Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812
चुनावों में पैसे बाँटने के आरोप: निलेश राणे पर घेराबंदी तेज
UPUmesh Parab
Dec 02, 2025 16:18:28
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग --- दिपक केसरकर ऑन वैभव नाईक आरोप --- *अत्यंत चुकीचा आणि बेजबाबदार पद्धतीचा हा आरोप आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौरा आटोपून ते सोलापूर दौऱ्याला रवाना झाले. तुम्ही जेव्हा दौऱ्यावर असता तेव्हा कपड्याच्या बॅगा तुमच्या सोबत असणारच.. त्याला पैशाची बाब बोलणं ह्याच्या सारखी चुकीची बाब दुसरी नाही. *चुकीच बोलून एखाद्याची बदनामी करण अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब आहे* ऑन एवढ्या बॅग का --- सलग दौरा असल्याने त्यांच्या आणि पीएच्या बॅगा सोबत असणारच.. ऑन मालवण ( निलेश राणे) -- हा प्रकार सगळीकडे सुरू आहे. इकडे सुद्धा काही माणसं बूथ वर पैशाच वाटप करत आहेत. आपल्या प्रकार निवडणुकीत करण चुकीच आहे. ह्याच्यावर नियंत्रण पोलिसांनी केलं पाहिजे मात्र ते निलेश राणेंना कराव लागलं. जेव्हा त्यांनी केलं तेव्हा उलटा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ह्यावर यंत्रणेने नियंत्रण ठेवले पाहिजे.. ऑन आमदार निलेश राणे ठिय्या --- पैसे वाटपाच्या प्रकारावर जलद गतीने ॲक्शन घेतली तर आमदारांना ठिय्या करावा लागणार नाही. ताबडतोब ॲक्शन झाली असती तर हे प्रकार थांबले असते. ऑन नवनाथ बन --- हा चुकीचा आरोप आहे आम्ही युतीसाठी सर्वतोपरी तयारी दर्शवली होती. भाजपकडून काही रिस्पॉन्स मिळाला नाही. आणि त्यामुळेच युती तुटली. ऑन भाजपा पैसे वाटप -- ही प्रथा सुरू करणे चुकीचे आहे ही लोकशाहीला घातक आहे ऑन निलेश राणेंचा वापर केला जातोय ( नितेश राणे) -- वापर केला जातो अस म्हणणं चुकीच आहे. निलेश राणे आपल्या पद्धतीने निवडणूक लढवत आहेत आणि भाजप आपल्या पद्धतीने निवडणूक लढवत आहे यात वापर केल्याचा काही प्रश्न उद्भवत नाही ऑन मतदार प्रतिसाद -- मतदानाचा टक्का वाढतोय ही चांगली बाब आहे एवढा जास्तीत जास्त मतदान होईल तेवढं लोकशाहीला पूरक होईल ऑन पैसे वाटप -- आम्ही हतबल होण्यापेक्षा या सगळ्याला कसं तोंड द्यायचं हा प्रश्न आहे. त्यामुळे निवडणुकांचं खरं चित्र रिफ्लेक्ट होत नाही. ऑन भाजपा प्रवेश -- हा आरोप चुकीचा आहे चांगले संबंध असणे याचा अर्थ त्या पक्षात जाणं असा होत नाही ऑन उद्धव ठाकरे ( शाहजी बापू ) -- शहाजी बापू पाटील आजारी आहेत आजारी माणसावर अशा पद्धतीने बोलणं चुकीचं आहे निलेश राणे ( ठाकरे गट कौतुक ) --- ज्यांनी पकडून दिलं त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं हे चुकीचं आहे असं सगळेच म्हणतात. ऑन उद्धव ठाकरे आवाहन --- ते किती काळ चुकीचं बोलत राहणार याला सुद्धा मर्यादा आहेत खरी शिवसेना कोणती हे महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिला आहे. आमचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत त्याचा त्यांनी बोध घ्यावा आणि आपलं असलं बोलणं थांबवावं ऑन भाजपा छोटे पक्ष संपवन --- यावर आता बोलणं उचित नाही मुंबईची निवडणूक झाली त्यानंतर त्या वर बोलणं उचित ठरेल. ऑन नितेश राणे -- आता सुद्धा भूत वर पैसे वाटले जात आहेत पोलिसांना आम्ही कळवला आहे आता त्यांनी येऊन हे थांबवलं पाहिजे. ऑन पैसे वाटप का केलं जातं -- निवडणुका जिंकण्यासाठी केलेला हा प्रकार आहे. भाजपचा उद्देश काय आहे हे सर्वांना माहीत आहे काही नेतृत्व संपवण्यासाठी वारे माप पैशाचं वाटप केले जात आहे. ऑन आशिष शेलार -- मी आरोप केलेले नाहीत आरोप केलेले असतील तर योग्य ती उत्तर दिली पाहिजेत ऑन सावंतवाडी प्रतिष्ठा -- लोकप्रियतेप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजेत पैसे वाटून निकाल तयार करणे हे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे खरा निकाल असं म्हणता येणार नाही लोकांनी निर्भयपणे मतदान करावे देवाची कृपा असेल तर निश्चित आमचाच गुलाल उडेल एवढे पैसे वाटल्यानंतर मनात धाकधूक निर्माण होतेय आता जो बदल होतोय तो लोकशाही दृष्टीने पूरक नाही.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UPUmesh Parab
