Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur444001
बिहार चुनाव में धांधली के आरोप, लोकतंत्र पर उठा सवाल
AKAMAR KANE
Nov 14, 2025 08:32:11
Nagpur, Maharashtra
बिहार निकाल -- सर्व गोलमाल है. 90% और 95% जनता यांच्या पाठीशी आहे का?? पराभव झाल्यानंतर हे म्हणतील की आम्हाला कारणे लागतात. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ होता. एस आय आर लागू केले, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि स्वच्छ नव्हतीच आणि एवढीच लोकप्रियता होती तर दहा दहा हजार महिलांच्या खात्यात का पाठवले. सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकांमध्ये वाटून जर निवडणुकांचा निकाल असा फिरवला जात असेल, तर 90% निकाल येणारच. हे जे काही देशात चाललेला आहे, हे पारदर्शी नाही, हे लोकशाहीला धोका पोहोचवणारी बाब आहे, देश संविधाना वर चालणार की नाही यावर प्रश्नचिन्ह लावणारे हे निकाल आहे... राहुल गांधी आणि तेजस्वी यादव च्या सभेमध्ये लाख लाख लोक येत होते. जनसागर लोटत होता. मग असे निकाल कसे लागू शकतात? मोदी शहाच्या सभांसाठी लोकांना आणावे लागत होते. त्यांच्या सभामध्ये रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या. तरी असे निकाल येणार असतील तर देशाचा भविष्य येणाऱ्या काळात लोकशाहीवर टिकणार आहे की नाही अशी चिंता निर्माण होत आहे. निकाल आम्ही निकाल स्वीकारतो... अंबादास दानवे (काँग्रेस आघाडीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री चेहरा.) दानवेंना माहित नाही का बिहार मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांना उमेदवार म्हणून जाहीर केलं होतं. दानवे यांनी पहिले माहिती घ्यावी, अन्यथा काहीही बोलायचे असेल तर बोला... महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकाल बद्दल बोलायचे असेल, तर सर्वच जबाबदार आहे, घोळ कोणी घातला असेल, तर सर्वांनीच घातला. जागा वाटपात समस्या निर्माण झाली होती. आता पुढे जाण्याची गरज आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित होण्याची गरज आहे... बिहार काँग्रेस जागा - बिहारमध्ये आम्ही कुठे जास्त जागा घेतल्या.. RJD ने 150 जागा लढवल्या आम्ही 56 जागा लढवल्या.. दानवे यांच्या सल्ल्याची गरज वाटली तर आम्ही नक्कीच घेऊ... अंबादास दानवे ( आता तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीने योग्य वेळी जागा वाटप करावा) ते स्वतःवरही खापर फोडले आहे, वेळेवर जागा वाटप करणे तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे. आचारसंहितेची वाट न पाहता जागा वाटप निश्चित केलं पाहिजे. तेव्हा (विधानसभा निवडणुकीच्या वेळेला) अनेक लोक बैठकांमधून उठून गेले होते. आम्हाला त्यांचे नाव जाहीर करायचे नाही.. आता स्वतंत्र लढत आहे, अनेक ठिकाणी निकाल येतील.. अंबादास दानवे यांनी जुनं काढण्यापेक्षा नव्याने सुरुवात करावी. जर जुना काढायचं असेल तर तिन्ही पक्षाचे नेते त्यासाठी जबाबदार आहे.. निवडणुकीतून काँग्रेस काय धडा घेणार - काय धडा घेणार आम्ही?? प्रचंड पैशाचा वापर केला जात आहे. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा आणि पुन्हा पैशातून सत्ता, असं समीकरण निर्माण केला गेला आहे... निवडणूक जिंकण्यासाठी ते वाटेल ते करतात आणि निवडणुकांजिंकतात...
