाल इस मौके पर उठाया गया . .... खड्डों के कारण हालिया खड्डों के कारण हुए टैंकर हादसे में एक महिला को अपनी जान गंवानी पड़ी... इस महिला की छोटी बेटी ने भी मोर्चा में भाग लिया... इस मोर्चे में शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट के कार्यकर्ता मनसे सैनिक बड़ी संख्या में मौजूद थे.... बाइट- अविनाश जाधव, मनसे नेता。
10
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MKManoj Kulkarni
Nov 13, 2025 02:37:04
Navi Mumbai, Maharashtra:अँकर -- मुलुंड येथे वैधारित्य सुरु असलेल्या  आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर मुलुंड पोलिसांनी उध्वस्त केलं.. बँकेचे अधिकारी असल्याची बतावणी करुन कर्जाच्या आमिषाने ही टोळी Америка आणि कॅनडा देशातील नागरिकांची फसवणुक करत होती. याच गुन्ह्यांत एका मुख्य आरोपीसह इतर चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर राजेश गुप्टा, अभिषेक सूर्यप्रकाश सिग, तन्मयकुमार रजनीश दादसिंग, शैलेश मनोहर शेट्टी आणि रोहन मोहम्मद अन्सारी अशी या पाचजणांची नावे आहेत. या टोळीने कर्जाच्या आमिषाने आतापर्यंत अनेक विदेशी नागरिकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. अटकेनंतर पाचही आरोपींना मुलुंड. यायलयाने   पोलीस कोठडी सुनावली आहे.मुलुंडच्या मुलुंड कॉलनीत काहीजण बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची कर्जाच्या आमिषाने फसवणुक करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांना मिळाली होती. ही माहिती काढताना या पथकाने मंगळवारी मुलुंड कॉलनीतील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये छापा टाकलाद होता. यावेळी तिथे सागर गुप्ता हा त्याच्या इतर चार सहकाऱ्यांसोबत उपस्थित होता. या फ्लॅटमध्ये त्याने एक बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरु केल्याचे दिसून आले. लेंडीग पाईट या संस्थेचे पदाधिकारी असल्याचे भासवून, त्यांच्याकडील आंतरराष्ट्रीय ई-सिमकार्डचा वापर करुन सागर गुप्तासह इतर चौघेजण अमेरिका आणि कॅनडा देशातील नागरिकांना कॉल करत होते. तयांना पे डे तत्त्वावर तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखविले जात होते. त्यासाठी त्यांना प्रोसेसिंग फी म्हणून नव्वद, शंभर आणि दिडशे डॉलर रक्कम जमा करण्यास सांगण्यात येत होते. मात्र ही रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर होताच त्यांना कुठलेही कर्ज न देता त्यांची फसवणुक केली जात होती. या कारवाईत पोलिसांनी दोन लॅपटॉप, अकरा मोबाईल, दोन राऊटर, 76 हजाराची कॅश असा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनास्थळी पोलिसांना कर्ज मंजुरीचे काही कागदपत्रे सापडले असून या कागदपत्रांवरुन त्यांनी अनेक विदेशी नागरिकांना कर्जाच्या आमिषाने गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या कर्ज प्रकरणात एकच अॅप्लिकेशन क्रमांक सापडला आहे. या टोळीचा सागर गुप्ता असून त्याच्याकडे इतर चौघेही कामाला होते. सागरने कॉल सेंटर चालविणयासाठी आवश्यक असलेले कोणतेही अधिकृत परवानगी घेतली नव्ती. तो त्याच्या अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवून कर्जाच्या आमिषाने विदेशी नागरिकांची फसवणुक करत होता. त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी घेऊन या पैशांचा अपहरण करत होता. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांना कर्ज मंजुरीचे पत्र पाठविले जात होते.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 13, 2025 02:32:20
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड़च्या दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अलंकापुरमचौकात एकाची त्याच्याच मित्रांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली आहे. नितीन शंकर गिलबिले या 37 वर्षीय व्यक्तीचा या गोळीबारात मृत्यू झाला आहे. व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अमित जीवन पठारे, विक्रांत ठाकूर अशी संशयित आरोपींची नावे असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अलंकापुरम 90 फुटी रोडवर श्री साई रोड कॅरिअर या ठिकाणी येऊन ब्लॅक रंगाची फॉर्च्यूनर गाडी नंबर एम एच 14 LL 8900 यामध्ये बसलेले असताना त्यांच्या वैयक्तिक वादातून मयत इसम नामे नितीन गिलीबिले याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. वरील दोन्ही संशयित इसमाचा शोध घेणे सुरू असून अधिक तपास चालू आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 13, 2025 02:16:08