Dec 02, 2025 16:30:14
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग -- जेव्हा कट्टर राजकीय वैरी आमने सामने येतात... नितेश राणे यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले शिंदे सेनेचे नेते राजन तेली आणि उबाठा चे स्थानिक नेते सतीश सावंत आणि मंत्री नितेश राणे अचानक पणे एका बूथ वर समोरासमोर आले. पुढच्या क्षणात काय घडेल, या कडे सर्वांचे डोळे विस्फारलेले असताना असतानाच चक्क राजकीय विरोधकांनी हस्तआंदोलन करत सर्वांना धक्का दिला. नितेश राणे आणि भाजपा पक्षाला कणकवलीत रोखण्यासाठी शहरविकास आघाडी स्थापन केली आणी त्याचे जनक राजन तेली असल्याने नितेश राणे आणि राजन तेली यांच्यात अजून दरी वाढली होती.. मात्र या हस्तांदोलनाने राजकारनात कोणीच कोणाचा कायमचा राजकीय शत्रू नसतो असे पुन्हा एकदा सिद्ध झालेय. याची चर्चा सिंधुदुर्गात जोरदार सुरु आहे..
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Dec 02, 2025 16:03:06
Buldhana, Maharashtra:बुलढाणा: बुलढाणा जिले में शिवसेना शिंदे गट के विधायक संजय गायकवाड के पुत्र कुणाल गायकवाड और उनके रिश्तेदार श्रीकांत गायकवाड के खिलाफ बुलढाणा पुलिस में शिकायत दर्ज कराई गई है। आज सुबह शासकीय तकनीकी संस्था के मतदान केंद्र से एक बोगस मतदार को भागाने में मदद और शासकीय काम में अड़थल डालने के आरोप हैं। buldhana क्षेत्र में राजनीतिक हलचल बढ़ी। आज सुबह बुलढाणे की शासकीय तकनीकी संस्था के मतदान केंद्र पर कुछ कर्मियों ने एक बोगस मतदार को पकड़कर संरक्षण दिया, उसी समय संजय गायकवाड के पुत्र कुणाल गायकवाड अपनी टीम के साथ वहां पहुँचे और उस मतदार को भागवाने में मदद की तथा शासकीय काम में अड़थल डाला गया। इसके चलते बुलढाणा शहर पुलिस में शिकायत दर्ज कराई गई है। उपरोक्त मामले की जानकारी पुलिस अधीक्षक Nilesh Thanbe ने दी।
32
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 02, 2025 15:05:11
Chendhare, Alibag, Maharashtra:महाडच्‍या दंडेलशाहीवर बोलता आता रोह्यातील दडपशाहीवर काय बोलणार ? ......... विकास गोगावले यांचा आ. प्रविण दरेकर यांना सवाल ....... महाडच्‍या राड्यावरून दरेकर यांनी शिवसेनेवर केले होते दंडेलशाहीचे आरोप .......... अँकर – नगरपालिका मतदानादरम्‍यान महाड आणि रोह्यात झालेल्‍या राडयावरून आता शिवसेना आणि भाजपमध्‍ये जुंपली आहे. महाडमधील राड्या प्रकरणी भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर दंडेलशाहीचे आरोप केले आहेत. महाडमधील दंडेलशाही मोडीत काढा असं आवाहन त्‍यांनी मतदारांना केलं होतं. यावर उत्तर देताना युवासेनाचे कोअर कमिटी सदस्‍य विकास गोगावले यांनी जोरदार प्रत्‍युत्‍तर दिलंय. महाडच्‍या राड्यानंतर नंतर रोह्यात भाजपच्या उमेदवाराला राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्‍यांनी मारलं. यावर प्रविण दरेकर आता काय बोलणार, असा सवाल केला आहे. शिवसेना भाजपची घट्ट युती अशीच राहू द्या असं आवाहन करतानाच उद्या भ्रष्टाचारात अडकणारयांची बाजु घेता ही शोकांतिका असल्याची खंत विकास गोगावले यांनी व्यक्त केली आहे.