144
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Nov 14, 2025 09:52:15
Nashik, Maharashtra:नाशिक भाषण मुद्दे - आजचा दिवस महत्वाचा आहे - हेमंत वाजे यांचाही पायगुण महत्वाचा - सकाळपासून टीव्हीवर आकडा बदलत चालला - बिहारचा निकाल बघून महाराष्ट्राचे रेकोर्ड तूटते की काय ? असे वाटले - आजचा दिवस आनंदाचा - संपूर्ण देश भाजपमय होतोय - अपेक्षा नसेल अशी आकडेवारी समोर आले - काँग्रेसची दयनीय अवस्था झाली - एमआयएम पुढे गेले निघून - तरी इकडे डरकाळ्या फोडत आहे - तिकडे सगळीकडे सुफडा साफ झाला - बिहार 10 वर्षात बदलत चालले आहे - मोदींचा करिश्मा आहे पण विजय कार्यकर्त्याचा - निस्वार्थीपणे कार्यकर्ते काम करत आहे - विरोधकांचे काहीही शिल्लक राहिले नाही - यादव गोणपाटात गेले आहे - आपल्याला सुद्धा पुढील निवडणुकीत यश मिळेल - आपल्याला नाशिकमध्ये सगळीकडे रेकोर्ड तोडायचे आहेत - तुम्ही कितीही एक व्हा, ते संधीसाधू आहेत - शिंदे साहेब, अजित दादा, आठवले साहेब सोबत आहे - आम्हाला देशाला पुढे न्यायचे आहेत - सामान्य लोकांना पुढे आणायचे आहेत - मोदी आणि देवेंद्रजी यांचे नेतृत्व आहे - महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाला पुढे न्यायचे आहेत - सगळ्या क्षेत्रात आपण पुढे जातो आहे - आपला हिंदुस्थान एक नंबर वर जाणार - ती वेळ लांब राहिली नाही - आपण मुख्य प्रवाहात आलेला आहात - सगळ्यांना आपल्या मुलांची काळजी - उद्धव ठाकरेना मुलाची, शरद पवार मुलींची काळजी आहे यांना बघा - भाजप वारसदार ठरवत नाही - मी तर शाळा मास्तरचा मुलगा, जामनेरला 8 वेला आमदार झालो - चहा विकणारा मुलगा पंतप्रधान झाले - त्यांचा कुणी वारसदार नाही - अमित शाह यांचाही कुणी मुलगा खासदार नाही - जो चांगलं काम केलं ते पुढे जाणार - सिन्नर मध्ये चांगला नेता मिळाला आहे - हेमंत यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला - सिन्नरची चिंता मिटली - आम्हाला sिन्नर काबीज करायचे आहे - तिथं आम्हाला काम करायचे आहे - आम्ही खुर्च्या उबवायचे काम करत नाही - नवे जुने मिळून एकत्रित काम करू
147
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 14, 2025 09:18:56
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि १६ प्रभागांतील ३२ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नसतानाच, पक्षाचे जिल्हा उपप्रमुख नागोराव ठेंगडे यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनासह रॅली काढत अपक्ष तसेच पक्षाकडून उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.रॅलीदरम्यान ठेंगडे यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उमेदवारीचा निर्णय प्रलंबित असला तरी पक्षाकडून AB फॉर्म मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ठेंगडे यांच्या या पावलामुळे वाशिमच्या राजकारणात नवीन चर्चांना उधाण आले असून महाविकास आघाडीतील तिढा कायम असल्याने शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत निवडणुकीचे समीकरण आणखी गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे.