Junnar, Pune, Maharashtra:*ब्रेकिंग* *ओतूर/जुन्नर/पुणे* - कल्याण नगर महामार्गावर ओतूर येथे बिबट्याची दहशद - रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याची दुचाकीवर झडप - चालत्या दुचाकीवर बिबट्याने झडप घातल्याने परिसरात भीतीचे सावट - खताची गोण घेऊन जाणारा शेतकरी गंभीर जखमी - त्याच्यावर आळेफाटा रुग्णालयात उपचार सुरू - सिताराम निलेश डोके असे. जखमी शेतकऱ्याचे नाव - संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित - दुचाकीला धडक दिल्यानंतर बिबट्या तेथून पसार झाल्याची माहिती - कल्याण नगर महामार्गावर बिबट्यांचा वावर वाढला - अनेकवेळा मोठ्या वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याच्या घटना अधोरेखित प्रतिनिधी
70
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 13, 2025 02:15:55
53
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 13, 2025 01:17:16
Ambernath, Maharashtra:युती करताना कार्यकर्त्यांची भावना समजून घेणं आवश्यक पालिका निवडणुकीतल्या युतीबाबत श्रीकांत शिंदे यांची सावध प्रतिक्रिया अंबरनाथ-बदलापुरात महायुतीवर अद्यापही प्रश्नचिन्ह स्थानीय स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे युती करताना कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची आहे अशी सावध प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलीय. अंबरनाथ-बदलापुरात शिवसेना-भाजप युती होणार की नाही यावरून वरिष्ठ पातळीवर खलबतं सुरू आहेत. स्थानिक पातळीवर मात्र युती होऊ नये अशीच दोन्ही पक्षांमधल्या कार्यकर्त्यांची भावना आहे. 2014 नंतर तब्बल 10 वर्षांनी निवडणूक होत असल्यानं सगळेच जण नगरसेवकपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज आहेत. मात्र युतीचा निर्णय होत नसल्यानं दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत युतीचा निर्णय न झाल्यास दोन्ही शहरांमध्ये शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढणार असंच चित्र सध्यातरी पाहायला मिळतंय.
94
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 12, 2025 16:04:55
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या घातक असावी असे दिसते. गेल्या काही दिवसांत बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये अनेकांचा बळी गेला आहे. वनविभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात तब्बल 1150 बिबटे आहेत. कोपरगाव तालुक्यात आठवडाभरात दोन जणींना बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी आढावा घेतला. उपमुख्य वनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांना सवालांची सरबत्ती झाली. विखे पाटीलांनी वनविभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. नरभक्षक बिबट्यांचा शोध तातडीने लागला पाहिजे असे विखे पाटील यांनी सांगितले. वनविभागाची संसाधने कमी असल्याची चिंता असून उपाययोजनांचा वेग वाढवणार असल्याचे निर्देश देण्यात आले.
96
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 12, 2025 16:04:25
Nashik, Maharashtra:प्रथम ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर पहुँचने के लिए भक्तों को अपनी जान हथेली पर लेकर चलना पड़ता है। नासिक त्र्यंबकेश्वर मार्ग पूरी तरह गड्ढों से भरा पड़ा है, लेकिन लोक निर्माण विभाग इन बड़े गड्ढों की अनदेखी कर रहा है। आखिरकार, जान बचाने के लिए एक नन्ही जान को कुर्बानी देनी पड़ रही है। आइए देखते हैं वो कौन है。 प्रितेश बागुल.. यह रिक्शा चालक जो इन गड्ढों और गड्ढों में पत्थर फेंक रहा है.. वो अपने घर की सड़क या अपने आँगन की मरम्मत नहीं कर रहा, बल्कि नासिक त्र्यंबक मार्ग पर बने बड़े-बड़े गड्ढों में पत्थर फेंककर लोगों की जान बचाने की कोशिश कर रहा है... गड्ढे इतने बड़े हैं कि अगर किसी नए चालक ने ध्यान नहीं दिया, तो गाड़ी सचमुच डिवाइडर से टकरा सकती है... वरना, सड़क के किनारे जाकर गिर सकती है। इसे देखते हुए, उसने आसपास के इलाके से पत्थर लाकर खुद ही गड्ढे भरने का काम शुरू कर दिया है。 