137
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 02, 2025 14:36:19
Shirur, Maharashtra:ब्रेकिंग न्यूज शिरूर पुणे... शिरूर नगरपरिषद निवडणुकीत मतदान बंद होते वेळी विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांचा संघर्ष पाहायला मिळालाय विद्यमान आमदार माऊली कटके हे मतदान केंद्रात गेल्याने माजी आमदार अशोक पवार आक्रमक झालेत मतदार नसताना मतदान केंद्राच्या आत जाता येत नाही असा कायदा असल्याचे सांगत आमदार अशोक पवार हे आक्रमक झाले असून विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाल्याचं ही पाहायला मिळालं,या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं माजी आमदार अशोक पवारांनी म्हटलंय, त्यामुळे शिरूर नगर परिषद निवडणुकीचा वाद सध्या तापलेला पहायला मिळतोय... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे..
163
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 02, 2025 14:09:22
Yeola, Maharashtra:अँकर - येवल्यात नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या लांबच-लांब रांगा... - एकूण 46 मतदान केंद्रापैकी 44 मतदान केंद्रावर अद्यापही मतदान प्रक्रिया सुरू... - अजून अंदाजे दीड ते दोन तास मतदान प्रकिया चालण्याची शक्यता... - दुपारनंतर मतदानासाठी मतदारांची वाढली गर्दी... - दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 37.2% इतके झाले होते मतदान... - मात्र अंदाजे 60% पर्यंत मतदानाची टक्केवारी झाल्याची माहिती.... - संपूर्ण मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी स्पष्ट होणार आहे.. मतदान केंद्र बाहेरून आढावा घेतला है आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
143
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 02, 2025 13:33:01
Oros, Maharashtra:मंत्री नितेश राणे पत्रकार परिषद मुद्दे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 70 टक्के विक्रमी मतदान झालंय अजून काही ठिकानी मतदान सुरु आहे. सभी मतदार बंधु भगिनीचे आभार मानतो सभी प्रशासनाचे आभार मानतो छोटी दोघी घटन घडल्या तरी लोकशाहीला प्रोत्साहन देणार वातावरण होत सभी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे देखील आभार पक्ष नेतृत्वाला साजेशी निवडणूक झाली 81 नगरसेवक उमेदवार और 4 नगरध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे आहेत वरिष्ठान्नी चांगली ऊर्जा हया लढाईत दिली भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ही निवडणूक प्रेरणादायी थी सबकुछ कमळ असा निकाल लागेल नगराध्यक्ष और नगरसेवक आमचेच निवडून येतील ऑन निकाल विलंब देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रतिक्रिया ऐकली उद्या निकाल लागला असता तर अजून चांगल झालं असत पण न्यायालयाचा मान राखला पाहिजे मालवण घटना आमच्या जिल्ह्यात राजकारणाचे संस्कार झाले आहेत आम्ही निवडणुकी नंतर एकत्रच असतो सर्व पक्षानी आपली बाजू मांडली काही घटना घडल्या त्याबाबत निवडणूक आयोग आणि पोलिसांनी आपला आपला काम केल आहे निवडणुकीचा काळ बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या घटना घडल्या त्या आजच्या दिवशी थांबल्या पाहिजेत तसे न झाल्यास जिल्ह्याचे नुकसान आहे आमचा सुशिक्षित जिल्हा आहे निवडणूक संपली सगळे विषय संपले पैसे वाटप पैसा वाटल्याचा पुरावा वैभव नाईक यांनी द्यावा आरोप करण सोपं आहे देशात निवडणुका आयोगासारखी सक्षम यंत्रणा आहे तक्रार द्यावा आणि पुरावा द्यावा त्या बॅगा मध्ये काय आहे ते तपासा ट्विट करून आरोप सिद्ध होतात का निवडणुका हरले की धनशक्ती चा वापर झाला असे बोलतात जेव्हा आम्ही 2014 पराभूत झालो तेव्हा आम्ही असं बोललो होतो का तुम्ही जिल्ह्यातील मतदारांचा अपमान करताय का 2014 ला हयाच महाविकास अघाडी वाल्यांना तेव्हा धनशक्ती आठवली नाही का मतदारांचा अपमान कोणी करू नये
138
comment0
Report
Advertisement
Back to top