175
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 14, 2025 08:30:40
141
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 14, 2025 07:48:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पत्रकार परिषद काँग्रेसने मोठ्या चुका केल्या काँग्रेसने आपल्या पराभवातून शिकायला हवे, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची उमेदवार ठरवले असते तर परिस्थिती वेगळी असती ती चुकी बिहारमध्ये केली भाजप ने सत्तेचा गैरवापर केलाय, तेजस्वी यादव मुख्यमंत्री पद चेहरा घोषित करायला वेळ लावला त्यामुळं खूप उशीर झाला. काँग्रेस आणि आर जे डी ने चुका केल्या मतदार यादी घोळ कायम आहेच... काँग्रेस जागावाटप मध्ये मोठा वाटा मागते, विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, माझं मत स्पष्ट आहे...यामुळं नुकसान होते... बिहार चे गणित महाराष्ट्राचे गणित वेगळे आहे राज्यात महाविकास आघाडी व्हावी आमची इच्छा आहे मात्र जागावाटप अखेरच्या दिवशी पर्यंत होत असेल तर गंभीर आहे, याचे परिणाम निकालावर होतो... महाराष्ट्र निवडणूक वेळी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री चेहरा घोषित केले असते जागावाटप आधी केले असते तर राज्यात चित्र वेगळे असते, जी चूक महाराष्ट्र मध्ये झाली तीच बिहार मध्ये झाली, काँग्रेस ने आता ही वृत्ती बदलावी...
143
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 14, 2025 07:33:51
84
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 14, 2025 07:00:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... पालकमंत्री संजय शिरसाट प्रतिक्रिया *ऑन बिहार निकाल* बिहार चा विजय निश्चित होता, विकासाची ही पावती आहे.. तिथला गुन्हेगारी कमी केली. बिहारी कामाला इतरत्र जायचे ते आता तिथं थंबतात, मतदान यादीत अडचणी होतात तिथं ही झालं असेल मात्र तो मुद्दा वेगळा होता, हे मूळ मतदार आहेत. भाजप नितीश कुमार सत्तेचे योग्य विभाजन करतील रामविलास पासवान यांच्या मुलाला ही सत्ता मिळेल, पराभव झाला की ईव्हीएम बाबत टिमकी मिरवणार... *ऑन दानवे मतदार यादी घोळ आरोप* मतदार नोंदणी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, माहिती नसेल तर जिल्ह्याधिकारी ला विचारावे, माझं नाव घेतले की बातमी होते. *ऑन विरोधक आरोप* निवडणूक आयोगाने योग्य पद्धतीने निवडणूक घेतल्या त्याबद्दल अभिनंदन केले असेल *ऑन टोल शिफ्टिंग* तो स्थानिक स्तरावरला त्या भागातील मुद्दा आहे त्याठिकाणावरील नेते निर्णय घेतील *ऑन नाईक स्वबळ* युती सन्मान पूर्वक झाली तर युती करावी, असे कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे.. फडणवीस पण तेच म्हणाले होते त्यामुळं युती चे युती चे वेळी ठरेल... *ऑन इंदुरीकर* मुलीचा विवाह कसा करावा हे पालकांच्या मतावर असते, बाप म्हणून त्याच्या निर्णयाला कुणी विरोध करू नये असे माझे मत आहे... इंदुरीकर महाराजांनी कीर्तन सोडू नये...
110
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 14, 2025 04:46:51
Washim, Maharashtra:व washim जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेची अंतिम मुदत तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात वंचित बहुजन आघाडीने मालेगाव नगर पंचायतसह कारंजा आणि रिसोड नगर परिषद या तीन ठिकाणच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काल उशिरा जाहिर केले. मालेगाव नगरपंचायतीसाठी रहेमान अहमद शाह, रिसोड नगरपरिषदेसाठी शेख सलीम शेख फरीद, तर कारंजा नगर परिषदेसाठी फिरदोस अनम सैय्यद नसिरोद्दिन या उमेदवारांची घोषणा वंचितचे जिल्हाध्यक्ष दत्तराव गोटे यांनी या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. दुसरीकडे मात्र प्रमुख पक्षांकडून अद्याप नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे गूढ अधिकच वाढत चालले असून, इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे मागील दोन दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसच्या वतीने बैठका घेऊन निवडणुकीतील रणनीतीसंदर्भात चर्चा करण्यात येत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील गटबाजी आणि स्थानिक समीकरणांमुळे स्थिती किचकट झाली आहे.
167
comment0
Report
Advertisement
Back to top