रिक्शा चालक प्रितेश बागुल खास बात यह है कि दुर्घटना में उसने अपना एक पैर खो दिया है, इसलिए वह खुद इस दुर्घटना की भयावहता का अनुभव कर रहा है। हालाँकि, प्रशासन यह कहकर अपनी ज़िम्मेदारी से बच रहा है कि वे जल्द ही एक बड़ी सड़क बनाकर इन जानलेवा गड्ढों के बावजूद स्थायी कुंभ मेले की व्यवस्था करेंगे। आयुष अग्रवाल, जिल्हाधिकारी नाशिक दूसरे राज्यों से कई श्रद्धालु सुबह जल्दी दर्शन करने के लिए आधी रात को त्र्यंबकेश्वर में प्रवेश करते हैं। उन्हें रास्ता नहीं पता। हालाँकि, पिछले चार-पाँच महीनों में कई लोगों को गंभीर चोटें आई हैं, क्योंकि आम नागरिक सड़कों पर उतर रहे हैं। उम्मीद है कि बेबस प्रशासन अब जागेगा。
106
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 12, 2025 15:30:20
Kalyan, Maharashtra:मनसे नेते राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांची ईडीकडून दहा तास चौकशी.\n\nमोबाईल आणि कामदपत्रे जप्त..\n\nANC -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांची आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशी केली आहे. ही चौकशी लोढा ग्रुपचे भागीदार राजेंद्र लोढा यांच्याकडून झालेल्या आर्थिक व्यवहार आणि ट्रान्झेक्शन संदर्भात करण्यात आली आहे.\n\nमिळालेल्या माहितीनुसार, लोढा ग्रुपचे विश्वासघात आणि फसवणुक प्रकरणी सध्या ईडी तपास सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या आर्थिक ट्रान्झेक्शनमध्ये विनोद पाटील यांचे नाव समोर आले असल्याने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.\n\n१९९४ पासून पाटील कुटुंबीय आणि लोढा यांच्यात आर्थिक संबंध असल्याचे स्रोतांकडून समजते. त्या काळातील काही जुने व्यवहार आणि निधी हस्तांतरणाचा हेतू काय होता, याबाबत ईडीने सविस्तर विचारपूस केली.\n\nईडीच्या अधिकाऱ्यांनी विनोद पाटील यांचा जबाब घेतल्यानंतर टीम मुंबईकडे रवाना झाली आहे. या चौकशीमुळे डोंबिवली आणि ठाणे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.\n\nलोढा ग्रुपच्या व्यवहारातील आर्थिक अनियमिततेबाबतचा तपास आता ईडीकडे असल्याने पुढील काही दिवसांत आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
140
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 12, 2025 15:09:22
83
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 12, 2025 14:56:59
65
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 12, 2025 14:54:01
Jalna, Maharashtra:ऑडिओ क्लिप व्हॉट्स अँप पर्सनलला पाठवली आहे. जालना : अंतरवाली सराटी मनोज जरांगे बाईट ऑन ऑडिओ क्लिप अजित दादांच्या पदराआड लपू नको,नार्को टेस्ट कर-जरांगे यांचा धनंजय मुंडेंना ईशारा कांचन साळवी आणि अमोल खुणे यांच्या संवादाची ऑडीओ क्लिप व्हायरल जरांगे यांनी दिली ऑडीओ क्लिप अजित पवारांनी धनंजय मंडेला पाठीशी घालणं बंद करावे-जरांगे अँकर : काल जरांगे पाटील यांच्या खुनाचा कट रचल्या प्रकरणी कांचन साळवी याला जालना पोलिसांनी अटक केलीय, मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी कांचन साळवी हा धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचं म्हटलं होतं.काल कांचन साळवी याने एका व्हिडीओमध्ये आपला या षडयंत्र आणि कटाशी संबंध नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आज जरांगे पाटील यांनी अमोल खुणे आणि कांचन साळवी यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप माध्यमांना पाठवली आहे. या क्लिप मध्ये कशा प्रकारे कांचन साळवी हा साहेब असा धनंजय मुंडे यांचा उल्लेख करत असल्याचं जरांगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना नार्को टेस्टसाठी आवाहन केलं आहे. अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा पाठीशी घालत असतील तर 2029 मध्ये अजित पवारांना परिणाम भोगावे लागतील असा ईशाराही मनोज जरांगे यांनी अजित पवारांना दिला आहे. बाईट : मनोज जरांगे पाटील
76
comment0
Report
Advertisement
Back to top